Kargil War Anniversary : पाकपुरस्‍कृत आतंकवाद्यांचे मनसुबे कधीच यशस्‍वी होणार नाहीत ! – पंतप्रधान मोदी

मी आतंकवाद्यांना सांगू इच्‍छितो की, त्‍यांचे ‘नापाक’ मनसुबे कधीच यशस्‍वी होणार नाहीत, अशी चेतावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.  कारगिल युद्धाच्‍या २५ व्‍या विजय दिनानिमित्त येथे आयोजित कार्यक्रमाच्‍या वेळी पाकपुरस्‍कृत आतंकवाद्यांना चेतावणी देतांना पंतप्रधान मोदी यांनी हे वक्‍तव्‍य केले.  

Decrease In Tribal Population :  बांगलादेशी घुसखोर मुसलमानांमुळे झारखंडमधील आदिवासींच्या लोकसंख्येत १० टक्क्यांची घट !

ही स्थिती येईपर्यंत झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार झोपा काढत होते का ? आदिवासींच्या रक्षणाच्या बाता करणारे आता गप्प का आहेत ?

‘Sar Tan Se Juda’ Slogan : कानपूर (उत्तरप्रदेश) येथे मोहरमच्‍या मिरवणुकीत हनुमान मंदिरासमोर मुसलमानांनी दिल्‍या ‘सर तन से जुदा’च्‍या (शिरच्‍छेदाच्‍या) घोषणा

हिंदूंना ठार करण्‍याची धमकी देणार्‍या अशा धर्मांधांना अटक करून त्‍यांना फाशीचीच शिक्षा करण्‍याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

Budget 2024 : मध्‍यवर्गीय नोकरदारांना अल्‍प दिलासा देणारा केंद्रीय अर्थसंकल्‍प सादर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी २३ जुलै या दिवशी सकाळी ११ वाजता लोकसभेत वर्ष २०२४-२५ चा केंद्रीय अर्थसंकल्‍प सादर केला.

RSS Ban Removed : सरकारी कर्मचार्‍यांना रा.स्व. संघामध्ये जाण्यावर असलेली बंदी ५८ वर्षांनंतर उठवली !

केंद्र सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! वर्ष १९६६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी बंदीचा निर्णय घेतला होता.

सनातन संस्‍थेच्‍या वतीने देशभरात ७७ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्‍सव’ भक्‍तीमय वातावरणात साजरा !

सनातन संस्‍थेच्‍या वतीने देशभरात ७७ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्‍यासपूजा आणि सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्‍तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

Kanwar Yatra UP : कावड यात्रा मार्गांवरील खाद्यपदार्थांच्या दुकानांच्या मालकांनी दुकानांवर त्यांची नावे लिहिवीत ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

केवळ कावड यात्रेपुरताच हा निर्णय मर्यादित न ठेवता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कायमस्वरूपी यासाठीचा आदेश द्यावा. त्यासाठी कायदा करावा. इतकेच नव्हे, तर संपूर्ण देशातही असा कायदा केंद्र सरकारने करावा, असेच हिंदूंना वाटते !

कुणावरही अन्याय्य कारवाई होऊ देणार नाही, तसेच विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवणार ! – मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडावर शेकडो अतिक्रमणे झाली आहेत. ती हटवण्यासाठी प्रशासनाने समयसमर्यादेत कारवाई केली नाही. त्यामुळे शिवप्रेमींचा उद्रेक झाला.

Suvendu Adhikari : ‘सबका साथ और सबका विकास’ आणि अल्‍पसंख्‍यांक मोर्चा बंद करा !

नुकत्‍याच झालेल्‍या लोकसभा निवडणुकीत भाजपला मुसलमानांची मते मिळाली नाहीत आणि हिंदूंच्‍या मतांमुळेच भाजप पुन्‍हा सत्तेवर येऊ शकला, हे भाजपवाल्‍यांना आता स्‍पष्‍ट झाल्‍यामुळेच त्‍यांचे नेते थेट असे विधान करू लागले आहेत !

Maulana Tauqeer Raza : २३ हिंदु तरुण आणि तरुणी यांचे धर्मांतर करून त्यांचे मुसलमानांशी लग्न लावणार !

हिंदूबहुल भारतात अल्पसंख्यांक समाजाचा एक धार्मिक नेता उघडपणे हिंदूंचे धर्मांतर करणार असल्याचे सांगतो आणि त्याच्याविरुद्ध काहीही कारवाई होत नाही, हे सरकार आणि १०० कोटी हिंदू यांना लज्जास्पद !