इफ्तार पार्ट्यांवर खर्च करण्याऐवजी तो पैसा समाजातील मुलांच्या शिक्षणावर खर्च करा ! – असिफ हुसेन, अध्यक्ष, जमात-ए-इस्लामी, गोवा

शिक्षणावर अधिक खर्च केल्यास मुसलमान समाजाचा उद्धार होऊ शकतो. आमच्या समाजात विचारवंतांची कमतरता आहे. आमच्या घरांमध्ये पुस्तकांची कमतरता आहे. समाजाला विशेषत: शिक्षण क्षेत्रात दिशा देण्याची आवश्यकता आहे.

पुणे येथील प्रतिष्ठित महाविद्यालयांनी अनेक वर्षे लेखापरीक्षण केलेच नाही !

‘मॉर्डन’, ‘एस्.पी. ’, ‘गरवारे’, ‘फर्ग्युसन’ या महाविद्यालयांचा समावेश

चोरीच्या वृत्तानंतर बँक ऑफ महाराष्ट्रकडून ४७ लाख रुपयांची भरपाई !

२ मार्च या दिवशी झालेली ही चोरी ४ मार्च या दिवशी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकार्‍यांच्या लक्षात आली.

शिक्षणक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल गौरव !

वर्ष २००९ मध्ये ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे यांची संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर संस्थेचे शैक्षणिक कार्य गतीमान झाले.

अकरावीच्या कोट्यांतर्गत प्रवेशातील अर्ध्यांहून अधिक जागा रिकाम्या !

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून असा निर्णय का घेत नाही ?

पीएच्.डी. करणार्‍या पुरोगामी विद्यार्थ्याचे २ वर्षांसाठी निलंबन !

‘टीस’ने ही कारवाई केली, ते योग्यच झाले; परंतु सध्या देशातील वातावरण पाहून संस्थेने स्वतःचा बचाव करण्यासाठी तर ही कारवाई केली नाही ना ? असे कुणालाही वाटू शकते. संस्थेतील एकूणच पुरोगामी वातावरण पालटण्यासाठी प्रयत्न झाले, तरच या कारवाईला अर्थ राहील !

Goa DMC College Exams :उपस्थिती अल्प असल्याने आसगाव येथील ‘डी.एम्.सी.’ महाविद्यालयाचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित !

अनुपस्थित विद्यार्थ्यांची बाजू घेऊन विद्यार्थी संघटना चुकीचा पायंडा पाडत आहेत. इतर विद्यार्थीही असेच करतील. मग महाविद्यालयाच्या नियमांना काय अर्थ रहाणार ?

पुणे येथील बी.जे. महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनीवर ‘रॅगिंग’ न झाल्याचा अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांचा दावा

प्रारंभी ‘रॅगिंग’ प्रकरणी तक्रार आल्याचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी मान्य केले होते. २ दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीनंतर डॉ. काळे यांनी ‘रॅगिंग’ झाले नसल्याचे सांगितले आहे.

Goa New Education Policy : सरकार यंदापासून इयत्ता ९ वीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याची शक्यता !

नवीन धोरणानुसार पहिली भाषा इंग्रजी, तसेच दुसरी आणि तिसरी भाषा ही भारतीय भाषा असणे सक्तीचे असेल. तसेच तिसरी भाषा म्हणून विदेशी भाषा घेण्याचा पर्याय ही आता असणार नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ‘स्वमग्न’ (गतीमंद) मुलांसाठी विशेष शाळा चालू होणार

‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास ५०० हून अधिक स्वमग्न विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेर पाठवावे लागत होते; मात्र आता जिल्ह्यातच ही सुविधा उपलब्ध होणार आहे.