भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
न्यायालयाने म्हटले की, या कारवाईला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न पूर्णपणे चुकीचा आणि तथ्यात्मक आधाराविना आहे.
न्यायालयाने म्हटले की, या कारवाईला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न पूर्णपणे चुकीचा आणि तथ्यात्मक आधाराविना आहे.
‘हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, तसेच साधकांचे आपत्काळात रक्षण व्हावे’, यांसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी प्रार्थना केली.
अशांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !
गुरुपौर्णिमा (२९ जुलै २०२६) जवळ येऊ लागल्यावर प्रत्येक साधक श्री गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तळमळीने प्रयत्नरत असतो. अशा वेळी गुरुपौर्णिमेच्या पूर्वी प्रत्यक्ष श्री गुरूंचे मार्गदर्शन लाभणे, याहून अनमोल असे साधकासाठी काय असू शकते ?
नैतिकेचा कडलोट झाल्याचे दर्शवणारी ही घटना आहे. यापूर्वीही अशीच घटना मुलाने पित्याच्या संदर्भात केली होती. याला स्वातंत्र्यापासून आतापर्यंत जनतेला नैतिकता न शिकवणारे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ४ जुलै २०२६ या दिवशी येथील प्रसिद्ध खोले हनुमान मंदिरात दर्शन घेतले…
बेकायदेशीर मशिदी बांधल्या जात असतांना प्रशासन काय करत होते ? केवळ मशिदी पाडून प्रशासन थांबणार आहे कि संबंधितांना कारागृहातही डांबण्यासाठी प्रयत्न करणार आहे ?
जोपर्यंत पाकिस्तान आहे, तोपर्यंत भारताला शांतता लाभू शकत नाही, हे लक्षात घेता भारताने पाकला नष्ट करणेच आवश्यक आहे !
अशा देशद्रोह्यांना भर चौकात फाशीची शिक्षा दिली पाहिजे !
याविषयी निधर्मीवादी, साम्यवादी, काँग्रेसवाले कधी चकार शब्दाही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
हिंदु महिलांना स्वरक्षण शिकवण्यासह त्यांना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यातील धर्माभिमान वाढवणे, हाच लव्ह जिहाद रोखण्याचा प्रभावी उपाय !