संपादकीय : घडवण्यासाठी छडी हवीच !
आज जगात जे काही थोडेफार बरे चालले आहे, ते केवळ शिक्षेच्या भीतीपोटी’, असे म्हणतात. साम, दाम, दंड आणि भेद ही चतुःसूत्री राजकारण अन् समाजकारण यांमध्येही उपयुक्त आहे.
आज जगात जे काही थोडेफार बरे चालले आहे, ते केवळ शिक्षेच्या भीतीपोटी’, असे म्हणतात. साम, दाम, दंड आणि भेद ही चतुःसूत्री राजकारण अन् समाजकारण यांमध्येही उपयुक्त आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष ७ एप्रिलपासून चालू करण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करत पालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीच्या दिवशी आयोजित या मोर्चाद्वारे १० सहस्रांहून अधिक हिंदूंनी एकमुखाने ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार झालाच पाहिजे’, अशी जोरदार मागणी केली.
पाकच्या पंजाब प्रांतातील शैक्षणिक संस्थांमध्ये भारतीय गाण्यांवर नाचण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पंजाब उच्च शिक्षण आयोगाने सरकारी आणि खासगी दोन्ही महाविद्यालयांसाठी लागू केला.
इयत्ता ६ वी ते इयत्ता १० वी आणि १२ वी यांसाठी चालू शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर एक आठवड्याची सुट्टी देऊन एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष चालू करण्यासंबंधी शिक्षण खात्याकडून १२ मार्च २०२५ या दिवशी सुधारित नियमांच्या मसुद्याविषयी अधिसूचना राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
‘‘या मोर्चासाठी विविध गडदुर्गप्रेमी, संघटना, मर्दानी खेळाशी संबंधित मंडळे, कार्यकर्ते, इतिहास संशोधक-अभ्यासक यांचा मोठा प्रतिसाद आहे. या मोर्चासाठी राज्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात असलेल्या मावळ्यांचे वंशज उपस्थित रहाणार आहेत.’’
वासनांध मुसलमान कितीही शिकले, तरी त्यांच्यातील गुन्हेगारी वृत्ती अल्प होत नाही, हे यावरून लक्षात येते ! अशांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
जर शिक्षणमंत्र्यांनी विरोध केला नसता, तर या मिशनरी शाळेने होळी खेळण्यावरील बंदी कायम ठेवली असती, हे लक्षात घेता अशा शाळांवर कठोर कारवाई करणेही आवश्यक आहे. तसेच कुणी पुन्हा असे करू नये; म्हणून तसे नियमच बनवले पाहिजेत !
काही पालक आणि पालक-शिक्षक संघ यांचा विरोध डावलून शिक्षण खात्याने इयत्ता ६ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष (वर्ष २०२५-२६) १ एप्रिल २०२५ पासून प्रारंभ करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
हिंदू असेच संघटित राहिले, तर यापुढे हिंदूंच्या सणांना अनुमती नाकारण्याचे कुणाचेच धाडस होणार नाही !