सालेम (तमिळनाडू) शहरातील श्री वेणुगोपाल कृष्णस्वामी मंदिराच्या जागेवरील अतिक्रमण हटवा ! – मद्रास उच्च न्यायालय
सालेममधील कन्ननकुरिची येथील ए राधाकृष्णन् यांनी मंदिराच्या मालमत्तेवरील अतिक्रमणाच्या विरोधात याचिका प्रविष्ट केली होती.
सालेममधील कन्ननकुरिची येथील ए राधाकृष्णन् यांनी मंदिराच्या मालमत्तेवरील अतिक्रमणाच्या विरोधात याचिका प्रविष्ट केली होती.
देवीच्या अंगावरील मंगळसूत्र आणि नथ, मंदिरातील समया, घंटा आदी वस्तू चोरल्या. चोरांनी दानपेटीला हात लावला नाही. मंदिर समितीने याविषयी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे आणि पोलीस या प्रकरणी अधिक अन्वेषण करत आहेत.
चोरी केल्यानंतर या मूर्ती भंगारवाल्याकडे विकण्यात आल्या होत्या. या मूर्ती खरेदी करणारे सैफुद्दीन आणि जकारिया अनवर यांनाही अटक करून चोरीचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
मंदिरांचे सरकारीकरण होणे, मंदिर परंपरांवर आघात होणे आदी अनेक आघातांना आज मंदिरांना सामोरे जावे लागत आहे. अशा प्रतिकुल प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी मंदिर विश्वस्तांचे संघटन होणे आवश्यक आहे.
पैसे घेऊन भाविकांना दर्शन देणे, ही पद्धत अशास्त्रीय आहे ! दर्शनासाठी शुल्क आकारायला मंदिर हे काही मनोरंजनाचे ठिकाण नाही !
हिंदूंकडूनही चूक झाली आहे. वर्ष १९४७ मध्ये फाळणीच्या वेळीच हे स्पष्ट करायला हवे होते की, ज्या मुसलमानांना ‘दारूल इस्लाम’ हवा आहे, ते भारतात राहु शकत नाहीत.
मंदिरांची दुःस्थिती दूर करण्यासाठी आता हिंदूंनी संघटित होणे हाच पर्याय आहे !
अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळांमध्ये कधी अशा प्रकारच्या घटना घडत नाहीत, हे लक्षात घ्या !
मंदिरे ही उपासनेची केंद्रे झाली, तर त्या माध्यमातूनच समाजाचे आध्यात्मिक बळ वाढून त्यातून राष्ट्रातील धर्म टिकण्यास साहाय्य होईल !
चिक्कमगळुरू येथील दत्तपीठ हे भगवान दत्तात्रयाचे पवित्र स्थान आहे; मात्र मुसलमानांनी त्या जागेवर अतिक्रमण करून त्या जागेवर स्वतःचा दावा सांगितला आहे. ही पवित्र भूमी हिंदूंना परत मिळण्यासाठी हिंदू वैध मार्गाने लढा देत आहेत.