काँग्रेसला हिंदूंचा आदर करावाच लागेल, अन्यथा हिशेब चुकता करू ! – हिमंत बिस्व सरमा, मुख्यमंत्री, आसाम

काँग्रेसला भारतात राजकारण करायचे असेल, तर तिला हिंदूंचा आदर करावा लागेल. अन्यथा आम्ही तिचा हिशेब चुुकता करून टाकू. देशाच्या कानाकोपर्‍यांत तिचा हिशेब करण्याची वेळ आली आहे आणि आपल्याला निवडणुकीत हे करायचे आहे.

राजस्थानच्या काँग्रेस सरकारचे बडतर्फ मंत्री राजेंद्र गुढा यांचा शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुढा यांनी त्यांच्या मूळ गावी पक्षात प्रवेश केला.

मी मरीन; पण सनातन आणि हिंदु राष्ट्र यांविषयी बोलणे सोडणार नाही !

ठार मारण्याची धमकी देणार्‍या धर्मांधाला धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे उत्तर !

प्रतापगड (राजस्थान) येथे पतीनेच गर्भवती पत्नीला निर्वस्त्र करून गावकर्‍यांसमोर १ किलोमीटर पळायला लावले !

मणीपूर येथील महिलांना निर्वस्त्र केल्याच्या घटनेवरून टीका करणारी काँग्रेस स्वतःच्या राज्यात घडणार्‍या अशा घटनांविषयी मौन बाळगते, हे लक्षात घ्या !

राजस्थानमध्ये ९३ वर्षीय महंत सियाराम दास यांची हत्या

महंत सियाराम दास बाबा बुरिया गेल्या ५० वर्षांपासून श्री महादेव मंदिरात राहून पूजा करत  होते. त्यांच्या हत्येमुळे संत समाजात अप्रसन्नता निर्माण झाली आहे.

न्यायव्यवस्थेत प्रचंड भ्रष्टाचार असून  न्यायाधीश अधिवक्त्यांनी लिहून दिलेला निर्णयच देतात !

राजस्थानमधील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा गंभीर आरोप !

कोटा (राजस्थान) येथे २ विद्यार्थ्यांनी केल्या आत्महत्या !

विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण देऊन साधनेचा संस्कार न केल्याचाच हा परिणाम आहे ! मनुष्यजन्माचा उद्देशच न कळल्यामुळे शिक्षणाचा, भविष्याचा विचार करून ताण घेऊन आत्महत्या केल्या जात आहेत.

चितोडगड (राजस्थान) येथील मेवाड विश्‍वविद्यालयात काश्मिरी मुसलमानांकडून हिंसाचार !

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने तेथे पाकिस्तानी राजवट असल्यासारखीच स्थिती आहे. त्यामुळे काश्मिरी मुसलमानांनी हिंसाचार करणे, यात आश्‍चर्य ते काय ?

अजमेर (राजस्थान) येथे विद्यार्थिनींची कंबर आणि नितंब यांचा आकार मागणार्‍या शाळेच्या विरोधात पालकांचा संताप !

विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या खेळाच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाने काही नियम ठरवून दिले आहेत. त्यांच्याकडे कानाडोळा करून अशा प्रकारे अनावश्यक माहिती मागवणार्‍या शाळा व्यवस्थापनावर कारवाई व्हायला हवी !

(म्हणे) ‘चंद्रयानासमवेत गेलेल्या सर्व प्रवाशांना सलाम !’ – राजस्थानचे क्रीडामंत्री अशोक चंदन

‘जगाचे ज्ञान आपल्यालाच आहे’, अशा आर्विभावात असणार्‍या भारतीय राजकारण्यांचे हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे, असे कुणी म्हटले, तर चूक ठरू नये !