Karnataka Illegal Slaughterhouse : गोपालनाच्या नावाखाली पशूवधगृह चालवणार्या अब्दुल्ला याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार
न्यायालयाचा आदेशही झुगारणारे उद्दाम मुसलमान !
न्यायालयाचा आदेशही झुगारणारे उद्दाम मुसलमान !
गोरक्षकांची तळमळ आणि संघर्ष समजून न घेता अनधिकृत पशूवधगृहांवर कारवाई करण्याऐवजी गोरक्षकांनाच त्रास देणारे प्रशासन पापाचे भागीदार होईल, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?
गोवंश हत्याबंदीचा कायदा असूनही गोवंशियांच्या रक्षणासांठी हिंदुत्वनिष्ठांना अजून किती वर्षे लढावे लागणार ?
सांगली येथे अनधिकृतपणे पशूवधगृह चालू असतांना ते बंद करावे, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांना का करावी लागते ? सर्व यंत्रणा हाताशी असणार्या प्रशासनाला हे दिसत नाही का ? प्रदूषण नियंत्रण मंडळातील संबंधित अधिकार्यांनाही हे लक्षात येत नाही का ?
प्रशासनाने कठोर पावले उचलली, तर अवैध पशूवधगृहे वाढणार नाहीत.
गोहत्या रोखू न शकणारे पोलीस प्रशासन आणि सरकार, तिला देवता मानणार्या देशात असणे दुर्दैवी !
महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करूनही त्याची प्रभावी कार्यवाही न झाल्यामुळे गायींची तस्करी, गोमांसाची तस्करी चालू आहे.याची पोलीस आणि प्रशासन यांनी नोंद घेऊन कठोर उपाययोजना करणे अपेक्षित !
शहरातील कोंढवा आणि खडकी येथील अधिकृत पशूवधगृहे बंद व्हावेत, या मागणीसाठी गोरक्षक, गोसेवक आणि धर्माभिमानी हिंदु बांधवांकडून जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना निवेदन देण्यात आले.
घारगावमधून संगमनेरच्या दिशेने संगमनेरच्या पशूवधगृहामध्ये गोवंशियांची कत्तलीसाठी वाहतूक करत असलेला टेंपो गोरक्षकांच्या सतर्कमुळे अडवण्यात आला आणि त्यांच्यावरही पोलिसांच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली.
काँग्रेसचे राज्य असतांना राजस्थानमध्ये अशा प्रकारे किती हिंदूविरोधी कारवाया चालू असतील, याचा विचारही न केलेला बरा !