Amit Shah On CAA : इस्लामी देशांमध्ये मुसलमानांवर अत्याचार होणे शक्य नाही !
सीएए कायद्याला होत असलेल्या विरोधावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हल्लाबोल !
सीएए कायद्याला होत असलेल्या विरोधावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हल्लाबोल !
पाकिस्तानमधील हिंदूंसाठी कार्य करणारे मुंबईतील महेश वासू यांनी प्रसारित केला व्हिडिओ !
हिंदूंनी दीड सहस्र वर्षांत मुसलमानांकडून झालेले ‘न भूतो न भविष्यती’ असे अनन्वित अत्याचार सहन केले. आता हे सर्व विविध माध्यमांतून हिंदूंपर्यंत व्यापक प्रमाणात पोचवले जाणे, हे परिवर्तनाचे मोठे लक्षण आहे !
ज्या वेळेला आपल्याकडे स्वातंत्र्याचा उद्घोष होत होता, ‘वन्दे मातरम्’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या जात होता, ढोल-ताशा वादन केले जात होते, गुलाल उधळला जात होता, त्या वेळेला आपलेच लोक (हिंदु) पाकिस्तानात मरत होते. त्यांच्या किंकाळ्याही आम्हाला ऐकू येत नव्हत्या
एखाद्या देशात मुसलमान बहुसंख्य झाले, तर काय होते, याचे अफगाणिस्तान हे प्रत्यक्ष उदाहरण ! भविष्यात पाक आणि बांगलादेश येथेही हिंदूंची स्थिती हीच होणार आहे आणि या देशांकडून भारताने धडा घेतला नाही, तर पुढील काही दशकांनंतर भारतातही ही स्थिती आली, तर आश्चर्य वाटू नये !
तो दिवस लांब नाही, जेव्हा पाकिस्तानात एकही हिंदु उरणार नाही. आकडेवारी याची पुष्टी करतात. फाळणीच्या वेळी २२-२३ टक्के हिंदू होते. बांगलादेशच्या निर्मितीनंतर ते सुमारे ११-१२ शेष राहिले. आज ते २ टक्केही नाहीत. शेवटी हे २ टक्के किती दिवस टिकणार ?
या वेळी विश्व हिंदु परिषदेचे विजय गाढवे, बजरंग दलाचे रवींद्र ताथवडेकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सतिश ओतारी, सरदार विजयसिंह बर्गे, हृषिकेश कापसे, हिंदु जनजागृती समितीचे हेमंत सोनवणे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आग विझवण्यासाठी गेलेल्या सैनिकांना कुकी महिलांनी केला विरोध ! इंफाळ (मणीपूर) – मणीपूर येथे कुकी आणि मैतेई समाजातील लोकांमध्ये चालू असलेल्या हिंसाचाराच्या संदर्भात प्रतिदिन नवीन घटना समोर येत आहेत. येथे २७ जुलै या दिवशी कुकी आतंकवाद्यांनी मैतेई समाजातील लोकांच्या घरांना आग लावल्यानंतर ती विझवण्यासाठी तेथे जाण्याचा प्रयत्न करणार्या सुरक्षायंत्रणांच्या सैनिकांना कुकी महिला विरोध करत असल्याचा … Read more
एका वृत्तवाहिनीचे पत्रकार रविश कुमार यांनी एकदा म्हटले होते की, ‘मुसलमानांची संख्या वाढली, तर कोणता डोंगर कोसळणार आहे ?’ मुसलमानांची संख्या वाढल्याने डोंगर कोसळला नाही; पण देश तुटला. आणि लक्षावधी हिंदूंच्या हत्या झाल्या. असे परखड उद्गार त्यांनी काढले
अशा प्रकारे मिथ्या आरोप करून हिंदूंना लक्ष्य करणार्या धर्मांधांवर बांगलादेश सरकारने कठोर कारवाई करावी, यासाठी भारत सरकारने बांगलादेशवर दबाव आणला पाहिजे !