Goa DMC College Exams :उपस्थिती अल्प असल्याने आसगाव येथील ‘डी.एम्.सी.’ महाविद्यालयाचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित !

अनुपस्थित विद्यार्थ्यांची बाजू घेऊन विद्यार्थी संघटना चुकीचा पायंडा पाडत आहेत. इतर विद्यार्थीही असेच करतील. मग महाविद्यालयाच्या नियमांना काय अर्थ रहाणार ?

संपादकीय : भारतद्वेषी विदेशी विद्यापिठे !

विदेशी विद्यापिठे ही भारतद्वेषी कारवायांचे अड्डे बनल्‍यामुळे तेथील भारतीय विद्यार्थ्‍यांच्‍या सुरक्षेसाठी पावले उचलणे आवश्‍यक !

Namaz In Classroom : सोलापूर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील मुसलमान विद्यार्थ्यांनी अनुमतीविना वर्गातच केले नमाजपठण !

वर्गात श्री सरस्वतीदेवीचे छायाचित्र ठेवण्याला कडाडून विरोध करणारे पुरो(अधो)गामी वर्गात नमाजपठण करणार्‍यांविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

JNU Clashes : जे.एन्.यू.मध्ये साम्यवादी आणि अभाविप संघटनांच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी

जे.एन्.यू.मधील देशविरोधी आणि हिंदुविरोधी साम्यवादी विचारसरणीच्या विद्यार्थ्यांचा बंदोबस्त करण्यास प्रशासन अपयशी ठरत असल्याने अशा विश्‍वविद्यालयाला आता टाळे ठोकणेच आवश्यक झाले आहे !

Kerala Governor On Dharna : साम्यवादी विद्यार्थी संघटनेने काळे ध्वज दाखवल्याने केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी रस्त्यावर मांडला ठिय्या !

साम्यवादी सरकारच्या राज्यात राज्यपालांना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागणे म्हणजे लोकशाहीला धोकाच होय !

विद्यार्थी संघटनांच्या विरोधामुळे ‘प्रस्तावित मार्गदर्शक कार्यपद्धती’ स्थगित करण्याचा विद्यापिठाचा निर्णय !

विद्यापिठांमध्ये घडणार्‍या अनुचित घटनांना आळा बसावा यासाठी विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी संघटनांसाठी मार्गदर्शक कार्यपद्धती प्रस्तावित केली होती; मात्र विद्यार्थी संघटनांनी या कार्यपद्धतीला विरोध दर्शवल्याने ती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

२८ नोव्हेंबरपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची ‘हिंदवी स्वराज्य यात्रा’ ! – रोहन कडोले

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकदिनाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि दुर्गवंदन यांच्या वतीने २८ नोव्हेंबरपासून ‘हिंदवी स्वराज्य यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे.

मुंबई विद्यापिठाच्‍या कुलगुरूंना घेराव, विदुषकाचे मास्‍क घालण्‍याचा प्रयत्न !

मुंबई विद्यापिठाच्‍या पदवीधर मतदारसंघाच्‍या सिनेट निवडणुकीवरून विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्‍या आहेत. सिनेट निवडणूक मतदारसूची आणि निवडणुकीच्‍या सूत्रावरून महाराष्‍ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी यांना घेराव घातला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये होणार्‍या सर्व कार्यक्रमांना आता पूर्वअनुमती बंधनकारक !

विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली धक्काबुक्की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना मारहाण अशा घटनांमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये गेल्या ३ दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात भिंतीवर पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात लिहिले आक्षेपार्ह लिखाण !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील भिंतीवर असे लिहिले जाते, यावरून येथे विद्यार्थ्यांना काय शिकवले जात आहे ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?