अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहाला दिलेले ‘टिपू सुलतान’चे नाव अवैध !
राज्यात अशा प्रकारे रस्ते किंवा अन्य ठिकाणी मोगल आक्रमकांची नावे दिलेली असतील, तर तीही तात्काळ पालटण्यात यावीत !
राज्यात अशा प्रकारे रस्ते किंवा अन्य ठिकाणी मोगल आक्रमकांची नावे दिलेली असतील, तर तीही तात्काळ पालटण्यात यावीत !
काँग्रेसचे सरकार असतांनाही एका जिल्ह्यात अशा प्रकारे निर्णय घेतले जाणे, यासाठी तेथील जिल्हा प्रशासन अभिनंदनास पात्र आहे. पूविता एस्. यांच्यासारखे जिल्हाधिकारी सर्वत्र हवेत !
एका विमानतळाच्या परिसरात शिया समाजातील काही सदस्यांनी मातम केल्याचे एका व्हिडिओद्वारे समोर आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कणकवली शहरातील प्रहार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री राणे बोलत होते.
जर असा दिवस आला की, आम्ही येथे (सत्तेत) नसू आणि जर एखादा विशिष्ट समुदाय (मुसलमान) एकवटला अन् त्यांनी तुम्हाला वेढा घातला, तर त्यांना तुम्हाला संपवायला केवळ एक क्षण लागेल.’
हे असेच चालू राहिले, तर अभ्यास न करता केवळ हिजाब घालून परीक्षेला गेलेल्या मुसलमान मुलींना परीक्षा न देताच अभियंता होता येईल, असेच म्हटले पाहिजे !
काँग्रेसच्या राज्यात याहून वेगळे काय होणार ? शहरातील सरकारी शाळेच्या जागेवर अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा प्रस्ताव त्वरित रहित करण्यात यावा, अशी मागणी शहर आमदार जी.बी. ज्योतीगणेश यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
(संविधानाच्या नावाखाली स्वतःच्या स्वार्थासाठी हिंदूंच्या मुली आणि भूमी धोक्यात आणणार्या जिहादी कारवायांचे समर्थन करणे, हे अबू आझमी यांच्यासारख्या नेत्यांचे जुनेच धोरण आहे ! –
फिरहाद हकीम सातत्याने हिंदुविरोधी आणि देशविरोधी विधाने करत होते. त्यांना पदा सोडावे लागणे, ही हिंदूंसाठी आनंदाचीच घटना आहे. अशांना त्यागपत्रावर सोडून न देता त्यांना कारागृहातच डांबणे आवश्यक आहे !
अशा प्रकारे एकेका राज्यातील एकेका विद्यापिठाचे, गावाचे, शहराचे नाव पालटत बसण्याऐवजी एकदाचा ‘हा देश हिंदूंचा आहे. येथे हिंदु परंपरांनाच प्राधान्य असणार’, असे घोषित केले गेले पाहिजे आणि नावे पालटण्याची मोहीम हाती घेतली गेली पाहिजे. अर्थात् असे घडण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !