चीनने भारताच्या सीमेवर केली आहेत अनेक बांधकामे !
चीनला जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानेही तितकीच सिद्धता करण्याची आवश्यकता आहे !
चीनला जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानेही तितकीच सिद्धता करण्याची आवश्यकता आहे !
जनतेला सोयीसुविधा देऊन त्यांचे रहाणीमान उंचावू न शकणारे देशातील आतापर्यंतचे शासनकर्ते याला उत्तरदायी आहेत !
नोटा केवळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्येच पालटून दिल्या जातील; मात्र त्या वेळी ‘विहित कालावधीत नोटा का पालटून घेतल्या नाहीत ?’, असे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.
‘सरकार खर्च करत असलेल्या निधीव्यतिरिक्त बंदीवानांसाठीची ही मोहीम कमकुवत मनःस्थितीतील बंदीवान आणि त्यांचे कुटुंबीय यांना हेरून त्यांचा बुद्धीभेद करून धर्मांतर घडवण्यासाठीच चर्चने योजली आहे’, असे हिंदु रक्षा महाआघाडीचे म्हणणे आहे.
‘फिरता विसर्जन हौद आला अन् निघून गेला’, अशी अवस्था असल्याने त्यास नागरिकांचा अधिक प्रतिसाद मिळाला नाही. विशेष म्हणजे अशी व्यवस्था करण्याची अट निविदेतही दिलेली नाही.
जागतिक बँकेने म्हटले आहे की, वर्ष २०२२ मध्ये पाकिस्तानात गरिबी ३४.२ टक्के होती, ती आता ५ टक्क्यांनी वाढून ३९.४ टक्के इतकी झाली आहे.
हे वृत्त म्हणजे भारतावर आगपाखड करणार्या देशांच्या आणि जागतिक नेत्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजनच होय !
बाजारात रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचे रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आले. आरोपी रफिक हा गरजू प्रवाशांना हेरून त्यांची फसवणूक करत होता.
प्रत्येक क्षेत्रामध्ये पसरत असलेल्या या घातक हलाल षड्यंत्रापासून हिंदूंचे पवित्र सण-उत्सवही सुटू शकले नाहीत ! अर्थसंपन्नतेमुळेच अमेरिका, इंग्लंड आदी देश पुढारलेले म्हणवले जातात ! म्हणूनच अर्थकारण महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत जगाचा विनाश करू पहाणार्या जिहाद्यांच्या हातात जर ही अर्थव्यवस्था गेली, तर…?
अहवाल जिल्हाधिकार्यांना सादर करण्यापूर्वीच कसा फुटला ? एक अहवालही सांभाळू न शकणारे मंदिराचे प्रशासन देवीचे अलंकार कधीतरी सांभाळू शकेल का ?