Telangana Acid Attack : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे अज्ञाताने मंदिरात पुजार्यांवर आम्ल फेकले !
मंदिरात आणि तेही पुजार्यावर अशा प्रकारचे आक्रमण धर्मांध मुसलमानांव्यतिरिक्त कोण करणार ?
मंदिरात आणि तेही पुजार्यावर अशा प्रकारचे आक्रमण धर्मांध मुसलमानांव्यतिरिक्त कोण करणार ?
हिंदूंचा असा एक सण नाही, ज्या दिवशी धर्मांध मुसलमान हिंदूंवर आक्रमण करतात, हे हिंदूंना आणि त्यांनी निवडून दिलेल्या सरकारांना लज्जास्पद !
अशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे ! अशा शिक्षेनंतरच अन्य गुन्हेगारांवर वचक बसेल !
या घटनेविषयी खलिस्तान समर्थक गप्प का ?
आक्रमणामागे आय.एस्.आय. ( इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स) चा हात !
बंगाल म्हणजे दुसरे बांगलादेश झाले आहे. केंद्र सरकार बांगलादेशाविषयी काही करत नाही, तसेच बंगालविषयीही काही करत नाही. त्यामुळे दोन्ही ठिकाणी हिंदूंना मार खाण्याखेरीज पर्याय नाही !
मध्यप्रदेशात धर्मांतरबंदी कायदा असूनही मुसलमानांप्रमाणेच धर्मांध ख्रिस्तीही कायद्याला जुमानत नाहीत, हेच स्पष्ट होते. यावरून नुसता कायदा करून नव्हे, तर त्यामध्ये कठोर शिक्षेचे प्रावधान करून त्याची तशी अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे !
कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्यानेच अतीमहत्त्वाच्या व्यक्तींविषयी असे कृत्य करण्याचे धाडस धर्मांध करतात, हे लक्षात घ्यायला हवे !
बोदवड रेल्वेस्थानकालगतचे बंद फाटक तोडून रेल्वे मार्गावर आलेल्या मालमोटारीला अमरावती एक्सप्रेस या रेल्वेने धडक दिली.
कर्नाटक राज्य अल्पसंख्याक अभियंता संघटने मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि मंत्री जमीर अहमद खान यांच्याकडे ‘मुसलमान समाजाला शिक्षण आणि रोजगार या क्षेत्रांत असलेले आरक्षण १० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे.