कांदिवली येथे तरुणाकडून अल्पवयीन मुलीची हत्या !
पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीवर गुन्हा नोंद होण्यासाठी प्रथमपासूनच प्रयत्न करणे आवश्यक होते. असे दायित्वशून्य पोलीस कायदा आणि सुव्यवस्था कधी तरी राखू शकतील का ?
पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीवर गुन्हा नोंद होण्यासाठी प्रथमपासूनच प्रयत्न करणे आवश्यक होते. असे दायित्वशून्य पोलीस कायदा आणि सुव्यवस्था कधी तरी राखू शकतील का ?
पोलिसांची मजल येथपर्यंत जाणे, हे पोलीस खात्याला लज्जास्पद ! अशा पोलिसांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !
मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांमुळे होणार्या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही मुंबई पोलीस कारवाई करत नाहीत. याविषयी न्यायालयाने अप्रसन्नता व्यक्त केली.
मौदा येथे चालू असलेल्या गोवंशियांच्या अनधिकृत बाजाराविषयी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने गंभीर नोंद घेतली असून संबंधित शासकीय यंत्रणांना नोटीस बजावली आहे
अशा भ्रष्ट पोलीस अधिकार्याने कशा प्रकारे कर्तव्य बजावले असेल ?, याचा विचारच न केलेला बरा ! भ्रष्टाचाराची बजबजपुरी बनलेले पोलीसदल कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?
वाशिमच्या घटनेप्रमाणे अन्य प्रकरणांतही निष्पाप लोकांना विनाकारण कारागृहात डांबणार्या आणि त्यांच्यावर अत्याचार करणार्या पोलिसांना अशीच कठोर शिक्षा व्हायला हवी !
बनावट औषधांमुळे अनेक रुग्णांचे प्राण गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत, अशा प्रकरणात गुन्हेगारांना पाठीशी घालणार्या पोलीस अधिकार्यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !
अशा घोषणा देणार्यांवर कठोर कारवाई करायला हवी !
न्यायालयाने पत्नीच्या तक्रारीवरून प्रविष्ट (दाखल) झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या एका व्यक्तीला तात्काळ सुटका करण्याचे निर्देश दिले आणि बागलूर पोलीस ठाण्याशी संबंधित अन्वेषण अधिकार्याविरुद्ध विभागीय चौकशीचा आदेश दिला.