Siliguri Muslims Attack Charak Puja:  सिलीगुडी (बंगाल) येथे चरक पूजा करणार्‍या भाविकांवर मुसलमानांचे आक्रमण

‘बंगालमध्ये हिंदू असणे आता पाप झाले आहे’ असे वातावरण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निर्माण केले आहे’,

TMC MP Bapi Halder’s Threat : (म्हणे) ‘जर तुम्ही वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवर डोळा ठेवला, तर आम्ही तुमचे डोळे काढू !’

ज्या राज्यात सत्ताधारी पक्षाचे खासदार सार्वजनिक कार्यक्रमात अशी उघड धमकी देत असतील, तर राज्यात हिंसाचार होणार नाही, तर दुसरे काय होणार ?

Murshidabad Violence : मुर्शिदाबादमध्ये (बंगाल) सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांवर धर्मांध मुसलमानांचा गोळीबार  

अशा देशद्रोह्यांना गोळ्या झाडून ठार मारण्याचाच आदेश सैन्याला दिला पाहिजेत, तरच अशांवर वचक बसेल !

बंगालमध्ये वक्फच्या नावाखाली हिंदूंना मारले जात आहे ! – योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. योगी आदित्यनाथ लक्ष्मणपुरीमध्ये डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीच्या एक दिवस आधी आयोजित सत्कार समारंभाला संबोधित करत होते.

WB Murshidabad Violance : मुर्शिदाबाद (बंगाल) येथे ४०० हून अधिक हिंदूंचे पलायन !

दुसरा बांगलादेश झालेला बंगाल ! याचे सुवेरसुतक देशातील राजकीय पक्ष आणि संघटना यांना नाही ! जे आज बंगालमध्ये घडत आहे, उद्या देशातील बहुतेक भागांत घडू लागल्यावर हिंदू कुठे पळून जाणार आहेत ?

Murshidabad Violence : हिंदु पिता आणि पुत्र यांची केली हत्या !

मुर्शिदाबाद (बंगाल) येथे वक्फ सुधारणा कायद्याविरोधात मुसलमानांचा पुन्हा हिंसाचार
१० पोलीस घायाळ

Tensions In Bengal Over Saffron Flag : बंगालमध्ये बसगाडीवरील श्रीरामाचे चित्र असलेला भगवा झेंडा काढल्याने तणाव

बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारला श्रीरामाविषयी वावडे असल्याने ते बाबरचे वंशज असल्याचे दाखवून देत आहे.

Mamata Banerjee On Waqf Bill : (म्हणे) ‘बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायदा लागू होणार नाही !’ – ममता बॅनर्जी

भारतीय राज्यघटनेचे रक्षक म्हणवणारेच राज्यघटनेचे तीन तेरा वाजवत आहेत,  हे लक्षात घ्या ! संसदेने संमत केलेल्या कायद्याला हुकूमशाही पद्धतीने विरोध करणारी अशा प्रकारची फुटीरतावादी वृत्ती ठेचण्यासाठी केंद्र सरकारने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे !

Jadavpur University Students Protest : विद्यापिठाच्या भिंतीवर १ महिन्यांपासून आहेत ‘आझाद काश्मीर’च्या घोषणा

विद्यापीठ प्रशासन श्रीरामनवमी साजरी करण्यास अनुमती नाकारते; मात्र इफ्तारला अनुमती देते, तसेच विद्यापिठाच्या भिंतींवर देशद्रोही घोषणा लिहिण्यासही अनुमती देते का ?

संपादकीय : राष्ट्रघाताकडून आत्मघाताकडे !

बॅनर्जी कधीतरी मुसलमानधार्जिणेपणा सोडून हिंदुहिताची किंवा राष्ट्रहिताची भूमिका घेतील, ही अपेक्षाच व्यर्थ आहे. त्यामुळे हिंदूंनी स्वत:च्या आणि राष्ट्राच्या हिताकरता संघटित होऊन सत्तांध शासनकर्त्यांना सत्ताच्युत करून राष्ट्रहितदक्ष व्यक्तीला सत्तेत आणणे, हाच त्यावर उपाय ठरेल !