संपादकीय : द बंगाल फाईल्स !

बंगालमधील हिंदूंना कुणीच वाली नसल्याने ते दुसरे काश्मीर होणार, यात शंका नाही. ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद !

बंगालमध्ये वक्फ कायद्याच्या नावाखाली हिंदूंवर होणारी जिहादी आक्रमणे थांबवा ! – विहिंप

हिंदूबहुल देशात हिंदूंवर अशी मागणी करण्याची वेळ येऊ नये, अशी परिस्थिती सरकारने स्वतःहूनच निर्माण करणे अपेक्षित आहे !  

तृणमूल काँग्रेसवर बंदी घाला !

वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवर मुसलमानांचा अधिकार आहे. जर कुणी या मालमत्तांवर डोळा ठेवला, तर त्याचे डोळे काढून टाकले जातील. त्याचे हात-पाय तोडले जातील, अशी धमकी तृणमूल काँग्रेसचे खासदार बापी हलदर यांनी एका सभेत दिली.

TMC MP Bapi Halder’s Threat : (म्हणे) ‘जर तुम्ही वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवर डोळा ठेवला, तर आम्ही तुमचे डोळे काढू !’

ज्या राज्यात सत्ताधारी पक्षाचे खासदार सार्वजनिक कार्यक्रमात अशी उघड धमकी देत असतील, तर राज्यात हिंसाचार होणार नाही, तर दुसरे काय होणार ?

Murshidabad Violence : मुर्शिदाबादमध्ये (बंगाल) सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांवर धर्मांध मुसलमानांचा गोळीबार  

अशा देशद्रोह्यांना गोळ्या झाडून ठार मारण्याचाच आदेश सैन्याला दिला पाहिजेत, तरच अशांवर वचक बसेल !

WB Murshidabad Violance : मुर्शिदाबाद (बंगाल) येथे ४०० हून अधिक हिंदूंचे पलायन !

दुसरा बांगलादेश झालेला बंगाल ! याचे सुवेरसुतक देशातील राजकीय पक्ष आणि संघटना यांना नाही ! जे आज बंगालमध्ये घडत आहे, उद्या देशातील बहुतेक भागांत घडू लागल्यावर हिंदू कुठे पळून जाणार आहेत ?

Murshidabad Violence : मुर्शिदाबाद (बंगाल) येथे वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात मुसलमानांकडून हिंसाचार

मुसलमानप्रेमी तृणमूल काँग्रेसचे पोलिसांचे हात बांधले असल्याने ते यावर कठोर कारवाई करून प्रत्युत्तर देऊ शकत नाहीत. ही स्थिती पोलिसांसाठी लज्जास्पद आहे !

Jadavpur University Students Protest : विद्यापिठाच्या भिंतीवर १ महिन्यांपासून आहेत ‘आझाद काश्मीर’च्या घोषणा

विद्यापीठ प्रशासन श्रीरामनवमी साजरी करण्यास अनुमती नाकारते; मात्र इफ्तारला अनुमती देते, तसेच विद्यापिठाच्या भिंतींवर देशद्रोही घोषणा लिहिण्यासही अनुमती देते का ?

संपादकीय : राष्ट्रघाताकडून आत्मघाताकडे !

बॅनर्जी कधीतरी मुसलमानधार्जिणेपणा सोडून हिंदुहिताची किंवा राष्ट्रहिताची भूमिका घेतील, ही अपेक्षाच व्यर्थ आहे. त्यामुळे हिंदूंनी स्वत:च्या आणि राष्ट्राच्या हिताकरता संघटित होऊन सत्तांध शासनकर्त्यांना सत्ताच्युत करून राष्ट्रहितदक्ष व्यक्तीला सत्तेत आणणे, हाच त्यावर उपाय ठरेल !

Bengal Ram Navami Alert : श्रीरामनवमीच्या पार्श्वभूमीवर बंगालमध्ये तणाव

बंगालमध्येच नाही, तर देशात कुठेही श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमणे होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी प्रत्येक मशिदीची झडती घ्यावी आणि तेथे पोलीस तैनात करावेत, अशी मागणी हिंदूंनी केली पाहिजे !