भ्रष्ट राजकीय नेत्यांमुळे देशातील बलात्काराच्या घटनांत वाढ ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी
डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी सर्वच क्षेत्रांत ज्याप्रमाणे स्पष्ट आणि परखड मत मांडतात, तसे अन्य कोणताही राजकीय नेता मांडत नाही, हे लक्षात घ्या !
डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी सर्वच क्षेत्रांत ज्याप्रमाणे स्पष्ट आणि परखड मत मांडतात, तसे अन्य कोणताही राजकीय नेता मांडत नाही, हे लक्षात घ्या !
सज्ञान असणार्या अविवाहित जोडप्यांनी हॉटेलमधील एका खोलीत राहण्याने कोणताही गुन्हा ठरत नाही, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.
भारतातील अधोगतीला गेलेली नैतिकता ! मुलांवर सुसंस्कार नसल्याने आणि त्यांना साधना न शिकवल्याने संयमी आणि सुसंस्कृत जीवन जगण्याऐवजी ते अशी कृत्ये करत आहेत. ही स्थिती पालटण्यासाठी साधना शिकवून सुसंस्कार करणार्या हिंदु राष्ट्राची स्थापना किती अपरिहार्य आहे, हे लक्षात येते !
चंदनवाडी येथील श्री नटेश्वर महादेव मंदिरातील कुलूप तोडून अज्ञात चोरांनी अनुमाने ९ सहस्र रुपयांची रक्कम चोरली. या प्रकरणी मंदिराची व्यवस्था सांभाळणारे सचिन थोटम यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
येथील पश्चिम भागातील वरचापाडा परिसरात विनायक साळवी या वयोवृद्ध व्यक्तीला दोन भामट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने चोरले.
भाग्यनगर येथील पोलीस चकमक आणि उन्नाव येथे पीडितेवर सामूहिक बलात्कार करून तिला जाळणे, या दोन्ही प्रकरणांचे पडसाद ६ डिसेंबरला लोकसभेत उमटले.
भाग्यनगर येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचे पोलिसांनी केलेले ‘एन्काऊंटर’ अयोग्य आणि कायद्याला धरून नव्हते, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ कायदेतज्ञ अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे.
काँग्रेसचे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ‘भगवा आतंकवाद’ हा शब्द अस्तित्वात आणला. त्यांच्याच काळात सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी झाली.
सायबर चोरीच्या वाढत्या घटनांवर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी सरकार आणि सायबर विभाग यांनी प्रयत्न करावेत, ही अपेक्षा !
पंजाब नॅशनल बँक (पी.एन्.बी.) घोटाळ्याच्या प्रकरणात आरोपी नीरव मोदी यांना ५ डिसेंबर या दिवशी विशेष प्रतिबंधक कायद्यानुसार पीएम्एल्ए न्यायालयाने ‘पसार आर्थिक गुन्हेगार’ घोषित केले आहे, तसेच न्यायालयाने नीरव मोदी यांची मालमत्ता कह्यात घेण्याचाही आदेश दिला आहे.