होय, हे धर्मयुद्ध पेटवणेच आहे !
निधर्मीपणाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण आणि हिंदूंचे दमन होत असतांना ते रोखण्यासाठी व्यवस्थेने तरी निष्पक्ष वागावे, ही हिंदूंची अपेक्षा !
निधर्मीपणाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण आणि हिंदूंचे दमन होत असतांना ते रोखण्यासाठी व्यवस्थेने तरी निष्पक्ष वागावे, ही हिंदूंची अपेक्षा !
इतर धर्मियांनी त्यांच्या हक्काच्या ठिकाणी काहीही करावे, त्याला विरोध नाही; पण इतरांच्या मालमत्ता जप्त करून काही होत असेल, तिथे नक्कीच सक्रीय राहू.
मणीपूर उच्च न्यायालयाचा आदेश रहित करत सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय
‘मुसलमान कितीही मोठ्या पदावर असले, तरी ते प्रथम मुसलमान असतात’ असे जे म्हटले जाते, हे कुरेशी यांच्या विधानावरून लक्षात येते.
बंगाल येथे तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावे, तसेच तेथील हिंदूंना संरक्षण पुरवावे, या मागणीसाठी हुपरीचे मुख्याधिकारी आणि हुपरी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
मागील अनेक वर्षे आपण हिंदू-मुसलमान ‘भाई-भाई’ असे म्हणण्याची घाई करायचो; परंतु प्रत्यक्षात हिंदू-मुसलमान हे कधीच ‘भाई-भाई’ होऊ शकत नाहीत.
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांचे वक्फ सुधारणा कायद्यावरून विधान
वक्फ बोर्डाने मोठ्या प्रमाणात भूमीवर दावा सांगितल्यामुळे साहजिकच फार मोठ्या प्रमाणावर हिंदू आणि ख्रिस्ती पीडित झाले. त्यांनी या बोर्डाला विरोध करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे सध्याच्या सरकारने त्यात काही सुधारणा करायच्या ठरवल्या.
वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी
न्यायालयाने केंद्रीय वक्फ परिषदेत मुसलमानेतरांना समाविष्ट करण्याच्या तरतुदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारला असा प्रश्न केला !