खडवली (कल्याण) येथील वसतीगृहात २ अल्पवयीन मुलींवर अत्याचार !
या वसतीगृहात १२ ते १५ मुले रहातात. निराधार मुलांवर अत्याचार करणार्या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या वसतीगृहात १२ ते १५ मुले रहातात. निराधार मुलांवर अत्याचार करणार्या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वाढत्या सायबर गुन्ह्यांचे पोलीस आणि नागरिक यांच्यापुढे मोठे आव्हान !
हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका मुसलमानांच्या मशिदीजवळून जाणार असतील, तेव्हा अशा मशिदींची तपासणी करण्यासह येथेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्याचा आता नियमच केला पाहिजे !
मुलींनो, तरुणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्वीकारण्यापेक्षा आत्मसंरक्षणाचा मार्ग स्वीकारणे श्रेयस्कर !
येथे यापूर्वी खलिस्तान समर्थकांनी तोडफोड केली असल्याने त्यांच्याकडून आताही तोडफोड करण्यात आल्याचे लक्षात येते. ऑस्ट्रेलियातील सरकार खलिस्तान समर्थकांवर कठोर कारवाई करत नसल्याचाच हा परिणाम आहे !
मुर्शिदाबाद (बंगाल) येथे वक्फ सुधारणा कायद्याविरोधात मुसलमानांचा पुन्हा हिंसाचार
१० पोलीस घायाळ
गायी-म्हशींची अवैध वाहतूक करणार्या धर्मांधांवर जरब बसेल असा धाक पोलीस कधी निर्माण करणार ?
गुन्हेगारांना कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच दिवसेंदिवस अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे !
वाळू उत्खनन प्रकरणात अनेक अधिकारी दोषी असण्याची शक्यता असतांना केवळ २ अधिकार्यांचेच निलंबन कसे होऊ शकते ? चौकशी करून सर्व दोषी अधिकार्यांना बडतर्फ केले पाहिजे !
प्रत्येक वेळी सट्टेबाजीविरुद्ध कारवाई केली तरीही सट्टेबाजी चालूच आहे. त्यामुळे केवळ वरवरची कारवाई अपेक्षित नसून कठोर कारवाई केल्यासच समाजात नैतिकता टिकून राहू शकते !