Congress Calls Naxals Martyars : सैनिकांनी जीव धोक्यात घालून ठार मारलेल्या २९ नक्षलवाद्यांना काँग्रेसने संबोधले ‘हुतात्मा’!
अशा काँग्रेसचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी राष्ट्रप्रेमींना या निवडणुकीत संधी आहे. ती त्यांनी गमावू नये !
अशा काँग्रेसचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी राष्ट्रप्रेमींना या निवडणुकीत संधी आहे. ती त्यांनी गमावू नये !
पॅलेस्टाईनचे समर्थन करणार्यांना पॅलेस्टाईनमध्ये पाठवण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
नेहरूंनी उत्तर अंदमानचे कोको बेट म्यानमारला दिले. हे बेट आता थेट चीनच्या नियंत्रणात आहे. काँग्रेसने गेल्या ७० वर्षांत याकडे कधीच लक्ष दिले नाही.
लोकशाही धोक्यात असल्याचा टाहो फोडणारी काँग्रेस लोकशाहीतील कायद्यांचे पालन करत नाही, असे सर्वसामान्य जनतेला वाटल्यास ते चुकीचे ठरणार नाही !
अहिंसावादी आणि गांधीवादी काँग्रेसची हिंसाचारी मनोवृत्ती लक्षात घ्या ! अशी काँग्रेस हिंदूंना आतंकवादी ठरवते !
या उलट जर भाजपच्या एखाद्या मंत्र्याने विरोधी पक्षाच्या नेत्याच्या विरोधात असे विधान चुकून जरी केले असते, तर याच लोकांनी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आकांडतांडव केला असता ! या विधानाचा विरोधी पक्षांतील एकाही राजकारण्याने निषेध केलेला नाही !
‘बस्तर द नक्सल स्टोरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचे ‘जे.एन्.यू.’तील विद्यार्थ्यांना आवाहन !
ज्या विषयाचा आपल्याला अभ्यास नाही, त्याविषयी अनावश्यक विधाने करू नयेत, हे विजय थलपती यांना कुणी तरी सांगायला हवे !
अशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !
ए. राजा यांनी पूर्वी सनातन धर्माला एड्स आणि कुष्ठरोग म्हटले होते !