Foreign Birds In Prayagraj : प्रयागराज येथील त्रिवेणी संगमाच्या ठिकाणाहून फेब्रुवारीमध्ये परत जाणारे परदेशी पक्षी अद्यापही तळ ठोकून !
शास्त्रज्ञ आश्चर्यचकित ! गंगा नदीच्या पाण्याला अशुद्ध म्हणणारे आणि त्याला हडतुड करणारे आता बोलतील का ?
शास्त्रज्ञ आश्चर्यचकित ! गंगा नदीच्या पाण्याला अशुद्ध म्हणणारे आणि त्याला हडतुड करणारे आता बोलतील का ?
भारतातील क्रमांक १ चे तंबू निर्मिती करणारे आस्थापन म्हणून ‘लल्लूजी अँड सन्स’ यांचे नाव घेतले जाते. या आस्थापनाचे मालक श्री. निखिल अग्रवाल यांच्याशी साधलेला संवाद येथे दिला आहे. या आस्थापनाला १०० वर्षे झाली असून आस्थापनाच्या मालकांची चौथी पिढी आता कार्यरत आहे.
‘प्रयागराज महाकुंभ २०२५’ची नुकतीच सांगता झाली आहे. ६५ कोटींहून अधिक हिंदूंनी महाकुंभमेळ्यात सहभाग घेतला आणि गंगास्नानाचा लाभ घेतला. या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने लक्षात आलेली काही महत्त्वाची सूत्रे येथे देत आहे.
मागच्या वेळी हरिद्वार येथे झालेल्या कुंभमेळ्याविषयी एक जर्मन विद्यार्थी मला म्हणाला, ‘‘एवढा मोठा आणि इतका शांत उत्सव जर्मनीमध्ये शक्य नाही. तिथे दारू पिणे आणि भांडणे झाली असती.
गंगास्नानाला हिंदु धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे असतांना राज ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे कोट्यवधी हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत !
‘नुकताच प्रयागराज येथील महाकुंभमेळा झाला. गेल्या काही महत्त्वाच्या कुंभमेळ्यानंतर जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर काही मोठे पालट झाले आहेत.
६६ कोटींहून अधिक भाविकांच्या स्नानानंतर महाकुंभमेळ्याची सांगता झाली. या महाकुंभमेळ्यात अनेक वैविध्यपूर्ण गोष्टींचे दर्शन झाले. त्याविषयी या लेखातून जाणून घेऊया.
योगी आदित्यनाथ शासनाच्या या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन ! ‘गंगानदी अस्वच्छ होती’, ‘कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या’, असे सांगून उत्तरप्रदेश शासनाला वेठीस धरणारे आता त्यांच्या या कामगिरीवर काहीच का बोलत नाहीत ?
महाकुंभमेळ्याद्वारे हिंदु राष्ट्राच्या मागणीला गतीमानता येऊन ते साकार होण्याचा मार्ग सुलभ झाला आहे, हे निश्चित !
गोवंशांची हत्या कोण करते, हे स्पष्ट आहे. त्यामुळे हिंदूंना डिवचण्याचा हा प्रकार करणार्यांना कठोर शिक्षा केल्याविना हे थांबणार नाही !