देहली येथे अराजक माजवण्याचा झुरळांचा (कॉकरोच जनता पार्टीचा) डाव फसला !

देहली येथे अराजक माजवण्याचा झुरळांचा (कॉकरोच जनता पार्टीचा) डाव फसला !

असे समजते की, ‘झुरळे’ देहलीमध्ये पूर्णपणे अराजकता माजवण्याच्या सिद्धतेत होते. त्यांचा उद्देश पोलिसांना कठोर कारवाई करण्यास भाग पाडणे आणि त्यानंतर ‘जेन-झी’ पिढीला भडकवून देशभर हिंसाचार पसरवणे, हा होता; पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या या सर्व योजना अगदी प्रारंभीच्या टप्प्यावरच उधळून लावल्या.

Brahminical Patriarchy Question : बनारस हिंदु विश्वविद्यालयामध्ये ‘ब्राह्मणवादी पितृसत्ता’ या प्रश्नावरून वाद !

Brahminical Patriarchy Question : बनारस हिंदु विश्वविद्यालयामध्ये ‘ब्राह्मणवादी पितृसत्ता’ या प्रश्नावरून वाद !

प्रश्नपत्रिका इतिहास विभागाच्या प्राध्यापिका सुतापा दास यांनी बनवली होती; मात्र वाद झाल्यानंतर त्यांच्याकडून अद्याप काहीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.

JNU Violence : जेएनयूमध्ये युजीसीचे नियम लागू करण्याच्या मागणीवरून विद्यार्थ्यांकडून हिंसाचार

JNU Violence : जेएनयूमध्ये युजीसीचे नियम लागू करण्याच्या मागणीवरून विद्यार्थ्यांकडून हिंसाचार

युजीसीच्या नव्या नियमांवर सर्वाेच्च न्यायालयाने स्थगिती आणली असतांना ते लागू करण्याची मागणी करणारे न्यायालयाचा अवमानच करत आहेत. अशांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहातच डांबले पाहिजे !

JNU Violence : जे.एन्.यू.मध्ये साम्यवादी विद्यार्थी संघटनेकडून हिंसाचार !

JNU Violence : जे.एन्.यू.मध्ये साम्यवादी विद्यार्थी संघटनेकडून हिंसाचार !

जे.एन्.यू. हा साम्यवाद्यांचा अड्डा आहे. मार्च २०२६ पर्यंत देशातील नक्षलवाद नष्ट करणार असल्याचे केंद्र सरकारने घोषित केले आहे. त्यासह सरकारने जे.एन्.यू.मध्ये कार्यरत ‘विद्यार्थी नक्षलवादा’वरही आळा घालण्याची आवश्यकता आहे !

देहली विद्यापिठामध्ये साम्यवादी आणि मागासवर्गीय कार्यकर्त्यांकडून ब्राह्मण महिला पत्रकाराला मारहाण

देहली विद्यापिठामध्ये साम्यवादी आणि मागासवर्गीय कार्यकर्त्यांकडून ब्राह्मण महिला पत्रकाराला मारहाण

एकीकडे देशातून जातपात नष्ट करण्याच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे जातींवरून हिंसाचार करायचा, हीच साम्यवादी अन् तथाकथित मागासवर्गीय कार्यकर्त्यांची मानसिकता उघड होते !  

पुणे येथील महाविद्यालयात बांगलादेशी झेंडा असलेले विक्रीकेंद्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले

पुणे येथील महाविद्यालयात बांगलादेशी झेंडा असलेले विक्रीकेंद्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले

सातत्याने भारतविरोधी कारवाया करणार्‍या बांगलादेशी विद्यार्थ्यांना भारताच्या महाविद्यालयांमध्ये स्थान का देण्यात येते ? अशा समाजविघातक वृत्तीमुळेच भारताला फटका बसत आहे !

वाशीत अभाविपच्या वतीने भव्य तिरंगा यात्रा पार पडली !

वाशीत अभाविपच्या वतीने भव्य तिरंगा यात्रा पार पडली !

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे १ सहस्र १११ फूट लांबीचा तिरंगा या यात्रेमध्ये होता. नवी मुंबईतील २० हून अधिक शाळा आणि महाविद्यालये यांच्या सुमारे ३ सहस्र विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे हा तिरंगा खांद्यावर धरला होता.

ABVP On UGC : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीमध्ये स्पष्टता आणि संतुलन आवश्यक !

ABVP On UGC : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीमध्ये स्पष्टता आणि संतुलन आवश्यक !

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसीने – ‘युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन’ने) संपूर्ण देशात नवे नियम लागू केले आहेत. या नियमांचा उद्देश महाविद्यालय आणि विद्यापीठ येथील भेदभाव समाप्त करणे अन् सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणे, हा आहे; मात्र याला देशभरातून विरोध केला जात आहे.

ABVP Adhiveshan : आभासी जगापेक्षा कृतीशील जीवनशैली अंगीकारण्याचा ठराव संमत !

ABVP Adhiveshan : आभासी जगापेक्षा कृतीशील जीवनशैली अंगीकारण्याचा ठराव संमत !

वाढता ‘स्क्रीनटाइम’ हा युवकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य यांसाठी गंभीर आव्हान ठरत आहे. त्यावर उपाय म्हणून ‘स्क्रीन टाइम टू ॲक्टिव्हिटी टाइम’ म्हणजेच आभासी जगातून बाहेर येऊन प्रत्यक्ष कृतीशील जीवनशैली अंगीकारणे अत्यावश्यक आहे.

‘जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (जे.एन्.यू.)’मधील साम्यवाद्यांचे विद्यार्थी आंदोलन कि वैचारिक विघटन…?

‘जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (जे.एन्.यू.)’मधील साम्यवाद्यांचे विद्यार्थी आंदोलन कि वैचारिक विघटन…?

आज सर्वसामान्य लोक ‘मोदी-शहा की कब्र खुदेगी’, अशा घोषणा ऐकून संताप व्यक्त करत आहेत. तो संताप चुकीचा नाही; पण दुर्दैवाने तो केवळ वरवरच्या घोषणांपुरताच मर्यादित रहात आहे.