प्रत्येक कबर किंवा दर्गा ‘वक्फ बोर्डा’ची मालमत्ता नाही ! – Madras High Court
भूमीवरील मालकी सिद्ध करण्यासाठी अधिकृत कागदपत्रे सादर करणे आवश्यक असल्याचे मत !
इस्लामी धार्मिक कार्याशी संबंधित वास्तूंवर वक्फ अधिकार गाजवू शकत नसल्याचा निर्वाळा !
भूमीवरील मालकी सिद्ध करण्यासाठी अधिकृत कागदपत्रे सादर करणे आवश्यक असल्याचे मत !
इस्लामी धार्मिक कार्याशी संबंधित वास्तूंवर वक्फ अधिकार गाजवू शकत नसल्याचा निर्वाळा !
अनेक कब्रस्तान (स्मशान) आणि दर्गा यांचा समावेश
वक्फच्या भूमींना संरक्षण देणारा; परंतु केवळ मंदिरांच्या भूमी नाहीशा करू इच्छिणार्या कायद्यास आणखी काय म्हणावे, असा प्रश्न पडतो, त्याची काही उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत
सरकारी भूमी हडपून ती वक्फ बोर्डाकडे नोंदवणे, हा लँड जिहाद’चा एक सुनियोजित प्रकार असू शकतो.
वैशाख शुक्ल तृतीया, म्हणजे अक्षय तृतीया या पवित्र मुहूर्तावर १९ एप्रिल २०२६ या दिवशी मंदिर महासंघाची औपचारिक स्थापना करण्यात येणार आहे.
बारवच्या मुक्ततेवरून हिंदूंनी समाधान न मानता प्रत्येक हिंदु मंदिर, धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळावरील अतिक्रमण काढेपर्यंत प्रशासनाकडे पाठपुरावा करावा.
मढी देवस्थानाच्या जागेवर वक्फ बोर्डाचे नाव कसे आले
काँग्रेसनेच मुसलमानांची सर्वाधिक हानी केली आहे, असे अनेक तज्ञ म्हणत आले आहेत. त्याचे हे एक उदाहरण. हे हिमनगाचे टोक आहे, हेसुद्धा विसरून चालणार नाही ! मुसलमानांचे आंधळे काँग्रेसप्रेमही यास कारणीभूत आहे, हेही खरे !
हिंदूंना परागंदा होण्यास भाग पाडणारा भूमी जिहाद रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस कारवाया कराव्यात !
मलंगगडावरील हा प्रकार म्हणजे थेट कायद्यालाच आव्हान ! न्यायालयीन आदेशाचे अवमूल्यन होत असतांनाही निष्क्रीय रहाणार्या पोलिसांना बडतर्फच करायला हवे ! कायदाद्रोही प्रकार करणार्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, ही भाविकांची अपेक्षा !