2008 Jaipur Blasts : जयपूर येथे वर्ष २००८ मध्ये झालेल्या बाँबस्फोटांच्या प्रकरणी ४ जिहादी आतंकवाद्यांना जन्मठेपेची शिक्षा

असा आतंकवाद केवळ फाशी देऊन थांबणार नाही, तर त्यासाठी जिहाद शिकवणार्‍यांवरही आणि त्या संदर्भातील साहित्यावरही कारवाई झाली पाहिजे !

Jaipur Hit & Run Case : जयपूरमध्ये काँग्रेसचे नेते उस्मान खान यांनी गाडीखाली ९ जणांना चिरडले : ३ जणांचा मृत्यू , ६ जण घायाळ !

जनतेच्या जीवावर उठलेले काँग्रेसचे नेते !

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना १ जुलैपर्यंत अंतरिम जामीन

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना गुजरातनंतर आता राजस्थान उच्च न्यायालयाकडून त्यांचा अंतरिम जामीन १ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे.

वक्फ कायद्यात पालट करणे आवश्यकच !  

वक्फ कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटते. या विधेयकामुळे पारदर्शकता येईल आणि वक्फ मालमत्तेचे संरक्षण होईल.

Jaipur Tejaji Temple Vandalism : जयपूर (राजस्थान) येथे वीर तेजाजी मंदिरातील मूर्तीची तोडफोड

राजस्थानमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारची घटना घडू नये, अशी अपेक्षा !

Pakistan Spy Arrested : राजस्थानमध्ये पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्‍या पठाण खान याला अटक

अशांच्या विरोधात जलद गतीने खटला चालवून त्यांना फासावर लटकवणे आवश्यक !

Tablighis Deported To Nepal : भारतविरोधी कारवाया केल्यावरून नेपाळमधून आलेल्या तबलिगी जमातच्या १० जणांना देशातून हाकलले

एकेकाळी हिंदु राष्ट्र असलेल्या हिंदूबहुल नेपाळमधून मुसलमान भारतात येतात आणि देशविरोधी कारवाया करतात, हे दोन्ही देशांतील हिंदूंना लज्जास्पद !

कोटा (राजस्थान) येथे आमीर याने वैमनस्यातून हिंदु महिलेची केली हत्या

हिंदूंसाठी पाकिस्तान आणि बांगलादेशच नाही, तर भारतही असुरक्षित झाला आहे. ही स्थिती आताच पालटली नाही, तर हिंदूंचे अस्तित्वच नष्ट होणार, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !

Jaipur Protest Against Ex-Principal : जयपूर येथील तंत्रज्ञान महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य मशकूर अली करत होते विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण !

वासनांध मुसलमान कितीही शिकले, तरी त्यांच्यातील गुन्हेगारी वृत्ती अल्प होत नाही, हे यावरून लक्षात येते ! अशांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !

No Order To Ban Holi, Jaipur School : सोफिया शाळेने विद्यार्थ्यांना शाळेत होळी खेळण्यावर घातलेली बंदी घेतली मागे !

जर शिक्षणमंत्र्यांनी विरोध केला नसता, तर या मिशनरी शाळेने होळी खेळण्यावरील बंदी कायम ठेवली असती, हे लक्षात घेता अशा शाळांवर कठोर कारवाई करणेही आवश्यक आहे. तसेच कुणी पुन्हा असे करू नये; म्हणून तसे नियमच बनवले पाहिजेत !