‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे मान्यवरांना निमंत्रण !
गोवा येथे १७ ते १९ मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.
गोवा येथे १७ ते १९ मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.
पोलिसांनी फुकटचा सल्ला देण्याऐवजी स्वतःहून बुलेटप्रूफ गाडी आणि सशस्त्र सुरक्षारक्षक पुरवणे आवश्यक आहे. आमदारांच्या संदर्भात काँग्रेस सरकारचे पोलीस असे सांगत असतील, तर ते सर्वसामान्य लोकांचे तरी रक्षण कसे करणार ?
हिंदुत्वाचे कार्य मग ते कोणत्याही संघटनेचे असो, त्यात एक हिंदु म्हणून सहभागी व्हा. यापुढील काळात देशात गृहयुद्धासारखी स्थिती होऊ शकते, अशी स्थिती आहे.
भोसरी येथे ‘गोहत्यामुक्त हिंदुस्थान होण्यासाठी महायज्ञ’ या कार्यक्रमाचे आयोजन !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीच्या दिवशी आयोजित या मोर्चाद्वारे १० सहस्रांहून अधिक हिंदूंनी एकमुखाने ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार झालाच पाहिजे’, अशी जोरदार मागणी केली.
औरंगजेबाची महाराष्ट्रातील कबर एखाद्या विषारी तलवारीसारखी आहे. ही कबर राज्यातून हटवण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्रातील हिंदू करत आहेत. आता अवघ्या देशातील हिंदू विचारत आहेत की, औरंगजेबाची कबर अजूनही इथे का आहे ?
‘‘या मोर्चासाठी विविध गडदुर्गप्रेमी, संघटना, मर्दानी खेळाशी संबंधित मंडळे, कार्यकर्ते, इतिहास संशोधक-अभ्यासक यांचा मोठा प्रतिसाद आहे. या मोर्चासाठी राज्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात असलेल्या मावळ्यांचे वंशज उपस्थित रहाणार आहेत.’’
अशी धोरणे केवळ हिंदुत्वनिष्ठांनाच लागू होतात आणि त्यांच्यावरच कारवाई होते, तर जिहादी आतंकवादी, त्यांचे समर्थकआदींवर तक्रार करूनही अशी कारवाई कधी होतांना दिसत नाही.
हिंदूंच्या प्रार्थनास्थळांना पुन्हा मिळवण्यासह आक्रमकांची प्रतिके नष्ट केली जाणे अत्यावश्यक आहे. गौरवशाली इतिहासाचे स्मरण करूनच उज्ज्वल भविष्य घडवता येऊ शकते.
मुसलमानांचे लांगूलचालन करणार्या काँग्रेसकडून वेगळी काय अपेक्षा करणार ?