इस्माईलला मुसलमान समाजातून बहिष्कृत करावे ! – भाजप
भारतात धर्मांध मुसलमानांनी केलेल्या लव्ह जिहादच्या सहस्रो कारवाया समोर आल्या आहेत. अशा किती प्रकरणांमध्ये अशा धर्मांध मुसलमानांना त्यांच्या धर्मबांधवांनी बहिष्कृत केले आहे ?
भारतात धर्मांध मुसलमानांनी केलेल्या लव्ह जिहादच्या सहस्रो कारवाया समोर आल्या आहेत. अशा किती प्रकरणांमध्ये अशा धर्मांध मुसलमानांना त्यांच्या धर्मबांधवांनी बहिष्कृत केले आहे ?
हिंदूंना लहानपणापासूनच धर्मशिक्षण दिले असते, तर हिंदु धर्मात असे समाजकंटक निपजले नसते ! अशा घटना हिंदूंना अध्यात्म आणि साधना शिकवण्याचे महत्त्व अधोरेखित करतात !
राज्यातील सर्व गड-दुर्गांच्या संदर्भात शासनाने एक आदेश दिला केला असून सर्व गड-दुर्ग यांवरील अतिक्रमणे दूर करण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यात एक समिती नेमण्याचे परिपत्रक शासनाने जानेवारी मासात प्रसारित केले होते.
पाकिस्तानप्रमाणेच हिंदुविरोधी मानसिकता बाळगणार्या काँग्रेस सरकारच्या कर्नाटक पोलिसांकडून अशी कारवाई नाही झाली, तरच नवल !
मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांमुळे होणार्या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही मुंबई पोलीस कारवाई करत नाहीत. याविषयी न्यायालयाने अप्रसन्नता व्यक्त केली.
ध्रुव राठी विदेशात राहून हिंदूंच्या देवतांच्या विरोधात विधाने करणारे व्हिडिओ प्रसारित करत आहे. केंद्र सरकारने केवळ व्हिडिओच हटवू नयेत, तर त्याला विदेशातून कारवाई करून भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणार्यांना हिंदु संतांचे अलौकिकत्व पचत नसल्यानेच ते वारंवार अशी विधाने करत आहेत. वारकरी संप्रदायाने अशांना क्षमा मागण्यास भाग पाडले पाहिजे ! आध्यात्माचा काडीचा अभ्यास नसणार्यांना वैकुंठगमनासारख्या अत्युच्च पातळीची स्थिती काय कळणार ?
हिंदु विद्यार्थ्यांना कलमा शिकवण्याचे धाडस मुसलमानांचे होते, याचा अर्थ हिंदू निद्रिस्त आहेत, हेच स्पष्ट होते !
‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना पहाता यासाठी आता लव्ह जिहादविरोधी कठोर कायद्याची आवश्यकता आहे !
बांगलादेशातील गाईबांधा येथे प्रभु श्रीरामांच्या ८१ फुटी भव्य मूर्तीची निर्मिती धर्मांध मुसलमानांच्या विरोधामुळे थांबवली आहे. या घटनेमुळे जगभरातील हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या असून स्थानिक हिंदु समाजाने तेथे रस्त्यावर उतरून ‘मशाल मोर्चा’ काढत तीव्र निषेध नोंदवला आहे. या सर्व प्रकाराची गंभीर नोंद घेत भारताने वरील शब्दांत बांगलादेशाला सुनावले.