पट्टणकोडोली येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या अंगावरील दागिने आणि दानपेटीतील पैसे यांची चोरी !
हिंदूंची असुरक्षित मंदिरे !
हिंदूंची असुरक्षित मंदिरे !
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे राज्य असतांनाही धर्मांधांची हिंदुद्वेषी वळवळ अद्याप थांबलेली नाही. यासाठी सरकारने अधिक कठोर होण्याची आवश्यकता आहे !
हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! येथील श्री दिर्बादेवी आणि श्री रवळनाथ या २ मंदिरांतील दानपेट्या अज्ञाताने फोडल्या आणि आतील रोख रक्कम चोरली. नांदगाव येथील महादेव शंकर मोरये सकाळी मंदिरांत पूजेसाठी आले असता त्यांच्या निदर्शनास ही घटना आली.
‘कोणत्याही ‘अॅप’च्या माध्यमातून नोंदणी करू नये. नोंदणी करतांना सिद्धिविनायक मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी’, असे आवाहन ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
‘मंदिरांमध्ये भ्रष्टचार चालतो’, अशी कारणे पुढे करून मंदिरांचे सरकारीकरण केले जाते; पण कालांतराने सरकारीकरण झालेल्या मंदिरांत भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्यावर मात्र आळीमिळी गूपचिळी साधली जाते !
यासाठी आंदोलन का करावे लागते ? प्रशासन स्वत: हून कारवाई का करत नाही ?
गोव्यातील मंदिरे अजून असुरक्षितच ! अडीच लाख रुपये किमतीचा ऐवज चोरला !
हिंदूबहुल भारतात हिंदूंचीच मंदिरे असुरक्षित ! प्रत्येक हिंदू खर्या अर्थाने धर्माभिमानी झाल्यास मंदिरांकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे कुणाचेही धाडस होणार नाही !
हिंदूंच्या भूमीवर अतिक्रमण करणारे, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणार्या धर्मांधांना हिंदूंनी त्यांच्या भूमीत मंदिर बांधल्यावर पोटशूळ उठतो, हे लक्षात घ्या !
मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम जाणा ! हिंदूंना अतिशय पूजनीय असणार्या देवस्थानच्या मंदिराचे अध्यक्षप ख्रिस्त्याला बहाल करण्याचा निर्णय घेण्याचे धारिष्ट्य वाय.एस्.आर्. काँग्रेस सरकार दाखवतेच कसे ? हे हिंदूंना लज्जास्पद !