निवडणूक प्रक्रियेच्या बळकटीकरणासाठी निवडणूक आयोगाची ठोस उपाययोजना !
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर श्री. ज्ञानेश कुमार यांनी संपूर्ण निवडणूक यंत्रणेमध्ये मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी ठोस उपाययोजना ठरवल्या आहेत.
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर श्री. ज्ञानेश कुमार यांनी संपूर्ण निवडणूक यंत्रणेमध्ये मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी ठोस उपाययोजना ठरवल्या आहेत.
बांगलादेशाचे अंतरिम सरकार सर्व राजकीय पक्षांशी बोलत आहे आणि त्यांच्या सूचनांनुसार मुक्त अन् निष्पक्ष निवडणुका घेण्यास वचनबद्ध आहे.
ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे की, या निर्णयामागे मतदार सूचीत बेकायदेशीरपणे समाविष्ट असलेल्या स्थलांतरितांवर कारवाई करणे हा उद्देश आहे.
जस्टिन ट्रुडो पायउतार झाल्यानंतरही कॅनडाचा भारतद्वेष कायम ! भारताच्याच निवडणुकीत पाश्चात्त्य देश आतापर्यंत हस्तक्षेप करत आलेले असतांना भारताने त्यांच्या देशातील निवडणुकीत हस्तक्षेप करणे, असा आरोप हास्यास्पदच !
स्वातंत्र्योत्तर भारतात लोकसभा निवडणुकीचे निकाल दोनदा आश्चर्यकारक आणि निराशाजनक लागलेले दिसतात.
पंतप्रधान पदावर कार्नी यांच्या नियुक्तीनंतर कॅनडामध्ये जस्टिन ट्रुडो यांचे ९ वर्षांचे शासन संपुष्टात येणार आहे.
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार असल्यापासून तेथील कायदा आणि सुव्यवस्था यांचे तीन तेरा वाजले आहेत; मात्र त्याविरोधात देशातील निधर्मीवादी राजकीय पक्ष तोंड उघडत नाहीत !
एवढ्या मोठ्या संख्येने लोक कामधंद्याविना दीर्घ काळ आंदोलनात कसे सहभागी होऊ शकतात ?अशाच प्रकारचे प्रयत्न जगातील अन्य देशांमधील राष्ट्रवादी आणि उजव्या विचारसरणीची सरकारे पाडण्यासाठी केले जात आहेत.
राजकारणात भाग घेण्याआधीच लोकप्रतिनिधींना नैतिकतेचे शिक्षण सक्तीचे करण्याची मागणी आता समाजाला करावी लागणार का ?
दक्षिण आशियामध्ये भूमी, समुद्र आणि हवाई या मार्गाने चिनी सैन्याचा सामना करण्याची क्षमता असलेला भारत हा एकमेव देश आहे.