Kashmir Terrorist Attack : काश्मीरमधील अनंतनाग येथे आतंकवाद्यांकडून हिंदु फेरीवाल्याची हत्या
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू अद्यापही असुरक्षितच !
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू अद्यापही असुरक्षितच !
या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.
महाराष्ट्रासह देशात निर्माण झालेली ‘संदेशखाली’सारखी ठिकाणे यंत्रणांनी समूळ उखडून न काढल्यास देशात अराजकता दूर नाही !
‘संपूर्ण भारताला इस्लामी राज्य बनवण्याची प्रक्रिया हळूहळू चालूच आहे; परंतु काही भागांमध्ये ती प्रक्रिया अत्यंत वेगाने चालू आहे. त्यापैकी एक आहे हरियाणा राज्यातील ‘मेवात’ हे ठिकाण !
भारतीय वंशाचे संसद सदस्य श्री ठाणेदार यांनी हा प्रस्ताव मांडला आहे.
यापूर्वी धर्मांतरविरोधी कार्य केले; म्हणून पूज्यपाद संतश्री आसाराम बापूंना फसवण्यात आले होते. त्याचप्रमाणे सद्गुरूंच्या विरोधातही षड्यंत्र रचले जाणे चालू झाले आहे. हिंदु संत आणि धर्म यांच्यावर होणारी चिखलफेक रोखण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे !
तृणमूल काँग्रेस सरकारच्या राज्यात दुसरा बांगलादेश झालेला बंगाल !
प्रतिवर्षी ५० सहस्र उपस्थितीत होणारी शोभायात्रा २०० लोकांत आटोपण्याचा आदेश ! अशा प्रकारे कायद्याचा बडगा उगारायला हावडा हे भारतात आहे कि पाकिस्तानात ?
अशोक अरुणाचल प्रदेशातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. तो या परिसरात रहाणार्या एका मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला होता. यानंतर स्थानिक लोकांनी प्रथम त्याची विचारपूस केली आणि नंतर त्याला खांबाला बांधून बेदम मारहाण केली.
मधल्या कालखंडातील आक्रमणाचा काळ सोडला, तर विश्व शांती आणि कल्याणाचा विचार सांगणारा हिंदू विजिगीषू होता. स्वातंत्र्यानंतर तुष्टीकरण नीतीमुळे बचावात्मक असलेला समाज आता सजग आणि योग्य ठिकाणी प्रतिकारात्मक भूमिकेत उभा रहात आहे.