महाराष्ट्रात ४ महिन्यांत २५४ कोटी ५३ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले ! – CM Devendra Fadnavis
१ सहस्र ६२६ आरोपींना अटक
महाराष्ट्र नशामुक्त करण्यासाठी सरकार तत्पर असल्याची स्पष्टोक्ती !
१ सहस्र ६२६ आरोपींना अटक
महाराष्ट्र नशामुक्त करण्यासाठी सरकार तत्पर असल्याची स्पष्टोक्ती !
मागच्या वेळेस मुसलमानांनी गंगा नदीत नौकत इफ्तारची मेजवानी करून हाडे नदीत फेकली होती. आता हिंदूंनी अशी मेजवानी केली आहे. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांना गंगा नदीचे महत्त्वच कळलेले नाही. यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे अपरिहार्य झाले आहे !
परदेशी अंशदान नियमन कायद्याच्या नियमात केला पालट
महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार समान नागरी कायद्याचा मसुदा बनवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे.
आरोपींनी पीडित मुलीला धमकावून धर्मपरिवर्तन करण्यासाठी दबाव आणला. पीडित मुलीच्या वडिलांनी आरोपीच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली.
या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांवर येणारा ताण आणि प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना यांमुळे शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. त्यामुळे इयत्ता १२ वीच्या गुणांच्या आधारेच वैद्यकीय प्रवेश मिळावेत, अशी मागणी केली.
गुन्हा नोंदवण्याची आणि न्यासाची पुनर्रचना करण्याची शिफारस
राज्यात धर्मांतरबंदी कायदा असूनही अशा घटना घडतात, याचा अर्थ मुसलमानांना कायद्याचा धाक नाही आणि हिंदूंमध्ये कायद्याविषयी जागृती नाही. यासाठी आता सरकार, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी जनजागृतीचे कार्य केले पाहिजे.
या अभियानाच्या अंतर्गत वाराणसीतील शिबिर आशापूर येथील श्री कमलाकर चौबे आदर्श सेवा आंतर महाविद्यालय आणि बारागाव येथील शिवपुरी वाटिका सभागृह अशा २ ठिकाणी अन् सैदपूर येथे २ ठिकाणी शिबिर पार पडले.
राज्य सरकारने १२ जूनला ‘माहिती अधिकार कायदा २००५’ संदर्भात सुधारित अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेत अर्ज प्रक्रिया, शुल्क आणि अपील व्यवस्थेविषयी काही महत्त्वाचे पालट करण्यात आले आहेत.