Pandit Dhirendra Shastri : बंगालमधील हिंदूंच्या पलायनाची स्थिती उद्या महाराष्ट्र किंवा मध्यप्रदेशातही निर्माण होईल ! – पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज

हिंदुस्थानमध्ये रहाणारा प्रत्येक जण हिंदू आहे. आम्ही मुसलमानविरोधी नाही. आज भयप्रद वातावरणामुळे बंगालमधून हिंदू पलायन करत आहेत. उद्या महाराष्ट्रमध्येही असे होईल. पुढे मध्यप्रदेशात होईल.

TMC MP Bapi Halder’s Threat : (म्हणे) ‘जर तुम्ही वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवर डोळा ठेवला, तर आम्ही तुमचे डोळे काढू !’

ज्या राज्यात सत्ताधारी पक्षाचे खासदार सार्वजनिक कार्यक्रमात अशी उघड धमकी देत असतील, तर राज्यात हिंसाचार होणार नाही, तर दुसरे काय होणार ?

Murshidabad Violence : मुर्शिदाबादमध्ये (बंगाल) सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांवर धर्मांध मुसलमानांचा गोळीबार  

अशा देशद्रोह्यांना गोळ्या झाडून ठार मारण्याचाच आदेश सैन्याला दिला पाहिजेत, तरच अशांवर वचक बसेल !

बंगालमध्ये वक्फच्या नावाखाली हिंदूंना मारले जात आहे ! – योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. योगी आदित्यनाथ लक्ष्मणपुरीमध्ये डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीच्या एक दिवस आधी आयोजित सत्कार समारंभाला संबोधित करत होते.

जबलपूर (मध्यप्रदेश) येथे हिंदूंच्या देवतेचा अवमान करणार्‍या मुसलमानाला राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक

अशांना आता पाकिस्तानप्रमाणे फाशीचीच शिक्षा देण्याचा कायदा करण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने याकडे आता गांभीर्याने पहायला हवे !

WB Murshidabad Violance : मुर्शिदाबाद (बंगाल) येथे ४०० हून अधिक हिंदूंचे पलायन !

दुसरा बांगलादेश झालेला बंगाल ! याचे सुवेरसुतक देशातील राजकीय पक्ष आणि संघटना यांना नाही ! जे आज बंगालमध्ये घडत आहे, उद्या देशातील बहुतेक भागांत घडू लागल्यावर हिंदू कुठे पळून जाणार आहेत ?

Ramdev Baba On Sharbat Jihad : आस्थापनाच्या सरबताच्या पैशांतून मशिदी आणि मदरसे बांधले जातात !

योगऋषी रामदेवबाबा यांच्याकडून पतंजलिच्या सरबताच्या विज्ञापनातून एका आस्थापनावर आरोप  

Hindu Activists Attacked In Karnataka : कर्नाटकात काँग्रेस सत्तेत असतांनाच हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्या होतात ! -भाजपचे आमदार आर्. अशोक

भारताला काँग्रेसमुक्त केल्याविना हिंदूंचे रक्षण होणार नाही; मात्र यासाठी हिंदू सिद्ध आहेत का ? कारण हिंदूंनीच काँग्रेसला राजकीयदृष्ट्या अद्यापपर्यंत जिवंत ठेवले आहे !

Jadavpur University Students Protest : विद्यापिठाच्या भिंतीवर १ महिन्यांपासून आहेत ‘आझाद काश्मीर’च्या घोषणा

विद्यापीठ प्रशासन श्रीरामनवमी साजरी करण्यास अनुमती नाकारते; मात्र इफ्तारला अनुमती देते, तसेच विद्यापिठाच्या भिंतींवर देशद्रोही घोषणा लिहिण्यासही अनुमती देते का ?

Ram Navami Procession Banned In Pakur : पाकूड (झारखंड) येथे प्रशासनाने अनुमती नाकारल्याने श्रीरामनवमीची मिरवणूक काढता आली नाही !

झारखंडमध्ये तेथील हिंदूंनी ‘झारखंड मुक्ती मोर्चा’ पक्षाला सत्तेवर बसवल्याचा परिणाम हिंदूंनाच भोगावा लागत आहे, हे हिंदूंच्या लक्षात येईल तो सुदिन !