Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav ! : ‘सनातन राष्ट्रा’चा उद्या होणार शंखनाद !
ब्रह्म, विष्णु आणि महेश या तिन्ही शक्तींच्या अस्तित्वाची जाणीव होण्यासाठी पिवळ्या रंगातील आकर्षक भव्य स्वागत कमान उभी !
ब्रह्म, विष्णु आणि महेश या तिन्ही शक्तींच्या अस्तित्वाची जाणीव होण्यासाठी पिवळ्या रंगातील आकर्षक भव्य स्वागत कमान उभी !
पाककडे दाखवण्यासारखे काहीच नाही; कारण असे काहीच झालेले नाही. पाक जगातील सर्वांत खोटारडा देश आहे. त्याचा खोटेपणा त्याच्याच देशाचे पत्रकार उघड करून त्याचे धिंडवडे काढत आहेत !
पंतप्रधान मोदी यांनी आदमपूर (पंजाब) येथील वायूदलाच्या तळाला भेट देऊन केले विधान
आता विनंती नाही तर युद्ध होईल. ‘समजदार के लिए इशारा काफी है,’ असे सांगत ‘कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान आले, तर त्याचा सामना करण्यास आम्ही सिद्ध आहोत.
आपल्या सैन्याने शत्रूवर असा घाव घातला आहे की, तो कधीही भरून येणार नाही, अशा शब्दांत पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी युद्धविरामानंतर जनतेला संबोधित करतांना खोटारडेपणा केला.
पाकच्या आक्रमणांची वाट पहात आणि ती परतवून लावत बसण्यापेक्षा आता भारताने गांधीगिरी सोडून पाकवर स्वतःहून थेट आक्रमण करून त्यांची सर्व सैनिकी शक्ती नष्ट करणे आवश्यक आहे !
भारताचे आक्रमण इतके मोठे होते की, यामुळे पाकचे कंबरडे मोडले. पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना सुरक्षित बंकरमध्ये जाऊन लपावे लागल्याचे सांगितले जात आहे !
इस्लामाबाद, लाहोर, सियालकोट, रावळपिंडी, गुजरानवाला, कराची येथील हवाई संरक्षण प्रणाली नष्ट झाली. यात रावळपिंडी येथील स्टेडियमची हानी झाल्याचे वृत्त आहे.
भारताच्या कारवाईनंतर पाककडून प्रत्युत्तरादाखल राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांच्या प्रत्यक्ष नियंत्रण सीमेवर गोळीबार करण्यात आला. भारताकडून त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले.
यात राजधानी देहली, मुंबई, कोलकाता, चेन्नई या ४ महत्त्वाच्या शहरांसह चंडीगड, शिमला, कर्णावती, भोपाळ, इंदूर, भाग्यनगर, विशाखापट्टणम्, बेंगळुरू आदी मोठ्या शहरांचाही समावेश आहे.