डोंबिवलीतील अल्पसंख्यांकांच्या दुकानांवर बहिष्कार घाला !

अल्पसंख्यांकांचा उद्दामपणा वाढतच चालल्याने हिंदूंना आर्थिक बहिष्कारासारखी शस्त्रे वापरावी लागत आहेत, हे लक्षात घ्या ! उद्या या बहिष्काराचे लोण महाराष्ट्रभरात पसरल्यास आश्‍चर्य वाटू नये !

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त होणार दुरुस्ती ! – अर्थमंत्री अजित पवार

आर्थिक स्थिती चांगली असलेल्या काही जणांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’मध्ये घेतले आहे. आम्ही कुणाचे पैसे परत घेणार नाही

अधिकोष किंवा पोस्ट यांच्या खात्यातून मिळणार्‍या व्याजातून ‘टी.डी.एस्.’ कपात झाल्याने होणारी आर्थिक हानी टाळण्यासाठी एप्रिल मासाच्या पहिल्या आठवड्यात 15G वा 15H अर्ज अधिकोषात सादर करा !   

कापण्यात आलेल्या ‘टी.डी.एस्.’ची रक्कम खातेधारकाला परत हवी असल्यास ज्या आर्थिक वर्षात करकपात झाली, त्या वर्षाचे ‘आयकर विवरण पत्रक’ आयकर विभागाला सादर करावे लागते.

गायरान भूमी वाचवण्यासाठी कराड ते सातारा पदयात्रा !

शासनाने राज्यातील सहस्रो एकर गायरान भूमी महावितरणच्या व्यवस्थापनाला अल्प भाड्याने दिली आहे. ‘महावितरण’ने पुन्हा ही भूमी खासगी ठेकेदाराला भाडेपट्ट्याने दिली. याला अनेक गावांचा विरोध असतांनाही गायरान भूमी दिली आहे.

काँग्रेसचे राहुल गांधी, आंतरराष्ट्रीय उद्योगपती जॉर्ज सोरोस आणि भारतविरोधी षड्यंत्र !

अमेरिकेत जाऊन राहुल गांधी यांनी ‘विदेशी शक्तीने भारतात हस्तक्षेप केला पाहिजे’असे वक्तव्य केले. आज जनतेला ‘ओ.सी.सी.आर्.पी.’ म्हणजे काय ? त्याच्याशी राहुल गांधी यांचा कसा संबंध आहे, हे समजणे आवश्यक आहे.

Maharashtra Budget 2025 : १ लाख ३६ सहस्र २३५ कोटी रुपयांच्या तुटीचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर !

मागील अर्थसंकल्पाच्या, तसेच अन्य राज्यांच्या तुलनेत ७ लाख २० कोटी रुपये इतके भव्य आकारमान असलेला; परंतु तब्बल १ लाख ३६ सहस्र २३५ कोटी रुपयांच्या राजकोषीय तुटीचा महाराष्ट्राचा वर्ष २०२५-२०२६ चा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी १० मार्च या दिवशी विधानसभेत सादर केला.

येत्या वर्षभरात महाराष्ट्रातील ४ सहस्र गावांतील रस्ते काँक्रिटचे होतील ! – मुख्यमंत्री

राज्याचा रस्ते विकासाचा आराखडा सिद्ध करण्यात आला आहे. १ सहस्र लोकसंख्या असलेल्या राज्यातील ४ सहस्र गावांतील रस्त्यांचे १ वर्षभरात काँक्रिटीकरण करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधानसभेत दिली.

London’s Growth Plan : ब्रिटनच्या आर्थिक विकासात भारतियांचा मोठा वाटा !

भारतावर १५० वर्षे राज्य करून भारत लुटणार्‍या ब्रिटिशांना आता त्यांच्या आर्थिक विकासासाठी भारतावर अवलंबून रहावे लागणे, म्हणजे नियतीने त्यांना दिलेली शिक्षाच होय !

अधिकोष किंवा पोस्ट यांच्या खात्यातून मिळणार्‍या व्याजातून ‘टी.डी.एस्.’ कपात झाल्याने होणारी आर्थिक हानी टाळण्यासाठी एप्रिल मासाच्या पहिल्या आठवड्यात 15G वा 15H अर्ज अधिकोषात सादर करा !

साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी महत्त्वाची माहिती

महाकुंभमेळ्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी !

६६ कोटींहून अधिक भाविकांच्या स्नानानंतर महाकुंभमेळ्याची सांगता झाली. या महाकुंभमेळ्यात अनेक वैविध्यपूर्ण गोष्टींचे दर्शन झाले. त्याविषयी या लेखातून जाणून घेऊया.