(म्हणे) ‘अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली कट्टर हिंदुत्वनिष्ठांचा विशाळगडावर हिंसाचाराचा कट !’ – आमदार रईस शेख, समाजवादी पक्ष
मुसलमानांवर आक्रमण झाल्याची ओरड करणारे आमदार गडावरील अतिक्रमण हटवण्याविषयी का बोलत नाहीत ?
मुसलमानांवर आक्रमण झाल्याची ओरड करणारे आमदार गडावरील अतिक्रमण हटवण्याविषयी का बोलत नाहीत ?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडावर शेकडो अतिक्रमणे झाली आहेत. ती हटवण्यासाठी प्रशासनाने समयसमर्यादेत कारवाई केली नाही. त्यामुळे शिवप्रेमींचा उद्रेक झाला.
हिंदु जनजागृती समिती आणि शिवसेना आध्यात्मिक आघाडी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
माजी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि गडप्रेमी यांच्या आक्रमक पावित्र्यानंतर अखेर १५ जुलैला प्रशासनाने विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यास केला प्रारंभ !
प्रत्येक शुक्रवारी शिववंदना करण्याचे नियोजन केले होते. याला प्रतिसाद देत १२ जुलै या दिवशी सारसबाग येथे शेकडो हिंदु बंधू-भगिनींच्या उपस्थितीत शिववंदना आणि महाआरती पार पडली.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तरी त्यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रहित करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा.
वर्ष २०१२ पासून ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ म्हणून चालू झालेल्या या अधिवेशनाची तपपूर्ती ! विविध देशांतीलही प्रतिनिधी सहभागी होत असल्यामुळे अधिवेशनाचे नामांतर ‘वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशन’ असे करण्यात आले आहे.
गोहत्येच्या विरोधात रायगड जिल्ह्यातील सकल हिंदु समाजाच्या वतीने महाड चवदार तळे ते प्रांत कार्यालय महाड असा भव्य महामोर्चा काढण्यात आला. गोमातेच्या रक्षणार्थ काढलेल्या मोर्च्यात सहस्रो हिंदु माता, भगिनी आणि हिंदु बांधव यांनी सहभाग घेतला होता.
वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी महाराष्ट्र सरकार देत असलेला निधी विधानसभेत ठराव करून कायमस्वरूपी बंद करावा, ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा संमत करण्यात यावा, मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढावेत, गड-दुर्गांवरील अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावेत इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत.
. . . हा एका मोठ्या कटाचा भाग आहे. भारतमातेचे किती तुकडे होत रहाणार ? आणि किती दिवस आपण हे सहन करत रहाणार ? हिंदूंना आता जागे व्हावे लागेल आणि भारताला हिंदु राष्ट्र बनवण्याची प्रतिज्ञा घ्यावी लागेल !