श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
श्रीकृष्णजन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद वादावरून संतांनी आगामी ९ ऑगस्ट या दिवशी येथे कारसेवा करण्याची घोषणा केली आहे.
श्रीकृष्णजन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद वादावरून संतांनी आगामी ९ ऑगस्ट या दिवशी येथे कारसेवा करण्याची घोषणा केली आहे.
मशिदी, मदरसे आणि चर्च यांना मिळणार्या पैशांतून हिंदूंवर अन् धर्मस्थळांवर आघात करणे, हिंदूंना बाटवणे आदींसाठी केला जात असतांना मंदिरांचा पैसा हिंदूंच्या कोणत्याच कामी येत नसेल, तर त्याचा काय उपयोग ?
असे असतांना भारत पाकवर कारवाई करत नाही आणि पाक सातत्याने काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया करत रहातो, हे लज्जास्पद !
मक्याच्या पिकाला युरिया टाकून पाणी दिले नाही, तर २ दिवसांत पीक जळून जाते. भेसळखोर युरियाद्वारे दूध करून राज्यातील कोट्यवधी लोकांचे जीवन उद्ध्वस्त करत आहेत. भेसळयुक्त दुधाद्वारे मुलांना विष पाजले जात आहे. त्यामुळे भेसळखोरांवर सरकारने कठोर कारवाई करावी.
महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत अहवालानुसार, निजाम शासनाने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाला १ सहस्र ६६८.१४ हेक्टर (म्हणजेच ४ सहस्र १२२.०७ एकर) भूमी दिलेली असतांना, त्याचा पत्ता तुळजापूर मंदिर संस्थानाला नसणे, हा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा उत्तम नमुना आहे.
भारतावर या प्रकरणात सातत्याने आरोप करणारे कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आता सार्वजनिकरित्या क्षमायाचना करतील का ?
केंद्रातील भाजप सरकार आणि त्याच्याच अखत्यारीत असणारा पुरातत्व विभाग यांनी ताजमहालचा खरा इतिहास समोर आणण्यासाठी जी वस्तूनिष्ठ माहिती आहे म्हणजे ‘ते हिंदूंचे मंदिर आहे’, हे आता जगाला सांगितले पाहिजे !
६ जुलै या दिवशी अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच घाटमाथा परिसराला मोठ्या प्रमाणात बसला.
या याचिकेत याचिकाकर्त्यांनी ‘ताजमहाल’ हा भगवान शिवाला समर्पित असलेला ‘तेजोमहालय’ असल्याचे १०९ हिंदु पुरावे/प्रतीके ही सादर केली आहेत. या याचिकेद्वारे आगर्याच्या जिल्हा न्यायालयाच्या जुन्या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे.
पाकव्याप्त काश्मीर भविष्यात भारतात आले, तर तेथील मुसलमान भारताशी एकनिष्ठ रहातील का ? कि हिंदूंच्या विरोधात जिहाद पुकारून भारताचे इस्लामिस्तान करण्याचे षड्यंत्र रचतील ?