मधुबनी (बिहार) येथील मशिदीतून मौलाना इजहार याला अटक !
या आतंकवाद्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना मृत्यूदंडाचीच शिक्षा ठोठावली पाहिजे !
या आतंकवाद्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना मृत्यूदंडाचीच शिक्षा ठोठावली पाहिजे !
यावरून बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती किती बिकट आहे, हे उघड होते. तेथील भाजप सरकारने या स्थितीत अमुलाग्र पालट करणे अपेक्षित !
हिंदूंच्या साधू-संतांवर चिखलफेक करणारी प्रथितयश नि हिंदुद्वेष्टी प्रसारमाध्यमे अशा घटनांवर मात्र गप्प बसतात. त्यामुळे या प्रसारमाध्यमांच्या हिंदु वाचकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे !
या घटनेच्याच दिवशी सकाळी देहलीतील एका हॉटेलला आग लागली होती आणि तेथे जे घडले, तसेच या रुग्णालयातही घडले. यातून सर्वत्र होत असलेल्या भ्रष्टाचाराचा परिणाम लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहे, हे पुन्हा उघड झाले !
शिकवणी वर्गाच्या स्पर्धेतून निर्माण झालेली ही गुन्हेगारी वृत्ती विद्यार्थ्यांपुढे काय आदर्श ठेवत आहे ?
रेल्वेने हे पैसे या रेल्वे कर्मचार्यांकडून वसूल करून त्यांना नोकरीतून बडतर्फच केले पाहिजे !
हे विधान एका राष्ट्रीय मुसलमान संघटनेच्या अध्यक्षाने केल्याने मुसलमानांचे लांगूलचालन करणारे हिमाचल प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक आदी काँग्रेसशासित सरकारे स्वत:च्या राज्यात यावर कार्यवाही करतील का ?
सर्वधर्मसमभावाच्या गप्पा मारणारे अशा वेळी कोणत्या बिळात जाऊन लपलेले असतात ?
भारतीय संस्कृती आणि हिंदु धर्म हे भारताचा आत्मा आहे, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने हल्लीच म्हटले आहे. असे असतांना अशा निर्णयांना तुघलकी नाही, तर काय म्हणायचे ? हिंदूंमधील अस्मिताशून्यतेमुळेच असे फतवे काढले जातात, हेही खरे !
सासाराममधील रामूडीह येथील एका सरकारी शाळेत अत्यंत संवेदनशील प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे आसपासच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याविषयी ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.