मंड्या (कर्नाटक) येथे धर्मांतर करण्यास नकार देणारी पत्नी आणि सासू यांच्यावर आक्रमण
ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यास नकार देणारी पत्नी आणि सासू यांच्यावर पतीने प्राणघातक आक्रमण केल्याची घटना मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टणा येथे नुकतीच घडली.
ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यास नकार देणारी पत्नी आणि सासू यांच्यावर पतीने प्राणघातक आक्रमण केल्याची घटना मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टणा येथे नुकतीच घडली.
लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार असतांना त्याचा दुरुपयोग करत हिंसाचार करणार्या मुसलमानांना आता देशात कुठेही आंदोलन करण्याची अनुमती देऊ नये, अशी मागणी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी केली पाहिजे !
बांगलादेशात कोणत्याही सूत्रावरून आंदोलन झाले, तरी आंदोलनकर्ते त्यांचा राग तेथील हिंदूंवर काढून त्यांचा वंशविच्छेद करतात, हे आतापर्यंत तेथे झालेल्या हिंसक आंदोलनांवरून दिसून आले आहे. आताही तसेच झाल्यास आश्चर्य वाटणार नाही !
दुसरा बांगलादेश झालेला बंगाल ! याचे सुवेरसुतक देशातील राजकीय पक्ष आणि संघटना यांना नाही ! जे आज बंगालमध्ये घडत आहे, उद्या देशातील बहुतेक भागांत घडू लागल्यावर हिंदू कुठे पळून जाणार आहेत ?
कायद्याची प्रत फाडल्याने कायदा रहित होत नसतो, हेही ठाऊक नसणार्या लोकांना जनता निवडून देते, हे जनतेला लज्जास्पद !
काँग्रेसचे खासदार महंमद जावेद यांचा असा दावा आहे की, हे विधेयक मुसलमानांच्या संदर्भात भेदभाव करणारे असून त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करते.
संसदेने संमत केलेल्या विधेयकाला विरोध करणारे मुफ्ती महंमद अकबर कासमी यांना आता कुणी लोकशाहीद्रोही का म्हणत नाही ?
अतिक्रमण करणार्यांवर सरकार कारवाई करते, तेव्हा सरकार अशांकडून कारवाईचा दंड वसूल करते, आता अतिक्रमण करणार्यांना कठोर शिक्षा होण्यासाठीही सरकारने प्रयत्न केला पाहिजे !
जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापिठाच्या केलॉग महाविद्यालयामध्ये भाषणाच्या वेळी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विद्यार्थ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला.
रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीशेजारी असलेली वाघ्या श्वानाची (कुत्र्याची) समाधी ३१ मेपूर्वी काढून टाकावी, अशी मागणी छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.