तृणमूलचा विजय झाल्यास मौलाना आणि इमाम यांचे मानधन वाढवू ! – तृणमूल काँग्रेसचे मंत्री फिरहाद हाकिम यांचे मशिदीमधून आश्वासन
हिंदूंनी त्यांची मतपेढी निर्माण केली पाहिजे !
हिंदूंनी त्यांची मतपेढी निर्माण केली पाहिजे !
एबीपी न्यूज आणि सी-व्होटर यांनी बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांचे सरकार येणार असल्याचे म्हटले आहे.
निधर्मी भारतात चर्चची ही धार्मिक दादागिरी केरळमधील ढोंगी निधर्मीवादी साम्यवाद्यांना आणि देशातील तथाकथित पुरो(अधो)गाम्यांना चालते का ? अशी चेतावणी हिंदूंच्या संतांनी किंवा धर्मपीठाने दिली असती, तर यांनीच आकाशपाताळ एक केले असते !
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत महापौर निवडीच्या वेळी पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करण्यासाठी भाजपकडून ‘व्हिप’ काढण्यात आला होता.
काँग्रेसने अनेकदा आमदार, खासदार यांची फोडाफोडी केली आहे, त्याविषयी नारायणसामी कधी का बोलले नाहीत ?
हिंदुद्वेषी केरळमधील साम्यवादी सरकारकडून वेगळी अपेक्षा काय करणार ? केंद्र सरकारनेच आता लव्ह जिहादच्या विरोधात कठोर कृती करण्यासाठी संपूर्ण देशासाठी कायदा करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !
भाजपने श्रीधरन् यांच्या नेतृत्वाखाली केरळच्या विकासाची ‘ब्लू प्रिंट’ही प्रसिद्ध केली पाहिजे. त्यातही प्रत्येक आश्वासन सत्ता आल्यास किती दिवसांत पूर्ण केले जाईल, हेही दिनांकानुसार घोषित केले जावे, असे वाटते. मुख्यमंत्री झाल्यास श्रीधरन् त्या दृष्टीने प्रयत्न करतील, याची शंका वाटत नाही.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी अरुणाचल प्रदेश येथील चर्चच्या वतीने केवळ ख्रिस्ती उमेदवारांनाच मतदान करावे, अशा आशयाचे पत्र प्रसिद्ध केले होते. येथेही पर्यटनाच्या नावाखाली धर्मांतर केले जाणे, ही गंभीर समस्या आहे.
मतदार सूचींवर नागरिकांकडून हरकती आणि सूचना कार्यालयीन वेळेत स्वीकारण्यात येणार आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून ‘बेदी यांना परत बोलवून घ्यावे’, अशी विनंती केली होती. किरण बेदी यांचा कारभार तुघलकी असल्याचा आरोप त्यांनी केला होता.