सावधान ! आपल्या घरी गणरायासह हलाल उत्पादने तर येत नाहीत ना ? Ganeshotsav

प्रत्येक क्षेत्रामध्ये पसरत असलेल्या या घातक हलाल षड्यंत्रापासून हिंदूंचे पवित्र सण-उत्सवही सुटू शकले नाहीत ! अर्थसंपन्नतेमुळेच अमेरिका, इंग्लंड आदी देश पुढारलेले म्हणवले जातात ! म्हणूनच अर्थकारण महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत जगाचा विनाश करू पहाणार्‍या जिहाद्यांच्या हातात जर ही अर्थव्यवस्था गेली, तर…?

काँग्रेसनेच राजकीय लाभासाठी खलिस्तानचे सूत्र पुढे आणले ! – जी.बी.एस्. सिद्दू, ‘रॉ’चे माजी अधिकारी

ज्या काँग्रेसने खलिस्तानचे भूत निर्माण केले, तेेच इंदिरा गांधी यांच्या हत्येस कारणीभूत ठरले ! याचाच अर्थ ‘जे पेरले तेच उगवते’ हे लक्षात येते !

देशद्रोहाचा कायदा रहित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने घटनापिठाकडे पाठवली !

सुनावणीच्या वेळी केंद्रशासनाने ही सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली. मात्र न्यायालयाने ही विनंती नाकारत याचिका घटनापिठाकडे पाठवली.

वायुगळतीची ३९ वर्षे !

भारताला लुटून मेहुल चोक्‍सी, नीरव मोदी पसार झाले. ते परदेशात ऐषोरामात जगत आहेत. त्‍यांच्‍या मुसक्‍या आवळून त्‍यांना परत आणू न शकणारी व्‍यवस्‍था अँडरसन याच्‍या वंशजांना भारतात आणून त्‍यांच्‍याकडून अँडरसन याने केलेल्‍या पापाचे प्रायश्‍चित्त घेण्‍यास त्‍यांना भाग पाडणार का ? सद्य:स्‍थिती पहाता या प्रश्‍नाचे उत्तर नकारात्‍मकच आहे.

बांगलादेशी घुसखोरी – राष्‍ट्रासाठी घातक !

देशाचे स्‍वातंत्र्य अबाधित रहावे; म्‍हणून आपल्‍या वीर सैनिकांनी हौतात्‍म्‍य स्‍वीकारले. अनेक जण जायबंदी झाले. तथापि शासनकर्त्‍यांनी मात्र देशभक्‍तांचा त्‍याग, शौर्य, बलीदान यांचा अपमान करून स्‍वतःची राजकीय सत्ता टिकून राहण्‍यासाठी घुसखोरांना अभय दिले आहे !

पंतप्रधान मोदी यांच्या इंडोनेशिया येथील ‘आसियान-इंडिया परिषदे’च्या कार्यक्रम पत्रिकेवर ‘भारताचे पंतप्रधान’ असा उल्लेख !

काँग्रेसची टीका
(‘आसियान’ म्हणजे दक्षिण-पूर्व आशिया देशांची संघटना)

निमंत्रण पत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ऐवजी लिहिले ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ !

जी-२०’ परिषदेत सहभागी होणार्‍या राष्ट्रप्रमुखांना राष्ट्रपतींकडून भोजनाचे निमंत्रण
काँग्रेसला पोटशूळ !

(म्हणे) ‘जर हिंदु राष्ट्र होऊ शकतेे, तर खलिस्तान का नाही ?’-समाजवादी पक्षाचे स्वामी प्रसाद मौर्य

खलिस्तानची मागणी भारतातून फुटून स्वतंत्र देश निर्माण करण्याची आहे, तर हिंदु राष्ट्राची मागणी राज्यघटनेच्या अंतर्गत करण्यात आलेली मागणी आहे.

चीनच्या सैन्याकडून भारतात घुसखोरी ! – राहुल गांधी

गांधी देशाविरुद्ध षड्यंत्र रचत असल्याचा भाजपचा आरोप

(म्हणे) ‘मुसलमानांवर अत्याचार होत असलेल्या स्वातंत्र्यावर आम्ही लाथ मारतो !’-मौलाना अब्दुर्रहमान जामई याचे विधान !

‘अशा मौलानांना पाकिस्तानमध्ये हाकून द्यावे. तेथे त्यांनी हवे तेवढे स्वातंत्र्य उपभोगावे’, असे कुणी म्हटले, तर ते चुकीचे ठरू नये !