Siliguri Muslims Attack Charak Puja: सिलीगुडी (बंगाल) येथे चरक पूजा करणार्या भाविकांवर मुसलमानांचे आक्रमण
‘बंगालमध्ये हिंदू असणे आता पाप झाले आहे’ असे वातावरण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निर्माण केले आहे’,
‘बंगालमध्ये हिंदू असणे आता पाप झाले आहे’ असे वातावरण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निर्माण केले आहे’,
ज्या राज्यात सत्ताधारी पक्षाचे खासदार सार्वजनिक कार्यक्रमात अशी उघड धमकी देत असतील, तर राज्यात हिंसाचार होणार नाही, तर दुसरे काय होणार ?
अशा देशद्रोह्यांना गोळ्या झाडून ठार मारण्याचाच आदेश सैन्याला दिला पाहिजेत, तरच अशांवर वचक बसेल !
उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. योगी आदित्यनाथ लक्ष्मणपुरीमध्ये डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीच्या एक दिवस आधी आयोजित सत्कार समारंभाला संबोधित करत होते.
दुसरा बांगलादेश झालेला बंगाल ! याचे सुवेरसुतक देशातील राजकीय पक्ष आणि संघटना यांना नाही ! जे आज बंगालमध्ये घडत आहे, उद्या देशातील बहुतेक भागांत घडू लागल्यावर हिंदू कुठे पळून जाणार आहेत ?
मुर्शिदाबाद (बंगाल) येथे वक्फ सुधारणा कायद्याविरोधात मुसलमानांचा पुन्हा हिंसाचार
१० पोलीस घायाळ
बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारला श्रीरामाविषयी वावडे असल्याने ते बाबरचे वंशज असल्याचे दाखवून देत आहे.
भारतीय राज्यघटनेचे रक्षक म्हणवणारेच राज्यघटनेचे तीन तेरा वाजवत आहेत, हे लक्षात घ्या ! संसदेने संमत केलेल्या कायद्याला हुकूमशाही पद्धतीने विरोध करणारी अशा प्रकारची फुटीरतावादी वृत्ती ठेचण्यासाठी केंद्र सरकारने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे !
विद्यापीठ प्रशासन श्रीरामनवमी साजरी करण्यास अनुमती नाकारते; मात्र इफ्तारला अनुमती देते, तसेच विद्यापिठाच्या भिंतींवर देशद्रोही घोषणा लिहिण्यासही अनुमती देते का ?
बॅनर्जी कधीतरी मुसलमानधार्जिणेपणा सोडून हिंदुहिताची किंवा राष्ट्रहिताची भूमिका घेतील, ही अपेक्षाच व्यर्थ आहे. त्यामुळे हिंदूंनी स्वत:च्या आणि राष्ट्राच्या हिताकरता संघटित होऊन सत्तांध शासनकर्त्यांना सत्ताच्युत करून राष्ट्रहितदक्ष व्यक्तीला सत्तेत आणणे, हाच त्यावर उपाय ठरेल !