विरार येथे घराला लागलेल्या आगीत इयत्ता १२ वीच्या उत्तरपत्रिका जळून खाक !

विरार येथील एक शिक्षिका इयत्ता १२ वीच्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पडताळणीसाठी घरी घेऊन आली होती. मात्र रात्री घरात शॉर्टसर्किट झाल्याने आग लागून या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या.

जळगाव येथे ४ भुकेल्या बैलांना कत्तलीसाठी पायी नेणार्‍या धर्मांधाविरोधात गुन्हा नोंद !

अशांवर कठोर कारवाई करायला हवी !

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अर्धा हेक्टर जंगल जळून खाक !

मुंबई – बोरिवली येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलामध्ये काही मद्यपींनी मद्याच्या नशेत आग लावली

महिलेचा विनयभंग करणारा मद्यधुंद धर्मांध अटकेत !

दादर रेल्वेस्थानकातील प्रकार !  प्रवाशांनी दिला चोप !

पुणे येथे सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांचे सर्वेक्षण करून कारवाई करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश !

शहरातील आवाजाच्या पातळीच्या मर्यादेचे उल्लंघन झालेल्या भोंग्यांवर पोलीस स्वत:हून कारवाई का करत नाहीत ? प्रत्येक वेळी पोलिसांना हे न्यायालयाला का सांगावे लागते ?

खामगाव तालुक्यात (बुलढाणा) होळीच्या दिवशी डीजे वाजवण्यावरून झालेल्या वादाचे दंगलीत रूपांतर !

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दंगलरोधक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३६ जणांवर गुन्हा नोंद केला असून २२ जणांना कह्यात घेतले आहे.

शिवाजी विद्यापीठ नामविस्ताराला विरोध करणार्‍या आयोजकांना समज द्या !

‘ठोकून काढू’, अशी भाषा उच्चारणार्‍यांवर वेळीच कारवाई केल्यास असे बोलण्याचे पुन्हा कुणाचे धाडस होणार नाही !

हिमाचल प्रदेशमध्ये पंजाबमधील शीख पर्यटकांची गुंडगिरी

खलिस्तान समर्थकांचा वाढता उत्पात नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे, हेच या घटनेतून लक्षात येते !

नागोठणे (जिल्हा रायगड) येथील पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांच्या शोधमोहिमेचे दायित्व झटकले !

बांगलादेशी घुसखोरांना शोधण्याचे दायित्व आणि कर्तव्य पोलिसांचे आहे, हे त्यांच्या कधी लक्षात येणार ?

ISI Bomb Attack Amritsar Temple : अमृतसर (पंजाब) येथे मंदिरावर फेकण्यात आले हातबाँब – स्फोटात जीवितहानी नाही

आक्रमणामागे आय.एस्.आय. (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स) चा हात ! पंजाबमध्ये वेळीच राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, अन्यथा बंगालप्रमाणे येथील स्थितीही हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही, हेच खरे !