Gujarat Drug Smuggling : गुजरातमधील समुद्रात १ सहस्र ८०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त
पकडण्यात आलेले अमली पदार्थ इतके आहे, तर देशात न पकडण्यात आलेले अमली पदार्थ किती असेल, याची कल्पनाच करता येत नाही !
पकडण्यात आलेले अमली पदार्थ इतके आहे, तर देशात न पकडण्यात आलेले अमली पदार्थ किती असेल, याची कल्पनाच करता येत नाही !
आमीष आणि भीती यांच्या आधारे धर्मपरिवर्तन व्हायला नको; कारण खरा धर्म हा सर्वांना सुख आणि शांती देतो. लोभ आणि भीती यांच्या प्रभावाखाली कोणत्याही परिस्थितीत धर्म पालटू नये, असे विधान प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे एका कार्यक्रमात केले.
वासनांध मौलाना ! सरकारने अशांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !
गेल्या वर्षी प्राणप्रतिष्ठेपर्यंत अयोध्येतील श्रीराममंदिराचा तळमजला बांधून झाला होता. यानंतर दीड वर्षांत मंदिराचा दुसरा आणि तिसरा मजला, घुमट आणि शिखर यांचे ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे.
स्फोटामुळे कारखान्यात आग लागली. कारखान्यात काम करणारे कामगार त्यात अडकले. आतापर्यंत ७ कामगारांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो.
भारतात महापुरुषांच्या मालकीची भूमी अशा प्रकारे हडप होत असेल, तर सामान्य जनतेचे काय होत असेल ?, याचा विचारही न केलेला बरा ! १३ वर्षांनी मिळणारा न्याय हा अन्यायच आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?
बंदी घालण्यात आलेल्या ‘ब्लू व्हेल’ खेळावरून मुलाला सुचली जीवघेणी संकल्पना
सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रहित केला आणि म्हटले की, या आरोपींकडे दंगल भडकवण्यासाठी वापरलेली कोणतीही शस्त्रे सापडली नाहीत किंवा पुरावे सापडले नाहीत.
धर्मांतरविरोधी कायदा हा व्यक्तीस्वातंत्र्य हिरावून घेणारा आहे, अशी ओरड करणारे सेक्युलरवादी आणि साम्यवादी यांना गरीब हिंदूंना पैशांचे आमीष दाखवून त्यांचे धर्मस्वातंत्र्य हिरावून घेतले जात असल्याचे दिसत नाही का ? यातून सेक्युलरवादी आणि साम्यवादी यांचा ढोंगीपणा उघड होतो !
या मारहाणीत एका विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, मारहाण करण्यात आलेले विद्यार्थी थायलंड, सुदान, मोझांबिक आणि ब्रिटन या देशांतील आहेत.