होय, हे धर्मयुद्ध पेटवणेच आहे !

निधर्मीपणाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण आणि हिंदूंचे दमन होत असतांना ते रोखण्यासाठी व्यवस्थेने तरी निष्पक्ष वागावे, ही हिंदूंची अपेक्षा !

Ajmer Dargah Dispute : (म्हणे) ‘अजमेर दर्गा शिवमंदिर असल्याची याचिका फेटाळून लावा !’ – अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालय

कोणताही पुरावा सादर न करता आणि कोणतीही सुनावणी न करता अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र कसे सादर केले जाऊ शकते ?, असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो !

बंगाल येथे तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करा आणि तेथील हिंदूंना संरक्षण पुरवा ! – हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे निवेदन

बंगाल राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर अन् अस्थिर झाली आहे. हिंदु समाजावर सातत्याने होणारी आक्रमणे, जाळपोळ, धार्मिक द्वेषभावना वाढवणारे प्रकार, तसेच शासन यंत्रणेचे अपयश हे अत्यंत चिंतेचे कारण बनले आहे.

बंगालमध्ये वक्फ कायद्याच्या नावाखाली हिंदूंवर होणारी जिहादी आक्रमणे थांबवा ! – विहिंप

हिंदूबहुल देशात हिंदूंवर अशी मागणी करण्याची वेळ येऊ नये, अशी परिस्थिती सरकारने स्वतःहूनच निर्माण करणे अपेक्षित आहे !  

PM Modi Targets Congress Over Waqf Law : काँग्रेसला मुसलमानांचा खरा कळवळा असेल, तर तिने मुसलमानाला काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवावे !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काँग्रेसला आव्हान  

TMC MP Bapi Halder’s Threat : (म्हणे) ‘जर तुम्ही वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवर डोळा ठेवला, तर आम्ही तुमचे डोळे काढू !’

ज्या राज्यात सत्ताधारी पक्षाचे खासदार सार्वजनिक कार्यक्रमात अशी उघड धमकी देत असतील, तर राज्यात हिंसाचार होणार नाही, तर दुसरे काय होणार ?

Murshidabad Violence : मुर्शिदाबादमध्ये (बंगाल) सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांवर धर्मांध मुसलमानांचा गोळीबार  

अशा देशद्रोह्यांना गोळ्या झाडून ठार मारण्याचाच आदेश सैन्याला दिला पाहिजेत, तरच अशांवर वचक बसेल !

WB Murshidabad Violance : मुर्शिदाबाद (बंगाल) येथे ४०० हून अधिक हिंदूंचे पलायन !

दुसरा बांगलादेश झालेला बंगाल ! याचे सुवेरसुतक देशातील राजकीय पक्ष आणि संघटना यांना नाही ! जे आज बंगालमध्ये घडत आहे, उद्या देशातील बहुतेक भागांत घडू लागल्यावर हिंदू कुठे पळून जाणार आहेत ?

Shimla Thook Jihad : थुंकून चणे विकणार्‍या मुसलमानाच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी

हिंदूबहुल हिमाचल प्रदेशाला मुसलमानबहुल करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्याचे पहिले लक्ष्य राजधानी शिमला आहे, हे लक्षात घ्या !

Hindu Activists Attacked In Karnataka : कर्नाटकात काँग्रेस सत्तेत असतांनाच हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्या होतात ! -भाजपचे आमदार आर्. अशोक

भारताला काँग्रेसमुक्त केल्याविना हिंदूंचे रक्षण होणार नाही; मात्र यासाठी हिंदू सिद्ध आहेत का ? कारण हिंदूंनीच काँग्रेसला राजकीयदृष्ट्या अद्यापपर्यंत जिवंत ठेवले आहे !