मंगळुरू (कर्नाटक) येथील ख्रिस्ती मिशनरी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांच्या हातावरील राख्या काढून कचरापेटीत फेकल्या !
पालक आणि हिंदु संघटनेचे कार्यकर्ते यांच्या विरोधानंतर रक्षाबंधनाला अनुमती !
पालक आणि हिंदु संघटनेचे कार्यकर्ते यांच्या विरोधानंतर रक्षाबंधनाला अनुमती !
या विश्वविद्यालयातील एका स्पर्धेमध्ये शहरातील शहिदा इस्लाम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून हा झेंडा फडकावण्यात आला; मात्र लगेच त्याला रोखण्यात आले. हे विद्यार्थी एकेका देशाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यात भारताचाही समावेश होता.
प्रश्नपत्रिकांत चुका करणारे प्राध्यापक मुलांना काय शिकवत असतील ! विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी टाळण्यासाठी अशा प्राध्यापकांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी !
महाविद्यालयाने केवळ हिंदु विद्यार्थ्यांना काढून टाकले ,वाद चिघळल्यावर मुसलमान विद्यार्थ्यांनाही काढले
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येचा समतोल बिघडला आहे. हे जिल्हे बांगलादेशच्या जवळ असल्याने असे झाले आहे. याद्वारे झारखंडचे इस्लामीकरण होत आहे.
विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्याची काळजी आम्हाला आहे. अल्प शिक्षक असलेल्या शाळांचीही आम्हाला चिंता आहे. शाळांनी सहकाराचे तत्त्व अंगीकारावे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करून एकमेकांशी स्पर्धा करू नये.
योगऋषी रामदेवबाबा यांच्या ‘पतंजलि योगपीठ ट्रस्ट’कडे दायित्व !
केंद्रशासनाचा अभिनंदनीय निर्णय !
‘सर्व धर्मांतील बारकावे शिकवण्याचा आमचा उद्देश आहे’, अशी माहिती विश्वविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी उमर सलीम पीरजादा यांनी दिली.
कोणतीही पूर्वानुमती न घेता शुक्रवारची सुटी देण्याची प्रथा कशी चालू झाली ?
शासकीय नियमांचा भंग करणार्या या शाळांवर सरकार काय कारवाई करणार आहे ?
उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशा घटना कशा घडतात ? धर्मांधांवर प्रशासनाचा वचक कसा नाही ?’, असे प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होतात !