तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला पशू तस्करीच्या प्रकरणी अटक
पशू तस्करी, म्हणजे गोवंशांचीच तस्करी असणार यात शंका नाही. गोवंशियांच्या तस्करी करणारे नेते असणारा तृणमूल काँग्रेस हिंदुद्रोहीच होय !
पशू तस्करी, म्हणजे गोवंशांचीच तस्करी असणार यात शंका नाही. गोवंशियांच्या तस्करी करणारे नेते असणारा तृणमूल काँग्रेस हिंदुद्रोहीच होय !
प्रतिदिन सकाळी दैनिक उघडले की, कुणालातरी अटक आणि कोट्यवधींचा भ्रष्टाचार अशाच बातम्या वाचायला मिळतात. या व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंद व्हावेत. तसेच त्यांची स्थावर जंगम मालमत्ताही सरकारने कह्यात घ्यावी.
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही चालू आहे, हे भारतातील लोकशाहीवाद्यांना दिसत नाही का ? केंद्र सरकारने तात्काळ बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे !
शिक्षकांच्या भरती घोटाळ्याचे प्रकरण
चॅटर्जी यांच्या जवळच्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून २० कोटी रुपये जप्त !
गोव्यात ख्रिस्त्यांकडून हिंदूंच्या होणार्या धर्मांतराचा इतिहास पाहिल्यास हे विद्यापीठही हिंदूंच्या धर्मांतराचे केंद्र बनणार नाही कशावरून ?
साधूंना अशी मागणी करावी लागणे ममता बॅनर्जी सरकारला लज्जास्पद ! हिंदु धर्म आणि राष्ट्र यांवरील आघात रोखू न शकणारे मममा बॅनजी सरकार केंद्र सरकारने बरखास्त करावे, अशी हिंदूंची मागणी आहे !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रशासनाचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून चालू होत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा सचिवालयाकडून ‘असंसदीय’ शब्दांची सूची जाहीर करण्यात आली आहे.
हिंदुद्वेष करणारे उदारमतवादी आणि निधर्मी हे मुसलमान अन् ख्रिस्ती यांच्या समोर मात्र ‘ब्र’ काढत नाहीत, हे जाणा !
‘बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जे काही करत आहेत, त्यामुळे एके दिवशी जनतेचा उद्रेक होऊन त्यांनाच पलायन करावे लागेल’, असे कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटू नये !
बंगालमधील मुसलमानप्रेमी तृणमूल काँग्रेस सरकार स्वपक्षातील वसीम रझा याच्यावर कारवाई करण्याची शक्यता अल्पच असल्याने आता हिंदूंनी अन्य राज्यांत त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून कारवाई होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !