निवडणुकांचे निकाल केवळ ‘सरकारच्या कामगिरी’वर अवलंबून नसून अनेक घटकही महत्त्वाचे !
स्वातंत्र्योत्तर भारतात लोकसभा निवडणुकीचे निकाल दोनदा आश्चर्यकारक आणि निराशाजनक लागलेले दिसतात.
स्वातंत्र्योत्तर भारतात लोकसभा निवडणुकीचे निकाल दोनदा आश्चर्यकारक आणि निराशाजनक लागलेले दिसतात.
पंतप्रधान पदावर कार्नी यांच्या नियुक्तीनंतर कॅनडामध्ये जस्टिन ट्रुडो यांचे ९ वर्षांचे शासन संपुष्टात येणार आहे.
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार असल्यापासून तेथील कायदा आणि सुव्यवस्था यांचे तीन तेरा वाजले आहेत; मात्र त्याविरोधात देशातील निधर्मीवादी राजकीय पक्ष तोंड उघडत नाहीत !
एवढ्या मोठ्या संख्येने लोक कामधंद्याविना दीर्घ काळ आंदोलनात कसे सहभागी होऊ शकतात ?अशाच प्रकारचे प्रयत्न जगातील अन्य देशांमधील राष्ट्रवादी आणि उजव्या विचारसरणीची सरकारे पाडण्यासाठी केले जात आहेत.
राजकारणात भाग घेण्याआधीच लोकप्रतिनिधींना नैतिकतेचे शिक्षण सक्तीचे करण्याची मागणी आता समाजाला करावी लागणार का ?
दक्षिण आशियामध्ये भूमी, समुद्र आणि हवाई या मार्गाने चिनी सैन्याचा सामना करण्याची क्षमता असलेला भारत हा एकमेव देश आहे.
बांगलादेशातील शेख हसीना सरकारच्या सत्तापालटानंतर परिस्थिती झपाट्याने पालटली आहे. आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण पालटतांना दिसत आहे.
राज्यातील जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगर परिषदा, पंचायत समित्या आदींच्या निवडणुका रखडल्या आहेत.
युरोपमधील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था जर्मनी ! येथील चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांचा आता झालेल्या मध्यावधी सार्वत्रिक निवडणुकीत पराभव झाला आहे. निकालांमध्ये त्यांचा ‘सोशल डेमोक्रॅट्स पार्टी’ (एस्.डी.पी.) हा डावा पक्ष तिसर्या क्रमांकावर फेकला गेला आहे.
मुसलमान समाज हिंदूंना संपवण्यासाठी हिरवे झेंडे घेऊन उभा रहात असेल, तर हिंदूंनी जागृत झाले पाहिजे. संतांनी जागृत झाले पाहिजे. आम्ही ते काम अत्यंत प्रामाणिकपणे केले. त्यातून विधानसभेच्या निवडणुकीत चित्र पालटलेले दिसले.