महाकुंभमेळ्याचा उद्देश !
इसवी सनाच्या प्रारंभीच्या काळात भारतात सर्वत्र बौद्ध संप्रदायाचा प्रसार झालेला होता. वैदिक संस्कृतीवर कठोर आघात होत होते. सामाजिक विषमता, तसेच अकर्मण्यवाद शिगेला पोचला होता…
इसवी सनाच्या प्रारंभीच्या काळात भारतात सर्वत्र बौद्ध संप्रदायाचा प्रसार झालेला होता. वैदिक संस्कृतीवर कठोर आघात होत होते. सामाजिक विषमता, तसेच अकर्मण्यवाद शिगेला पोचला होता…
माध्यमे आणि ‘सोशल मिडिया इंफ्लूएन्सर’ महाकुंभामध्ये ‘कोण सुंदर साध्वी आहे ?’, ‘कुणाचे डोळे सुंदर आहेत ?’, हे दाखवत कुंभमेळ्याविषयी चुकीचे मत निर्माण करत आहेत. हे एक खोटे कथानक निर्माण करण्याचे षड्यंत्र आहे का ?, अशी शंका येत आहे.
उज्जैन हे तीर्थक्षेत्र मध्यप्रदेशातील क्षिप्रा नदीच्या काठावर वसलेले आहे. हे पवित्र शहर अवंतिकासारख्या अनेक नावांनी प्रसिद्ध आहे. पृथ्वीच्या कर्कवृत्ताचा उगम येथून होतो. प्राचीन काळी भगवान शंकरांनी येथे त्रिपुरासुराचा पराभव केला होता.
महाकुंभमेळा हे केवळ धार्मिक आयोजन नाही, तर दिव्य वैज्ञानिक भक्ती आणि अतीउच्च कोटीच्या साधनेचा महासंगम आहे, ज्या ठिकाणी व्यक्तीच नव्हे, तर चराचर आपल्या आतील सत्य शोधण्याचा प्रयत्न करतात.
प्रयागराज येथे अगदी युगायुगांपासून कुंभमेळा भरत आहे. मोगलांच्या काळात कुंभमेळा चालू होता, त्यानंतर इंग्रजांच्या काळातही तो चालू राहिला. या कुंभमेळ्याला इंग्रजांनी विरोध केला होता.
लाखो लोकांना भोजन देण्याची व्यवस्था एक वेळ पैसे देऊन उभारताही येईल; मात्र त्यामागील उदात्त विचार ही खरी हिंदु धर्माची अद्वितीयता आहे.
‘प्रदर्शन पाहून मध्यप्रदेशातील ‘जन सेवा समिती’चे प्रदेशाध्यक्ष श्री. रूपसिंह राजपूत प्रभावित झाले. ते म्हणाले, ‘‘सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ अतिशय महत्त्वाचे आहेत. मी समन्वय करत असलेल्या ५१ जिल्ह्यांतील आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत सनातनचे ग्रंथ पोचवण्याचा प्रयत्न करीन.’’ या वेळी त्यांनी स्वतःसाठी काही ग्रंथ विकत घेतले.
१३ जानेवारीपासून भारतातील तीर्थराज प्रयाग (उत्तरप्रदेश) येथे चालू झालेल्या महाकुंभमेळ्याच्या संदर्भात मला काही प्रश्न पडले. त्यानंतर मला प्रश्नांच्या संदर्भात सुचलेली ज्ञानसूत्रे ८ फेब्रुवारीला पाहिली. आज उर्वरित भाग पाहूया.
हिंदु जनजागृती समिती अतिशय मोठा संकल्प घेऊन कार्य करत आहे. सर्व हिंदूंनी महाकुंभातील समितीच्या प्रदर्शनाला भेट देऊन जागृत व्हावे, असे वक्तव्य मातृशक्ती आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर जागृतचेतना गिरि यांनी केले.
या मेळाव्यात देशभरातील अनुमाने २५ सहस्र जनजातीय बांधव त्यांचा संस्कृती आणि परंपरा जपण्याची, तसेच वृद्धिगंत करण्याची प्रतिज्ञा घेत आहेत.