Bajrangdal Chikmagalur : चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथे बजरंग दलाच्या माजी पदाधिकार्यांना तडीपारीचा आदेश !
काँग्रेस सरकार हिंदूंवर आक्रमण करणार्या धर्मांध मुसलमानांना तडीपार करण्याचा आदेश कधीच देत नाही, हे लक्षात घ्या !
काँग्रेस सरकार हिंदूंवर आक्रमण करणार्या धर्मांध मुसलमानांना तडीपार करण्याचा आदेश कधीच देत नाही, हे लक्षात घ्या !
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून राज्यात एकतरी चांगली घटना घडलेली नाही, तर अशाच प्रकारच्या वाईट घटना समोर येत आहेत. ‘काँग्रेसचे राज्य म्हणजे रावणराज्य’ अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे !
शतशः पराक्रमी हिंदु राजे, सहस्रशः सेनापती आणि लक्षावधी सैनिक बुद्धोत्तरकाळात परकियांशी विलक्षण झुंजले. ब्रिटिशांचे अनुकरण करून साम्यवादी प्रणालीने आमच्या भारतियांनी त्यांना स्वार्थी आणि भ्याड ठरवावे, यापेक्षा दुर्दैव ते कोणते ?’
संपूर्ण भारतामध्ये ‘लव्ह जिहाद’च्या घटना वाढत आहेत. ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र नियोजनबद्धरित्या केले जात आहे. त्याविरोधात कायदा व्हायलाच हवा.
बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या कराचा बहुतांश पैसा हा अल्पसंख्यांकांचे भरण पोषण करण्यात खर्च होत असल्याचे यावरून दिसून येते. यांतील अनेक अल्पसंख्य धर्मांध मात्र विविध प्रकारचे जिहाद आणि देशविरोधी कृत्ये करण्यात गुंतले आहेत.
जर देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वाधिक बलीदान मुसलमानांनी केले, तर त्यांनी देशाचे विभाजन का होऊ दिले ? अशी संतापजनक वक्तव्ये करून काँग्रेस हिंदूंनी केलेल्या त्यागाचा अवमानच करत आहे.
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून धर्मांधांचे फावले असून ते हिंदूंवर आक्रमणे करत आहेत !कर्नाटक भारतात आहे कि पाकिस्तानात ?
मतदारांनो, समान वाटप करण्याच्या नावाखाली तुमची संपत्ती अल्पसंख्यांकांवर उधळायला निघालेल्या काँग्रेसचे अस्तित्व नष्ट करा !
आर्यांचे आक्रमण वा ‘आर्य-अनार्य’ असे फालतू सिद्धांत आम्हा हिंदूंच्या डोक्यांमध्ये कोंबणे, शाळांमधून शिकवणे, म्हणजे सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांवरील श्रद्धेचा चुराडा उडवणे आहे.
भगवेकरणाचा गंध नसल्याने जवाहर यांच्या बंगाल राज्याची झालेली दुःस्थिती सुधारण्यासाठी त्यांना अंतिमतः भगवेकरणच उपयोगी पडणार आहे. त्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या धर्मबांधवांच्या हितासाठी त्यांना ‘भगव्या’वाचून पर्याय नाही, हे सत्य त्यांनी स्वीकारावे !