TMC MLA Threatens Hindus : (म्हणे) ‘तुम्ही ३० टक्के, आम्ही ७० टक्के आहोत, गंगेत बुडवून टाकू !’ – तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर

भविष्यात बंगालमध्ये हिंदूंची स्थिती कशी असणार आहे, त्याचेच हे विधान दर्शक आहे ! अशी वक्तव्ये ही दुसरे-तिसरे काही नसून गेल्या १ सहस्र ४०० वर्षांत हिंदूंच्या मुळावर उठलेले जिहादी षड्यंत्र पुढे रेटण्याचाच प्रकार आहे !

CNN Writes Islamophobia In India : पंतप्रधान मोदी यांच्या भाजपने धर्मनिरपेक्ष भारताला ‘हिंदु राष्ट्रा’मध्ये परावर्तित केले ! – सी.एन्.एन्.

भारत लवकरच हिंदु राष्ट्र होणार आहे, ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे कुणी कितीही हिंदुद्वेषी असले आणि त्यांनी या विरोधात कितीही गरळओक केली, तरी त्याचा कोणताही परिणाम यावर होणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे !

Pakistani Hindu MPs Desperation : एक दिवस आपल्याला पाकिस्तानातून हिंदूंचा अंत झालेला दिसेल !

जोपर्यंत भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होत नाही, तोपर्यंत भारतातील आणि विदेशातील, विशेषतः इस्लामी देशांतील हिंदूंचे रक्षण होणार नाही, हीच वस्तूस्थिती आहे !

Covishield Vaccine Side Effect : ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो !

‘कोव्हिशिल्ड’मुळे ‘थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम’ची लक्षणे आढळू शकतात. ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या निर्माण होऊन हृदयविकाराचा झटका येणे, ब्रेन स्ट्रोक येणे, प्लेटलेट्स अल्प होणे आदी गोष्टी होऊ शकतात; मात्र हे केवळ अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये होऊ शकते.

Owaisi On Muslim Population : (म्हणे) ‘देशात मुसलमान लोक सर्वाधिक गर्भनिरोधकाचा वापर करतात !’ – असदुद्दीन ओवैसी

‘खोटे बोला; पण रेटून बोला’ या वृत्तीचे ओवैसी ! वर्ष १९५० मध्ये देशात ९ टक्के असणारे मुसलमान आज १४ टक्क्यांहून अधिक, म्हणजे २० कोटी झाले आहे, तर हिंदू ८४ टक्क्यांवरून ७८ टक्क्यांवर आले आहेत. ही सरकारी आकडेवारी आहे. हे हिंदूंनी लक्षात ठेवावे !

Bangladesh Hindu Attacked : बांगलादेशात गेल्या ३ मासांत हिंदूंवर प्रतिदिन झाली ३ आक्रमणे !

बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे भारत सरकारशी चांगले संबंध आहेत; मात्र त्याचा तेथील हिंदूंना काहीच लाभ होत नसून उलट हिंदूंची स्थिती दिवसेंदिवस वाईट होत आहे, हे भारताला लज्जास्पद आहे !

Exclusive : देहली येथे मुसलमानांकडून सरिता शर्मा यांची हत्या !

आणखी किती घटना घडल्यावर देशपातळीवर लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा केला जाणार आहे ?

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्ट्रातील ८५ टक्के भिकारी ‘व्यवसाय’ म्हणून भीक मागतात !

मुंबईसारख्या शहरामध्ये भिकार्‍यांच्या टोळ्या कार्यरत असल्याचे प्रकार यापूर्वीच्या पोलीस कारवायांतून उघड झाले आहेत. या व्यवसायाच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे गंभीर स्वरूप लक्षात घेऊन भिकार्‍यांमागील गुन्हेगारीला संपवण्यासाठी गृहविभागाने ठोस पाऊल उचलणे आवश्यक !

Jaishankar Slams Foreign Media : भारतातील निवडणुकांवर टीका करून त्यावर प्रभाव पडेल, हा निवळ भ्रम !

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी फटकारले !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : भारतातील ७९५ ठिकाणांना मुसलमानबहुल ठरवून विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचे वाटप !

बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या कराचा बहुतांश पैसा हा अल्पसंख्यांकांचे भरण पोषण करण्यात खर्च होत असल्याचे यावरून दिसून येते. यांतील अनेक अल्पसंख्य धर्मांध मात्र विविध प्रकारचे जिहाद आणि देशविरोधी कृत्ये करण्यात गुंतले आहेत.