TMC Split : तृणमूल काँग्रेसच्या २० लोकसभा खासदारांचा ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’मध्ये विलीनीकरणाचा निर्णय !
राष्ट्रीय लोकशाही आघाडीला देणार पाठिंबा
ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का
राष्ट्रीय लोकशाही आघाडीला देणार पाठिंबा
ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का
जर असा दिवस आला की, आम्ही येथे (सत्तेत) नसू आणि जर एखादा विशिष्ट समुदाय (मुसलमान) एकवटला अन् त्यांनी तुम्हाला वेढा घातला, तर त्यांना तुम्हाला संपवायला केवळ एक क्षण लागेल.’
बंगालमधील विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पक्षाचे नेते पक्षातील त्रुटींवर बोट ठेवून त्यागपत्र देत आहेत. हेच त्यांनी आधी का नाही केले ? यातून त्यांची तत्त्वहीनता दिसून येते !
तृणमूल काँग्रेसच्या अशा गुन्हेगारांना तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पाठीशी घातले का ?, याचीही चौकशी होऊन त्या दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे !
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस अर्थात् ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांची राजवट संपली. त्यांचे राज्य लोकांना किती नको होते, हे त्या पक्षाच्या नेत्यांना जनता आता जी वागणूक देत आहे, यावरून स्पष्ट होत आहे.
यातील गुन्हेगारांवर देशद्रोहाचा खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी आणि घुसखोरांना साहाय्य करणार्या पक्षावर कायमस्वरूपी बंदी आणण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, तरच ती खरी देशभक्ती ठरेल !
घुसखोरांना साहाय्य करणार्या तृणमूल काँग्रेसविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्याच्यावर बंदी घातली पाहिजे !
ममता बॅनर्जी यांचे राज्य असतांना त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रारही नोंद केली जात नव्हती, यावरून तेथे हुकूमशाही राज्य चालू होते, हे लक्षात येते !
बंगालच्या भाजप शासनाच्या अशा नवनवीन आदेशांतून तृणमूल काँग्रेसने कोणत्या स्तरापर्यंत जाऊन मुसलमानांचे लांगूलचालन केले, ते स्पष्ट होत जाणार आहे !
शुभेंदु अधिकारी सातत्याने घेत असलेल्या निर्णयांतून ममता बॅनर्जी यांनी किती प्रमाणात मुसलमानांचे लांगूलचालन करत हिंदु आणि राष्ट्र घात केला होता, हे यातून लक्षात येते !