महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा असतांना कसायांची गोहत्या करण्याची हिंमत कशी होते ? – टी. राजासिंह ठाकूर, आमदार, भाजप
भोसरी येथे ‘गोहत्यामुक्त हिंदुस्थान होण्यासाठी महायज्ञ’ या कार्यक्रमाचे आयोजन !
भोसरी येथे ‘गोहत्यामुक्त हिंदुस्थान होण्यासाठी महायज्ञ’ या कार्यक्रमाचे आयोजन !
यवतमाळ येथील बजरंग दलाचे यवतमाळ विभाग संयोजक भूपेंद्रसिंग परिहार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळच्या वतीने निवेदन दिले.
हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना अद्यापही गोवंशियांची तस्करी न थांबणे यासारखे दुर्दैव दुसरे कुठले ? गोतस्करांना पोलिसांचा धाक नाही, हेच यावरून वारंवर सिद्ध होते. छत्रपती शिवरायांच्या राज्याप्रमाणे गोतस्करांना शिक्षा होणे अपेक्षित आहे !
गोवंश हत्याबंदी कायदा अस्तित्वात असतांनाही या वाहनाला गोवंशाची हाडे वाहतूक करण्यास परवाना कुणी आणि कसा दिला आहे ?
सिंधुदुर्ग किल्ला आणि विजयदुर्ग किल्ला या २ किल्ल्यांचे संरक्षण आणि डागडुजी करण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, गोहत्या प्रतिबंधक कायदा अधिक कठोर करून गोहत्येचा गुन्हा अजामीनपात्र करण्यात यावा
अल्पवयीन मुलीला जाळले ! मुंबई – अंधेरी येथे अल्पवयीन मुलीच्या आईने तिला मित्राला भेटण्यास विरोध केला. या रागातून मित्राने १७ वर्षांच्या मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. यात ती ६० टक्के भाजली. तिच्यावर कूपर रुग्णालयात उपचार चालू आहेत. आरोपीही या घटनेत भाजल्यामुळे त्याच्यावरही उपचार चालू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला. विद्यार्थिनींना … Read more
गोपालन आणि गोसंरक्षण यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करणार्या उत्तरप्रदेश सरकारचे अभिनंदन ! यातून देशातील इतर राज्ये बोध घेतील का ?
गोवंशांची हत्या कोण करते, हे स्पष्ट आहे. त्यामुळे हिंदूंना डिवचण्याचा हा प्रकार करणार्यांना कठोर शिक्षा केल्याविना हे थांबणार नाही !
गोहत्येसाठी गोवंशियांना इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्याचे प्रकार पहाता गोवंशहत्या बंदी कायद्याचा फोलपणा उघड होतो !
दारूड्याला दारू पिण्यासाठी कारण लागत नाही, तसेच जिहादी मुसलमानांना गोहत्या करण्यासाठी कारण लागत नाही. त्यातही हिंदूंना डिवचण्यासाठी सणांच्या वेळी ते जाणीवपूर्वक गोहत्या करतात. तेच या धमकीतून पुन्हा दिसून येत आहे !