दौंड (पुणे) येथे एक गाय शिर कापलेल्या अवस्थेत सापडली !

गायी-म्हशींची अवैध वाहतूक करणार्‍या धर्मांधांवर जरब बसेल असा धाक पोलीस कधी निर्माण करणार ?

उरुळीकांचन (पुणे) येथे गायींची कत्तल करून गोमांस शिजवल्याचा प्रकार उघड !

गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही पोलीस केव्हा करणार ?

गायींची अवैध वाहतूक करणारे वाहन हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखले : चालक पसार !

जी माहिती हिंदुत्वनिष्ठांना मिळते, ती सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांना कशी मिळत नाही ? कि मिळूनही ते त्याकडे दुलर्क्ष करतात ?

गोवंशियांच्या अवैध वाहतूक प्रकरणी ३ जणांवर गुन्हा नोंद !

गोवंशियांची सुटका करून त्यांना गोशाळेमध्ये पाठवले आहे. प्राणी वाहतूक अधिनियमानुसार सत्यम चौगुले, मारुति सोपे आणि गणेश सोपे या ३ जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

लोणावळा येथे मुंबई-पुणे महामार्गावर ५७ टन गोमांस जप्त !

मुंबई-पुणे महामार्गावर संशयास्पद वाटणारे २ कंटेनर पोलिसांनी कह्यात घेतले. त्यात ५७ टन गोमांस असल्याचा संशय होता. वाहनचालक आणि मालक मात्र हे मांस म्हशींचे आहे, असे सांगत होते.

Dattatreya Hosabale : संघाचे स्वयंसेवक काशी आणि मथुरा येथील चळवळींमध्ये सहभागी होऊ शकतात !

जर रा.स्व. संघाचे स्वयंसेवक मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी आणि काशीमधील ज्ञानवापी या चळवळींमध्ये सहभागी झाले, तर त्यांना संघटनेचा कोणताही आक्षेप रहाणार नाही. आम्ही त्यांना थांबवणार नाही, असे विधान संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले.

Devendra Fadnavis On Cow Slaughter : गोहत्याप्रकरणी वारंवार गुन्हे नोंद झाल्यास ‘मकोका’ लावणार ! – मुख्यमंत्री फडणवीस

आमदार संग्राम जगताप यांनी श्रीगोंदा येथील गोतस्कर असलेल्या कुरेशी कुटुंबियांकडून हिंदु कुटुंबाला फटाके वाजवण्यावरून केलेली मारहाण आणि त्यांची दहशत यांवरून विधानसभेत प्रश्‍न विचारला होता. त्याला उत्तर देतांना मुख्यमंत्री बोलत होते.

महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा असतांना कसायांची गोहत्या करण्याची हिंमत कशी होते ? – टी. राजासिंह ठाकूर, आमदार, भाजप

भोसरी येथे ‘गोहत्यामुक्त हिंदुस्थान होण्यासाठी महायज्ञ’ या कार्यक्रमाचे आयोजन !

पोलिसांना मारहाण आणि त्यांच्या गणवेशाचा अवमान करणार्‍या धर्मांधाविरोधात कठोर कारवाई करावी !

यवतमाळ येथील बजरंग दलाचे यवतमाळ विभाग संयोजक भूपेंद्रसिंग परिहार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळच्या वतीने निवेदन दिले.

उरुळीकांचन (पुणे जिल्हा) येथे गोरक्षकांना जिवे मारण्याची धमकी

हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना अद्यापही गोवंशियांची तस्करी न थांबणे यासारखे दुर्दैव दुसरे कुठले ? गोतस्करांना पोलिसांचा धाक नाही, हेच यावरून वारंवर सिद्ध होते.  छत्रपती शिवरायांच्या राज्याप्रमाणे गोतस्करांना शिक्षा होणे अपेक्षित आहे !