Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
हिंदूसंघटन, तसेच हिंदूंनी राष्ट्रीय स्तरावर दबाव आणला, तर काय होऊ शकते ?, हे यावरून सिद्ध होते. यातून सर्वत्रच्या हिंदूंनी बोध घेतला पाहिजे !
हिंदूसंघटन, तसेच हिंदूंनी राष्ट्रीय स्तरावर दबाव आणला, तर काय होऊ शकते ?, हे यावरून सिद्ध होते. यातून सर्वत्रच्या हिंदूंनी बोध घेतला पाहिजे !
पोलिसांनी केवळ हस्तक्षेप न करता आदिवासींच्या हक्काच्या घरांवर डोळा ठेवून भूमी जिहाद करणार्या धर्मांधांवर कठोर कारवाईही करावी !
राज्यातील हिंदूंना कमकुवत करण्यासाठी आणि हिंदु धर्माचे विभाजन करण्यासाठी राज्यातील काँग्रेसचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी षड्यंत्र रचले आहे, असा आरोप भाजपचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी केला.
दक्षिण भारतात शास्त्रोक्त पद्धतीने मूर्तीचे संवर्धन होऊ शकते, तर महाराष्ट्रात का नाही ? अनेक थोर संतांनी मस्तक टेकवले, त्या मूर्तीचे संवर्धन करण्याच्या नावाखाली आज धर्मशास्त्रातील जाणकार आणि धर्माचार्य यांचे मत विचारात न घेता मूर्तीवर पुन्हा एकदा रासायनिक लेपन करण्याचा अट्टहास का केला जात आहे ?
ही घटना नवीन नाही. जानेवारी २०२६ मध्येही नेरेडमेटच्या विनायक नगर भागात अनुमतीविना उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत पोलिसांनी कारवाई केल्याने वाद निर्माण झाला होता.
बांगलादेशातील हिंदूंनी अशाच प्रकारे संघटित होऊन धर्मांधांच्या अत्याचारांचा प्रतिकार करत राहणे आवश्यक आहे ! भारत आणि भारतातील हिंदू अन् त्यांच्या संघटना साहाय्य करतील, या भ्रमात न रहाता स्वतः स्वतःचे रक्षण करावे !
भारतातील हिंदूंनो, एकेकाळी हिंदूंच्या ‘बंगभूमी’ची आज काय दुर्दशा झाली आहे, हे पहा ! आताही तुम्ही जागृत झाला नाहीत, तर तुमच्या राज्याची ही स्थिती होण्यास काही दशकेच शेष आहेत, हे विसरू नका !
धर्मनिरपेक्षतावादी म्हणून पाठ थोपटून घेणार्या बांगलादेशाने इस्लामी धार्मिक गटांच्या दबावापुढे झुकत हिंदु मंदिरांचे बांधकाम थांबवल्यावरून भारताने त्याला जाब विचारला पाहिजे. यासाठी भारतातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सरकारवर दबाव आणणे आवश्यक !
भारताचे महान गणितज्ञ ‘आर्यभट्ट’ यांच्या विडंबनाचे प्रकरण
४८ घंट्यांत क्षमा मागून वादग्रस्त विज्ञापन मागे घेण्याची मागणी
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचा नाटकाच्या निर्मात्याला आदेश
हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदाय यांच्या लढ्याला मोठे यश !