Assam MLA Arrested For Defending Pakistan : आसाममधील आमदार अमिनूल इस्लाम याला देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक
पहलगाम येथील आक्रमणानंतर पाकिस्तानची घेतली बाजू
पहलगाम येथील आक्रमणानंतर पाकिस्तानची घेतली बाजू
‘आतंकवाद्यांना धर्म असतो आणि बहुतेक आतंकवादी मुसलमान असतात अन् ते हिंदूंना लक्ष्य करतात’, असेच या देशात चालू असतांना जाणीवपूर्वक हिंदूंना आणि हिंदुत्वाला अपकीर्त करण्याचा प्रयत्न ख्रिस्ती वाड्रा करत आहेत. याविषयी हिंदूंनी वैध मार्गाने जाब विचारला पाहिजे !
विभाजनवादाचे परिणाम भोगणार्या रशियाच्या उदाहरणातून बोध घेऊन स्वायत्ततेपेक्षा अखंडतेचा पुरस्कार करायला हवा !
विद्यापीठ प्रशासन श्रीरामनवमी साजरी करण्यास अनुमती नाकारते; मात्र इफ्तारला अनुमती देते, तसेच विद्यापिठाच्या भिंतींवर देशद्रोही घोषणा लिहिण्यासही अनुमती देते का ?
काँग्रेसचे खासदार महंमद जावेद यांचा असा दावा आहे की, हे विधेयक मुसलमानांच्या संदर्भात भेदभाव करणारे असून त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करते.
भारतातील मुसलमानांना पॅलेस्टाईनविषयी इतकेच प्रेम वाटत असेल, तर सरकारने त्यांना तेथे पाठवण्याची व्यवस्था करावी !
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने इतके मोठे सूत्र असतांना केंद्र सरकार ममता बॅनर्जी यांचे सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट का लागू करत नाही ?
‘संविधान बचाव’च्या घोषणा देणार्यांवर काँग्रेसने आणीबाणी लादून भारतियांचे मूलभूत अधिकार आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य काढून घेतले. राज्य कायद्याने नव्हे, तर हुकुमाने चालेल, अशी व्यवस्था सिद्ध करण्यात आली.
अशा देशद्रोह्यांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी, तरच कुणालाही अशा प्रकारची दंगल करण्याचे धाडस होणार नाही !
उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे विधान