विरार येथे घराला लागलेल्या आगीत इयत्ता १२ वीच्या उत्तरपत्रिका जळून खाक !
विरार येथील एक शिक्षिका इयत्ता १२ वीच्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पडताळणीसाठी घरी घेऊन आली होती. मात्र रात्री घरात शॉर्टसर्किट झाल्याने आग लागून या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या.