दौंड (पुणे) येथे एक गाय शिर कापलेल्या अवस्थेत सापडली !
गायी-म्हशींची अवैध वाहतूक करणार्या धर्मांधांवर जरब बसेल असा धाक पोलीस कधी निर्माण करणार ?
गायी-म्हशींची अवैध वाहतूक करणार्या धर्मांधांवर जरब बसेल असा धाक पोलीस कधी निर्माण करणार ?
गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही पोलीस केव्हा करणार ?
जी माहिती हिंदुत्वनिष्ठांना मिळते, ती सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांना कशी मिळत नाही ? कि मिळूनही ते त्याकडे दुलर्क्ष करतात ?
गोवंशियांची सुटका करून त्यांना गोशाळेमध्ये पाठवले आहे. प्राणी वाहतूक अधिनियमानुसार सत्यम चौगुले, मारुति सोपे आणि गणेश सोपे या ३ जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर संशयास्पद वाटणारे २ कंटेनर पोलिसांनी कह्यात घेतले. त्यात ५७ टन गोमांस असल्याचा संशय होता. वाहनचालक आणि मालक मात्र हे मांस म्हशींचे आहे, असे सांगत होते.
जर रा.स्व. संघाचे स्वयंसेवक मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी आणि काशीमधील ज्ञानवापी या चळवळींमध्ये सहभागी झाले, तर त्यांना संघटनेचा कोणताही आक्षेप रहाणार नाही. आम्ही त्यांना थांबवणार नाही, असे विधान संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले.
आमदार संग्राम जगताप यांनी श्रीगोंदा येथील गोतस्कर असलेल्या कुरेशी कुटुंबियांकडून हिंदु कुटुंबाला फटाके वाजवण्यावरून केलेली मारहाण आणि त्यांची दहशत यांवरून विधानसभेत प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देतांना मुख्यमंत्री बोलत होते.
भोसरी येथे ‘गोहत्यामुक्त हिंदुस्थान होण्यासाठी महायज्ञ’ या कार्यक्रमाचे आयोजन !
यवतमाळ येथील बजरंग दलाचे यवतमाळ विभाग संयोजक भूपेंद्रसिंग परिहार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळच्या वतीने निवेदन दिले.
हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना अद्यापही गोवंशियांची तस्करी न थांबणे यासारखे दुर्दैव दुसरे कुठले ? गोतस्करांना पोलिसांचा धाक नाही, हेच यावरून वारंवर सिद्ध होते. छत्रपती शिवरायांच्या राज्याप्रमाणे गोतस्करांना शिक्षा होणे अपेक्षित आहे !