आचारसंहितेचे काटेकोर पालन करा ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

वयस्कर, तसेच दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा करण्यावर भर दिला आहे. राजकीय पक्षांनी बुथनिहाय प्रतिनिधी नेमावेत. सर्वांनीच आचारसंहितेचे काटेकारे पालन करावे.

तमिळनाडूतील ‘जीझस रिडीम्स’ या ख्रिस्ती संस्थेचा विदेशी देणगी मिळण्याचा परवाना रहित !

राष्ट्रहिताच्या विरोधात कार्य करून भारतीय समाजाची न भरून येणारी हानी करणार्‍या अशा संस्थांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे. त्या दिशेने हे प्रथम पाऊल आहे, परंतु अशा संस्थांवरच बंदी घातली गेली पाहिजे !

Electoral Bond Case : तुमची वृत्ती योग्य नाही, लपवाछपवी करू नका ! – सरन्यायाधीश

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांवरून ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ला पुन्हा फटकारले !

Goa IT Raids : गोव्यातील कर बुडवणार्‍या औषधनिर्मिती आणि ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ आस्थापनांवर आयकर खात्याच्या धाडी

वेर्णा आणि करासवाडा येथील औद्योगिक वसाहतींमधील औषधनिर्मिती करणारी ३ आस्थापने; दिवाडी, दोनापावला, करंझाळे, पर्वरी, पाटो आणि मळा येथील ८ निरनिराळी ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ आस्थापने अन् २ हॉटेल उद्योग समूह यांच्यावर धाडी घालण्यात आल्या.

मद्यालये-बार यांना देवतांची नावे न देण्याचा शासनाचा निर्णय केवळ कागदावर !

राज्यात ‘लक्ष्मी बीअरबार’, ‘साई बीअरबार’ या नावाने मद्यालये कार्यरत आहेत. केवळ आदेशात स्पष्टता नसल्यामुळे मद्यालयांना असलेल्या देवतांच्या नावामध्ये अद्यापही पालट करण्यात आलेले नाहीत.

Uday Mahurkar Regulation Code OTT :अश्‍लील व्हिडिओ बनवणार्‍यांना २० वर्षांपर्यंत शिक्षा करणारा कायदा करा !

जर भारताला विश्‍वगुरु बनायचे असेल, तर आपल्या संस्कृतीला घातक असणारी अश्‍लीलता रोखावी लागेल. आता झालेली कारवाई ही या दिशेने उचलले एक चांगले पाऊल आहे.

अधिकोष किंवा पोस्ट यांच्या खात्यातून मिळणार्‍या व्याजातून ‘टी.डी.एस्.’ कपात झाल्याने होणारी आर्थिक हानी टाळण्यासाठी एप्रिल मासाच्या पहिल्या आठवड्यात 15G वा 15H अर्ज अधिकोषात सादर करा !     

15G अथवा 15H हे दोन्ही फॉर्म अधिकोषात अथवा पोस्टाच्या शाखेत उपलब्ध असतात. खातेधारकाला प्रत्येक फॉर्मच्या २ अथवा ३ प्रती (कॉपीज्) भरून अधिकोषात जमा कराव्या लागतात.

गुहागर येथे १८ ते २२ मार्चला पर्यटन महोत्सव !

मध्यप्रदेश राज्यात नर्मदा नदीला अभिवादन करण्यासाठी नदीच्या एका किनार्‍यावरून दुसर्‍या किनार्‍यापर्यंत साडी नेसवली जाते.

मुंबई-गोवा सागरी महामार्गासाठी ६ मोठ्या पुलांच्या बांधकामासाठी निविदा

या सागरी महामार्गामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार असून या सर्व कामांसाठी ३ वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे.

Indian Ocean Region Economic Power : पुढील ५०-६० वर्षांत हिंद महासागर क्षेत्र आर्थिक शक्तीचे केंद्र बनेल ! – श्रीलंकेचे राष्ट्रपती विक्रमसिंघे

हिंदी महासागर क्षेत्र प्रचंड आर्थिक वाढीचा अनुभव घेत आहे आणि येत्या ५०-६० वर्षांत ते एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र बनणार आहे, असे मत श्रीलंकेचे  राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी व्यक्त केले.