पाकमध्ये ५५ वर्षीय मुसलमानाने ९ वर्षीय हिंदु मुलीचे धर्मांतर करून केला विवाह !

हिंदू कुठेही बहुसंख्यांक असोत अथवा अल्पसंख्यांक, त्यांच्या स्त्रिया अन् मुली या धर्मांध मुसलमानांच्या बळी ठरतात. ही स्थिती हिंदूंना लज्जास्पद !

पाकिस्तान में नरकयातना भोग रहे हिन्दुओं को भारत का वीजा न मिलने के कारण वे कर रहे हैं आत्महत्या !

पाक के हिन्दुओं की रक्षा कौन करेगा ?

पाकमधील हिंदूंचे रक्षण कोण करणार ?

पाकिस्तानातील हिंदूंना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. याला कंटाळून तेथील हिंदूंना भारतात यायचे आहे; मात्र भारताचा व्हिसा न मिळाल्याने हिंदु समाजातील अनेकांनी आत्महत्या केल्या, अशी माहिती भारतात आलेल्या पाकिस्तानी हिंदूंनी दिली.

जैसलमेर (राजस्थान) येथे पाकिस्तानी निर्वासित हिंदूची घरे पाडल्यानंतर आता प्रशासन त्यांचे पुनर्वसन करणार !

हिंदूंवर मग ते भारतातील असोत कि पाकिस्तानातून आलेले असोत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे प्रशासनाचे धाडस होणार नाही, असे संघटन हिंदूंनी निर्माण करण्याची आवश्यकता आहे !

जैसलमेर (राजस्थान) येथे पाकिस्तानी निर्वासित हिंदूंची ५० पेक्षा अधिक घरे प्रशासनाने पाडली !

राजस्थानमधील काँग्रेस सरकार म्हणजे हिंदुद्वेषी पाकिस्तानी राजवट ! केंद्रातील भाजप सरकारने या हिंदूंना साहाय्य करावे, असेच देशभरातील हिंदूंना वाटते !

पाकमध्ये ५० हिंदूंचे धर्मांतर !

भारतात हिंदूंनी धर्मांतरितांची घरवापसी केली, म्हणजे त्यांना पुन्हा हिंदु धर्मात आणले, तरी त्याला विरोध करणारे याविषयी मात्र मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !

पाकिस्तानी शरणार्थी हिंदूंची घरे जोधपूर प्रशासनाने पाडली !

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने पाकमधून जीव वाचवून भारतात आलेल्या शरणार्थीं हिंदूंना ते दुसर्‍या पाकिस्तानी राजवटीत असल्यासारखेच वाटत असेल !

नमाजाच्या आडून हे तर शक्तीप्रदर्शन !

बहुसंख्य हिंदूंच्या देशात रस्ते अडवून नमाजपठण करणे, हे धार्मिक नसून शक्तीप्रदर्शनच आहे, असेच हिंदूंना वाटते !

पाकिस्तानमध्ये वृत्तवाहिनीच्या हिंदु अधिकार्‍याचे अपहरण !

पाकिस्तानमध्ये हिंदू असुरक्षित आहेत, हे जगजाहीर असतांना त्यांच्या संरक्षणासाठी पाक सरकार, प्रशासन, पोलीस काहीच करणार नाहीत, हे सत्य आहे; मात्र जागतिक देश, संघटना आणि भारतही निष्क्रीय आहे, हे लज्जास्पद !

भारतात मुसलमानांवर अत्याचार होत असते, तर त्यांची लोकसंख्या वाढली असती का ?

अर्थमंत्री सीतारामन् यांनी भारतात मुसलमानांच्या विरोधात हिंसाचार होत असल्याचा आरोप फेटाळला !