ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !

ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !

यामध्ये सहभागी असलेल्यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीचीच शिक्षा करा !

Maharashtra Hostel Scam : बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !

Maharashtra Hostel Scam : बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !

बंद वसतीगृहाच्या नावावर अधिकारी एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात, हे ‘कॅग’च्या लक्षात येतात; मात्र तत्कालीन लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील संबंधित वरिष्ठ यांच्या लक्षात कसे आले नाही ? आता तरी या अधिकार्‍यांवर तत्परतेने कारवाई होणार का ?

Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस

Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस

महागड्या उपचारांसाठी सध्याची ५ लाख रुपयांची मर्यादा अपुरी पडत असल्याने समितीने ही मर्यादा १० लाख रुपये करण्याची शिफारस केली आहे.

चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच

चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच

वरिष्ठांचे नाव सांगून भूमी खरेदी-विक्रीच्या प्रकरणात २ तक्रार अर्ज दिवाणी स्वरूपाचे दाखवून ते निकाली काढण्यासाठी १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !

सरकारला याविषयी काय म्हणायचे आहे ? योजनांवर अतिरिक्त खर्च करणार्‍या आणि त्याचा हिशेबही न देणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई होणार का ?

वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्‍यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !

वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्‍यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !

वारीमध्ये दुर्घटनेत मृत्यू आल्यास, अपघात झाल्यास, तसेच नैसर्गिक आपत्तीने मृत्यू आल्यास किंवा अपंगत्व आल्यास अशा दुर्घटनाग्रस्त वारकर्‍यांसाठी राज्यशासनाने ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ योजना घोषित केली आहे.

सामूहिक शेतीतून आघारी येथे चारसूत्री भात लागवडीचा यशस्वी प्रारंभ

सामूहिक शेतीतून आघारी येथे चारसूत्री भात लागवडीचा यशस्वी प्रारंभ

अशा उपक्रमांमुळे शेतकर्‍यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाविषयी जागरूकता निर्माण होण्यासमवतेत अधिक उत्पादनक्षम, शाश्वत आणि स्पर्धात्मक शेतीकडे वाटचाल करण्यास निश्चितच चालना मिळणार आहे. 

मंदिरकेंद्रित प्राचीन भारताची आदर्श अर्थव्यवस्था !

मंदिरकेंद्रित प्राचीन भारताची आदर्श अर्थव्यवस्था !

राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी हिंदु संस्कृतीनुरूप मंदिर अर्थव्यवस्था उभारून भारताला महासत्ता बनवावे !

हस्तक्षेप आणि विध्वंस यांच्या माध्यमातून विश्वासार्हता गमावलेले साम्राज्य म्हणजे अमेरिका !

हस्तक्षेप आणि विध्वंस यांच्या माध्यमातून विश्वासार्हता गमावलेले साम्राज्य म्हणजे अमेरिका !

दुसर्‍या महायुद्धापासून जागतिक अर्थव्यवस्थेवर अमेरिकेचे पूर्ण वर्चस्व राहिले आहे. केवळ सत्तापालट आणि लष्करी विस्तार अमेरिकेसाठी पुरेसा नव्हता, हे आतापर्यंतच्या लेखांमधून आपण वाचले आहे. आता पुढील भाग पाहूया . . .

वन विभाग आणि कॉर्पोरेट ‘सी.एस्.आर्.’च्या संयुक्त प्रयत्नातून १० लाख रुपयांचा निधी संमत  

वन विभाग आणि कॉर्पोरेट ‘सी.एस्.आर्.’च्या संयुक्त प्रयत्नातून १० लाख रुपयांचा निधी संमत  

तिवडी गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई होती. ग्रामस्थांना विशेषतः महिलांना पाण्यासाठी कठीण डोंगर उतरून आजूबाजूच्या गावांत भटकंती करावी लागत असे.