निवडणूक प्रक्रियेच्या बळकटीकरणासाठी निवडणूक आयोगाची ठोस उपाययोजना !

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर श्री. ज्ञानेश कुमार यांनी संपूर्ण निवडणूक यंत्रणेमध्ये मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी ठोस उपाययोजना ठरवल्या आहेत.

Bangladeshi Military Coup : बांगलादेशी सैन्याने सत्तापालटाचे वृत्त फेटाळले !

बांगलादेशाचे अंतरिम सरकार सर्व राजकीय पक्षांशी बोलत आहे आणि त्यांच्या सूचनांनुसार मुक्त अन् निष्पक्ष निवडणुका घेण्यास वचनबद्ध आहे.

US Voter Registration Rules : अमेरिकेत आता मतदार नोंदणीसाठी नागरिकत्वाचा पुरावा देणे आवश्यक

ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे की, या निर्णयामागे मतदार सूचीत बेकायदेशीरपणे समाविष्ट असलेल्या स्थलांतरितांवर कारवाई करणे हा उद्देश आहे.

Canada Claims Indias Interference : (म्हणे) ‘भारत आमच्या निवडणुकीत हस्तक्षेप करू शकतो !’

जस्टिन ट्रुडो पायउतार झाल्यानंतरही कॅनडाचा भारतद्वेष कायम ! भारताच्याच निवडणुकीत पाश्चात्त्य देश आतापर्यंत हस्तक्षेप करत आलेले असतांना भारताने त्यांच्या देशातील निवडणुकीत हस्तक्षेप करणे, असा आरोप हास्यास्पदच ! 

निवडणुकांचे निकाल केवळ ‘सरकारच्या कामगिरी’वर अवलंबून नसून अनेक घटकही महत्त्वाचे !

स्वातंत्र्योत्तर भारतात लोकसभा निवडणुकीचे निकाल दोनदा आश्चर्यकारक आणि निराशाजनक लागलेले दिसतात.

Canada New PM : मार्क कार्नी होणार कॅनडाचे नवे पंतप्रधान

पंतप्रधान पदावर कार्नी यांच्या नियुक्तीनंतर कॅनडामध्ये जस्टिन ट्रुडो यांचे ९ वर्षांचे शासन संपुष्टात येणार आहे.

Kolkata Jadavpur University Protest : बंगालचे शिक्षणमंत्री ब्रात्य बसू आक्रमणात घायाळ

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार असल्यापासून तेथील कायदा आणि सुव्यवस्था यांचे तीन तेरा वाजले आहेत; मात्र त्याविरोधात देशातील निधर्मीवादी राजकीय पक्ष तोंड उघडत नाहीत !

आंतरराष्ट्रीय उद्योगपती जॉर्ज सोरोस भारतासाठी धोकादायक आहेत का ?

एवढ्या मोठ्या संख्येने लोक कामधंद्याविना दीर्घ काळ आंदोलनात कसे सहभागी होऊ शकतात ?अशाच प्रकारचे प्रयत्न जगातील अन्य देशांमधील राष्ट्रवादी आणि उजव्या विचारसरणीची सरकारे पाडण्यासाठी केले जात आहेत.

संपादकीय : मनावर कोण घेणार ?

राजकारणात भाग घेण्याआधीच लोकप्रतिनिधींना नैतिकतेचे शिक्षण सक्तीचे करण्याची मागणी आता समाजाला करावी लागणार का ?

अमेरिकेचे व्यवहारवादी अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी !

दक्षिण आशियामध्ये भूमी, समुद्र आणि हवाई या मार्गाने चिनी सैन्याचा सामना करण्याची क्षमता असलेला भारत हा एकमेव देश आहे.