गोवंश तस्करी करतांना पकडलेल्या वाहनांचा तस्करीसाठी पुन्हा वापर !
गोवंश तस्करीसाठी त्याच वाहनांचा पुन:पुन्हा होणारा वापर लक्षात घेता जप्त करण्यात येणार्या वाहनांविषयी सरकारला भविष्यात कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.
गोवंश तस्करीसाठी त्याच वाहनांचा पुन:पुन्हा होणारा वापर लक्षात घेता जप्त करण्यात येणार्या वाहनांविषयी सरकारला भविष्यात कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.
‘इक्वल राईट फॉर हिन्दुज’ यांच्या वतीने सभेचे आयोजन
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असतांनाही धर्मांध असे धाडस करतात म्हणजे त्यांना कायद्याचा धाक नसल्याचे लक्षात येते. गोहत्या थांबवण्यासाठी केवळ गुन्हा नोंदवून न थांबता मुख्य सूत्रधारांपर्यंत पोचणे आवश्यक आहे !
आतापर्यंत अन्वर याने किती गोहत्या करून त्याचे मांस देश आणि विदेशात पाठवले असेल, याची कल्पना करता येत नाही ! गोहत्या करणार्यांना आता फाशीचीच शिक्षा देण्याचा कायदा करणे आणि त्याची कठोर कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे !
नवी मुंबई कृषी उत्पन्न पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाशी सेक्टर १८ येथे ‘महंमद सलीम ट्रेडिंग’ आस्थापनाचे मालक सलीम कासिम खान आणि त्यांना गोमांस पुरवणारे अज्ञात पुरवठादार यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
फाळणीच्या वेळी लक्षावधी हिंदूंच्या हत्या झाल्या, तेव्हा काही ठिकाणी धर्मांधांची लोकसंख्या १० ते २० टक्के होती, तरीही हिंदू स्वत:ला वाचवू शकले नाहीत. आज किमान १३-१४ पाकिस्तान सिद्ध होऊ शकतात एवढी त्यांची शक्ती वाढलेली आहे. त्यामुळे हिंदू त्यांचे रक्षण कसे करणार आहेत ?
गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही होत नसल्यानेच प्रतिदिन अशा घटनाघडतात ! ही स्थिती पालटण्यासाठी गोप्रेमींचे हिंदु राष्ट्र हवे !
महागड्या वाहनांत निर्दयीपणे कोंबून केलेली चोरटी वाहतूक उघडकीस आणत पोलिसांनी ९०६ गोवंशियांची हत्या रोखली. मालेगाव पोलिसांची अभिनंदनीय कारवाई !
गोहत्याबंदी करण्यासाठी देशभरात ‘गोसम्मान आवाहन अभियान’ ही अत्यंत पवित्र मोहीम चालू आहे. अशा वेळी सरकारने हिंदूंच्या भावनांचा विचार करण्याऐवजी अशा प्रकारचे विधान करणे बृहद् हिंदु समाजाला अपेक्षित नाही !
आसाममध्ये भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !