आतंकवाद्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश द्या !

‘सर्व आतंकवाद्यांना ठार करा, ‘शूट ॲट साईट’ चे आदेश द्या’, पीडित कुटुंबियांची मागणी

सागरी किनारपट्टीच्या राज्यांच्या मंत्र्यांसमवेत केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री मुंबईत बैठक घेणार !

देशातील सागरी किनारपट्टी असलेली ९ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेश यांच्या मत्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या समवेत केंद्रीय पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन बैठक घेणार आहेत.

Gautam Gambhir  Death Threat : क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना ‘इस्लामिक स्टेट’कडून जिवे मारण्याची धमकी !

भारतात सामान्य हिंदु नागरिक सुरक्षित नाहीच, त्यासह क्रिकेटपटू आणि अन्य महनीय व्यक्तीही आतंकवादाच्या सावटाखाली जागत आहेत, हे लक्षात घ्या !

Abir Gulal’ Won’t Release :‘अबीर गुलाल’ चित्रपट प्रदर्शित होणार नाही !

‘अबीर गुलाल’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यास अनुमती दिली जाणार नाही

भारताच्या कारवाईने घाबरलेल्या पाकने चालू केली क्षेपणास्त्रांची चाचणी !

पाकने कितीही चाचण्या केल्या, तरी त्याचा काही लाभ होणार नाही, हे त्याने लक्षात ठेवले पाहिजे !

पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवण्याची आवश्यकता ! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

काश्मीरमधील पर्यटकांवरील आक्रमण हे आपल्या देशावरील आक्रमण आहे. आता पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवण्याची आवश्यकता आहे.

Shubham Dwivedi’s Wife Demand To CM Yogi : आम्हाला कठोर सूड हवा आहे,  तुम्ही याचा सूड उगवा !

मृत हिंदूच्या पत्नीची उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागणी
पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाचे प्रकरण

आतंकवाद्यांनी हिंदु आणि मुसलमान यांना वेगळे होण्यास सांगितले !  

आतंकवादाला धर्म असतो आणि त्याचा रंग हिरवा असतो, हे पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणातून पुन्हा एकदा सिद्ध झाले !

काश्मीरमध्ये अडकलेल्या ८३ नागरिकांना विशेष विमानाद्वारे महाराष्ट्रात आणणार

पहलगाम आक्रमणानंतर तेथे अडकून पडलेल्या नागरिकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्यशासनाने विशेष विमानाची व्यवस्था केली आहे.

Subramanian Swamy On Pahalgam Terror Attack : पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे त्यागपत्र मागा ! – माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी

ते पुढे म्हणाले, ‘‘या दोघांची अनेक वेळा परीक्षा झाली आहे. चीन, पाकिस्तान, मालदीव आणि बांगलादेश यांच्यासमोर या दोघांनीही शरणागती पत्करली आहे. भारतमातेची मानहानी झाली आहे.