मंदिरांच्या संदर्भात अन्य पंथियांनी केलेले अपप्रकार, त्यांचे दुष्परिणाम आणि अपप्रकार करण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव !
हिंदूंनो, हिंदु समाजाची होणारी धार्मिक आणि आध्यात्मिक स्तरावरील हानी रोखण्यासाठी मंदिरे भ्रष्ट होण्यापासून थांबवा !
हिंदूंनो, हिंदु समाजाची होणारी धार्मिक आणि आध्यात्मिक स्तरावरील हानी रोखण्यासाठी मंदिरे भ्रष्ट होण्यापासून थांबवा !
मंदिरात आणि तेही पुजार्यावर अशा प्रकारचे आक्रमण धर्मांध मुसलमानांव्यतिरिक्त कोण करणार ?
आक्रमणामागे आय.एस्.आय. (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स) चा हात ! पंजाबमध्ये वेळीच राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, अन्यथा बंगालप्रमाणे येथील स्थितीही हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही, हेच खरे !
बंगाल म्हणजे दुसरे बांगलादेश झाले आहे. केंद्र सरकार बांगलादेशाविषयी काही करत नाही, तसेच बंगालविषयीही काही करत नाही. त्यामुळे दोन्ही ठिकाणी हिंदूंना मार खाण्याखेरीज पर्याय नाही !
भाजपच्या राज्यातही हिंदूंची मंदिरे असुरक्षित असणे अपेक्षित नाही ! चोरांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !
संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी न करता निर्णय देणार्या अधिकार्यांवर कारवाई व्हावी. अशा दोषी अधिकार्यांना शिक्षा होण्यासाठी ‘ॲन्टी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ची आवश्यकता आहे, असे मत मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी व्यक्त केले.
हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करणारा मुसलमान नेहमीच मनोरुग्ण असतो, असेच पोलिसांकडून सांगण्यात येते ! मनोरुग्ण मुसलमानाला हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करण्याचे कसे कळते ? मशीद किंवा मदरसा या ठिकाणी तो कधी आक्रमण कसे करत नाही ? असे प्रश्न उपस्थित होतात.
तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरात नान्नज दुमाला या गावाजवळील काकडवाडी येथील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरातून ९ मार्चला देवीच्या ५० तोळे सोन्याच्या आणि अडीच किलो चांदीच्या दागिन्यांसह ५० लाख रुपयांची चोरी झाली.
जोपर्यंत बंगालमधील मुसलमानप्रेमी तृणमूल काँग्रेसचे सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू केली जात नाही, तोपर्यंत बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेसह हिंदूंचे रक्षण होणार नाही !
अमेरिका आणि कॅनडा या देशांत सातत्याने हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण होत असतांना हे तथाकथित विकसित देश ते थांबवत नाही. हा भारतद्वेष आणि हिंदुद्वेषच आहे, हे लक्षात घ्या !