Kerala HC Slams Temple Board : हा मंदिराचा उत्सव आहे कि महाविद्यालयाचा ?

‘तुम्ही मंचावर कोणत्या प्रकारची सजावट केली आहे ? हा महाविद्यालयातील उत्सव आहे का ? हे करण्यासाठी तुम्ही भक्तांकडून पैसे घेतले आहेत का ? हा मंदिराचा उत्सव आहे. मंदिरात चित्रपटगीते नव्हे, तर भक्तीगीते लावायला हवी होती, अशा शब्दांत न्यायालयाने मंडळाला फटकारले.

Prakash Ambedkar : (म्हणे) ‘औरंगजेबाची कबर म्हणजे दुसरी अयोध्या होण्याची शक्यता !’

औरंगजेबाच्या कबरीचा संबंध अयोध्येशी जोडणे, हा हिंदुद्वेष नव्हे का ?

काँग्रेसचे राहुल गांधी, आंतरराष्ट्रीय उद्योगपती जॉर्ज सोरोस आणि भारतविरोधी षड्यंत्र !

अमेरिकेत जाऊन राहुल गांधी यांनी ‘विदेशी शक्तीने भारतात हस्तक्षेप केला पाहिजे’असे वक्तव्य केले. आज जनतेला ‘ओ.सी.सी.आर्.पी.’ म्हणजे काय ? त्याच्याशी राहुल गांधी यांचा कसा संबंध आहे, हे समजणे आवश्यक आहे.

Canada New PM : मार्क कार्नी होणार कॅनडाचे नवे पंतप्रधान

पंतप्रधान पदावर कार्नी यांच्या नियुक्तीनंतर कॅनडामध्ये जस्टिन ट्रुडो यांचे ९ वर्षांचे शासन संपुष्टात येणार आहे.

खासदार संजय राऊत आणि आमदार रोहित पवार यांच्या विरोधात मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून हक्कभंग !

पत्रकारितेमध्ये टीका करतांना भाषेचा स्तर राखला पाहिजे. ‘लय भारी’ यू ट्यूब चॅनेलवरून तो राखला गेला नाही. त्यामुळे हक्कभंग आणत असल्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात म्हटले.

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी ब्रिटीश पंतप्रधान केयर स्टार्मर यांची घेतली भेट : युक्रेनविषयी चर्चा !

या वेळी पंतप्रधान स्टार्मर यांनी युक्रेन संघर्षावर ब्रिटनचा दृष्टीकोन मांडला. तसेच द्विपक्षीय आर्थिक सहकार्य वाढवणे आणि उभय देशांतील लोकांमधील देवाणघेवाणीत वृद्धी करणे यांवर चर्चा केली.

Muzaffarnagar To Laxmi Nagar : मुझफ्फरनगरचे नाव पालटून लक्ष्मीनगर करा ! – भाजपचे आमदार मोहित बेनीवाल

मुळात अशी मागणी का करावी लागते ? देशात जेथे जेथे मुसलमान आक्रमणकर्त्यांची नावे आहेत, ती आतापर्यंत पालटली गेली पाहिजे होती ! जर तसे झाले नसेल, तर आता एका आदेशात संपूर्ण देशात ती पालटली गेली पाहिजे. यासाठी केंद्र सरकारने आदेश दिला पाहिजे !

MLA Waheed Para : (म्हणे) ‘अमरनाथ यात्रेसाठी बांधण्यात येणार्‍या रस्त्यांमुळे पर्यावरणाची हानी होऊ शकते !’

पर्यावरणाची हानी केवळ हिंदूंच्या सणांच्या किंवा यात्रेच्या संदर्भातच होत असल्याची ओरड नेहमी कशी होते ? अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी कुणी पर्यावरणाची हानीचा प्रश्न उपस्थित करत नाही?

२७ मार्चला विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठीची निवडणूक

२७ मार्च या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत मतदान होईल. सायंकाळी ५ वाजता मतमोजणी असेल.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे त्यागपत्र घेण्यास सरकारकडून विलंब ! – विरोधकांचा आरोप

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘मुख्यमंत्री कोट्यातील घर लाटल्याप्रकरणी २ वर्षांची शिक्षा झालेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे त्यागपत्र केव्हा घेणार ?’, असा प्रश्न सभागृहात उपस्थित केला.