ग्रामीण भागात धर्मजागृती आणि भारतीय संस्कृतीचे संवर्धन होणे आवश्यक !
हिंदु मंदिरांमुळे आपले हिंदु संस्कार टिकून रहात होते; परंतु दुर्दैवाने या मंदिरांचे नियंत्रण सरकारच्या हातात गेले. तेव्हापासून हिंदु समाजाला धर्मशिक्षण मिळत नाही.
हिंदु मंदिरांमुळे आपले हिंदु संस्कार टिकून रहात होते; परंतु दुर्दैवाने या मंदिरांचे नियंत्रण सरकारच्या हातात गेले. तेव्हापासून हिंदु समाजाला धर्मशिक्षण मिळत नाही.
‘विदेशात आणि भारतात अनेक ठिकाणी प्राचीन मंदिरे नष्ट करून तेथे अन्य पंथीय त्यांची प्रार्थनास्थळे बांधतात. अन्य पंथीय लोक हिंदूंच्या अनेक देवतांची मंदिरे पूर्णपणे उद्ध्वस्त न करता तेथे नवीन बांधकाम करून प्रार्थनास्थळे बनवतात, तर काही वेळा मंदिरे भुईसपाट करून त्यांची जागा पूर्णपणे कह्यात घेऊन तेथे नवीन बांधकाम करून प्रार्थनास्थळे बांधतात.
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पुणे जिल्हा समन्वयक ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज यांनी ‘मार्तंड देवस्थान समिती’च्या विश्वस्तांची भेट घेत महासंघाच्या कार्याची माहिती दिली.
मशिदीवर किंवा दर्ग्यावर कधी कोणता हिंदु दगडफेक करतो का ? तरीही या देशात ‘मुसलमान असुरक्षित आहेत’ आणि ‘हिंदु आतंकवादी आहेत’, अशी ओरड केली जाते !
मशीद हटवण्याचे धाडस कोणत्याही सरकारमध्ये नसल्याने अनधिकृत असली, तरी तिच्यावर कारवाई होत नाही !
हिंदूंनो, हिंदु समाजाची होणारी धार्मिक आणि आध्यात्मिक स्तरावरील हानी रोखण्यासाठी मंदिरे भ्रष्ट होण्यापासून थांबवा !
संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी न करता निर्णय देणार्या अधिकार्यांवर कारवाई व्हावी. अशा दोषी अधिकार्यांना शिक्षा होण्यासाठी ‘ॲन्टी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ची आवश्यकता आहे, असे मत मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी व्यक्त केले.
जी गोष्ट हिंदूंच्या लक्षात येते तीच गोष्ट महापालिका प्रशासनाच्या का लक्षात येत नाही ? बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंच्या धार्मिक भावनांना नेहमीच डावलेले जाते हेच यावरून लक्षात येते !
‘मंदिरांच्या संदर्भात अन्य पंथियांनी केलेले अपप्रकार आणि त्यांचे दुष्परिणाम’ यांच्या संदर्भात सनातन संस्थेचे साधक श्री. संजय मुळ्ये (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६४ वर्षे) यांनी विचारलेल्या प्रश्नांना देवाने मला दिलेल्या ज्ञानमय उत्तरांतून अशा घटनांमागील उलगडलेला आध्यात्मिक कार्यकारणभाव येथे लेखबद्ध केला आहे.
अनेक वर्षांमध्ये यांना जाणीवपूर्वक लपवण्यात आले होते. जे आपले आहे, ते आपल्याला मिळाले पाहिजे. याखेरीज दुसरे काही नाही ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ