तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
संस्कारक्षम नाही, तर केवळ पोटार्थी शिक्षण पद्धतीमुळे समाजातील नीतीमत्ता खालावल्याचे हे दुष्परिणाम आहेत !
संस्कारक्षम नाही, तर केवळ पोटार्थी शिक्षण पद्धतीमुळे समाजातील नीतीमत्ता खालावल्याचे हे दुष्परिणाम आहेत !
भ्रमणभाष ‘रिचार्ज’चे पैसे परत (रिफंड) मिळवून देण्याच्या बहाण्याने येथील एका सेवानिवृत्त वृद्धाची १ लाख ९३ सहस्र ५०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सरकारची फसवणूक करणार्या शासकीय कर्मचार्यांना सरकारने तात्काळ बडतर्फ करून कारागृहात टाकावे !
एका पाकिस्तानी महिलेच्या नावाने आलेल्या फेसबुकवरील ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ आणि पैशांच्या आमिषाला बळी न पडता या तरुणाने देशद्रोह करण्यास स्पष्ट नकार दिला. पैशांच्या बदल्यात सीमाभागातील भारतीय सुरक्षा दलांच्या ठाण्यांची आणि हालचालींची छायाचित्रे पाठवण्यास त्याला महिलेने सांगितले होते.
मागील ९ मासांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार्या लाखो जणांनी अद्यापही ‘ई-केवायसी’ केलेली नाही. निकष पूर्ण करत नसल्यामुळेच ते ‘ई-केवायसी’ करणे टाळत असण्याची शक्यता आहे.
ग्राहकांना फसवणार्यांना सव्याज दंडवसुलीची कठोर शिक्षाच द्यायला हवी !
सहस्रो लोकांना पेट्रोल पंपांवर असे अनुभव नित्य येत असतात. सरकारने अशा घोटाळ्यांना रोखण्यासाठी आता जनतेने सरकारवर दबाव आणला पाहिजे !
आजवर लव्ह जिहादच्या असंख्य घटना घडूनही अद्याप हिंदु तरुणींचे डोळे का उघडत नाहीत ? धर्मांधांशी मैत्री करण्याची त्यांना बुद्धी होतेच कशी ?
पैसे देऊन मुलाला नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारा निवृत्त पोलीस उपनिरीक्षकही भ्रष्टाचारीच नाही का ? त्याची फसवणूक झाली याचे जनतेला तरी दुःख का व्हावे ? – संपादक
या पाद्रयाने एका महिलेशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला; पण महिलेने नकार दिला. या गोष्टीचा राग आल्यामुळे पाद्रयाने AI च्या साहाय्याने महिला आणि तिच्या आईचे नग्न छायाचित्रे अन् व्हिडिओ बनवून सामाजिक माध्यमांतून प्रसारित केले. अशा वासनांध पाद्रयांच्या विरोधात कधी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी का बोलत नाहीत ?