PM Modi On Pahalgam Terror Attack : आतंकवाद्यांना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा होईल !
आक्रमणात कुणीतरी स्वतःचा मुलगा गमावला, कुणीतरी भाऊ गमावला, कुणीतरी जीवनसाथी गमावला. आज कारगिलपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वांच्या मृत्यूबद्दल आपला राग सारखाच आहे.
आक्रमणात कुणीतरी स्वतःचा मुलगा गमावला, कुणीतरी भाऊ गमावला, कुणीतरी जीवनसाथी गमावला. आज कारगिलपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वांच्या मृत्यूबद्दल आपला राग सारखाच आहे.
पीडितेवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला. त्याने तिला गोमांस खायला घातले. पीडितेने तक्रार केल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली.
मुसलमानांकडून हिंदु नावे धारण करून हिंदु युवतींना लव्ह जिहादमध्ये अडकवण्याची असंख्य प्रकरणे समोर येत आहेत. हे लक्षात घेऊन हिंदु युवतींनी सतर्क रहाणे आवश्यक !
हत्या झालेल्या पोलिसाचा आरोपीच्या पत्नीशी होणारा संवाद ठरले कारण
हिंदु युवतींना फसवून त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवणे, हा छंद असल्याचे अशरफ याचे संतापजनक विधान
हिंदूंना पैशांचे आमीष दाखवून धर्मांतरचा केला जात होता प्रयत्न !
विश्व हिंदु परिषदेची बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
बिहारमध्ये आगामी विधानसभेची निवडणूक पहाता हिंदूंनी अशा घटना थांबवण्याचे ठाम आश्वासन देणार्यांना सत्तेवर बसवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
या घटना रोखण्यासाठीच हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे, हे हिंदूंनी लक्षात घेऊन त्यासाठी कृतीशील व्हावे !
अशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार भूमीत खोल खड्डा करून त्यात कंबरेपर्यंत पुरून दगडांनी ठेचून ठार मारण्याची मागणी कुणीच शरियतप्रेमी मुल्ला-मौलवी कधीच करत नाहीत, हे जाणा !