देशात समाज आणि संस्कृती टिकवण्यासाठी देवस्थानांचे रक्षण होणे अत्यावश्यक ! – डॉ. प्रभाकर कोरे, कार्याध्यक्ष, के.एल्.ई. संस्था, बेळगाव
कर्नाटक राज्यातील चिक्कोडी तालुक्यातील अंकलीमधील अनुभव मंटपात (सभागृहात) देवस्थान परिषद उत्साहात पार पडली !
कर्नाटक राज्यातील चिक्कोडी तालुक्यातील अंकलीमधील अनुभव मंटपात (सभागृहात) देवस्थान परिषद उत्साहात पार पडली !
हिंदूंनी दान केलेला पैसा हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी मंदिर किंवा हिंदू यांचा विकास किंवा हित यांसाठी खर्च केला काय ? तर नाही. या पैशातून त्यांनी मदरशांना कोट्यवधीचे अनुदान दिले. मौलानांना वेतन दिले.
मंदिरात वारंवार होणार्या चोर्या हिंदूसंघटन आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांची अपरिहार्यता दर्शवतात !
चोरांना अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच हे सर्व खटले द्रुतगती (फास्टट्रॅक) न्यायालयात चालवण्यात यावेत, अशी मागणी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
काँग्रेसच्या राज्यात हिंदूंची मंदिरे असुरक्षित ! ‘काँग्रेसला सत्तेवर बसवल्यावर काय होते ?’, हे हिंदूंना आता लक्षात आले असेल, अशीच अपेक्षा करता येईल !
केवळ मुसलमानी वास्तूंभोवतीचे वाढीव बांधकामच नव्हे, तर त्या अनधिकृत वास्तू हटवून मंदिरे पुन्हा हिंदूंच्या कह्यात द्या !
मंदिरांच्या माध्यमातून सध्या कुठेही न मिळणारी मनशांती विनामूल्य प्राप्त होते. आपली आध्यात्मिक केंद्र असलेल्या मंदिरांचे रक्षण होणे महत्त्वाचे आहे. यासाठी संघटन होणे आवश्यक आहे.’’
पहिले पत्र मंदिराच्या गाभार्याजवळ, तर दुसरे पत्र हनुमान मंदिराजवळ आढळले. दोन्ही पत्रे हिंदी भाषेत लिहिण्यात आली होती. विश्वस्तांनी दोन्ही पत्रे निपाणी शहर पोलिसांना सादर करत तक्रार दिली आहे.
हिंदूंसाठी असे होणे दुर्दैवी ! हिंदूंनी सामंजस्याने समस्या सोडवणे आवश्यक !
१९५१ मध्ये ‘एस्.आर्.सी.ई.’ नावाचा कायदा संमत करून हिंदूंची सर्व मंदिरे आणि मंदिरांची संपत्ती हिंदूंकडून हिसकावून घेत त्यावर शासनाचा अधिकार प्रस्थापित केला.