(म्‍हणे) ‘अतिक्रमण हटवण्‍याच्‍या नावाखाली कट्टर हिंदुत्‍वनिष्‍ठांचा विशाळगडावर हिंसाचाराचा कट !’ – आमदार रईस शेख, समाजवादी पक्ष

मुसलमानांवर आक्रमण झाल्‍याची ओरड करणारे आमदार गडावरील अतिक्रमण हटवण्‍याविषयी का बोलत नाहीत ?

कुणावरही अन्याय्य कारवाई होऊ देणार नाही, तसेच विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवणार ! – मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडावर शेकडो अतिक्रमणे झाली आहेत. ती हटवण्यासाठी प्रशासनाने समयसमर्यादेत कारवाई केली नाही. त्यामुळे शिवप्रेमींचा उद्रेक झाला.

आषाढी वारीच्‍या काळात मद्य-मांसाची दुकाने तात्‍काळ बंद करण्‍याचे मुख्‍यमंत्र्यांचे आदेश !

हिंदु जनजागृती समिती आणि शिवसेना आध्‍यात्मिक आघाडी यांनी घेतली मुख्‍यमंत्र्यांची भेट

Vishalgad Encroachments : विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास प्रशासनाकडून प्रारंभ : दुकाने आणि आस्थापने हटवली !

माजी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि गडप्रेमी यांच्या आक्रमक पावित्र्यानंतर अखेर १५ जुलैला प्रशासनाने विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यास केला प्रारंभ !

Maha Aarti In Saras Bagh : सारसबाग येथे शेकडो हिंदूंच्‍या उपस्‍थितीत शिववंदना आणि महाआरती पार पडली !

प्रत्‍येक शुक्रवारी शिववंदना करण्‍याचे नियोजन केले होते. याला प्रतिसाद देत १२ जुलै या दिवशी सारसबाग येथे शेकडो हिंदु बंधू-भगिनींच्‍या उपस्‍थितीत शिववंदना आणि महाआरती पार पडली.

राहुल गांधी यांनी हिंदु धर्मियांविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याविषयी त्यांची खासदारकी रहित करा ! – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी निवेदन

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तरी त्यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रहित करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा.

Vaishvik Hindu Rashtra Mahotsav : गोवा येथे २४ जून या दिवशी होणार अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाला प्रारंभ !

वर्ष २०१२ पासून ‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ म्‍हणून चालू झालेल्‍या या अधिवेशनाची तपपूर्ती ! विविध देशांतीलही प्रतिनिधी सहभागी होत असल्‍यामुळे अधिवेशनाचे नामांतर ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ असे करण्‍यात आले आहे.

सकल हिंदु समाजाच्या वतीने विराट मोर्चा काढून निषेध !

गोहत्येच्या विरोधात रायगड जिल्ह्यातील सकल हिंदु समाजाच्या वतीने महाड चवदार तळे ते प्रांत कार्यालय महाड असा भव्य महामोर्चा काढण्यात आला. गोमातेच्या रक्षणार्थ काढलेल्या मोर्च्यात सहस्रो हिंदु माता, भगिनी आणि हिंदु बांधव यांनी सहभाग घेतला होता.

‘वक्फ बोर्ड’ रहित करा यांसह विविध मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते आमरण उपोषण करणार

वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी महाराष्ट्र सरकार देत असलेला निधी विधानसभेत ठराव करून कायमस्वरूपी बंद करावा, ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा संमत करण्यात यावा, मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढावेत, गड-दुर्गांवरील अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावेत इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत.

हिंदूंच्या संघटित प्रयत्नांमुळे हिंदु राष्ट्राच्या विरोधातील कटकारस्थाने यशस्वी होणार नाहीत ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

. . . हा एका मोठ्या कटाचा भाग आहे. भारतमातेचे किती तुकडे होत रहाणार ? आणि किती दिवस आपण हे सहन करत रहाणार ? हिंदूंना आता जागे व्हावे लागेल आणि भारताला हिंदु राष्ट्र बनवण्याची प्रतिज्ञा घ्यावी लागेल !