संपादकीय : सतलूज !

संपादकीय : सतलूज !

सतलज नदीला पंजाबी भाषेत ‘सतलूज’ म्हणतात. सध्या ‘झी ५’ ॲपवर प्रसारित झालेल्या ‘सतलूज’ नावाच्या चित्रपटाचे प्रसारण सरकारच्या आदेशानंतर देशात रोखण्यात आल्यानंतर सर्वत्र ‘सतलूज’चीच चर्चा आहे.

 Sarla Bhatt Murder : काश्मीरमध्ये सरला भट्ट हत्येप्रकरणी ३६ वर्षांनंतर आतंकवाद्यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) !

 Sarla Bhatt Murder : काश्मीरमध्ये सरला भट्ट हत्येप्रकरणी ३६ वर्षांनंतर आतंकवाद्यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) !

हे भारतियांना आणि आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! काश्मीरमध्ये अशा अनेक घटना आहेत, ज्यांचे अन्वेषण झालेले नाही किंवा आरोपपत्र प्रविष्ट होऊन कुणाला शिक्षाही झालेली नाही !

Seelampur Murder : देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूरमध्ये १६ वर्षांच्या हिंदु मुलाची मुसलमानांकडून निर्घृण हत्या

Seelampur Murder : देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूरमध्ये १६ वर्षांच्या हिंदु मुलाची मुसलमानांकडून निर्घृण हत्या

आरोपींपैकी एका मुलाचे नाव फैजान असून त्याने त्याच्या साथीदारांसह मिळून लक्कीची हत्या केली. त्यांनी २४ मेच्या रात्री उशिरा लक्कीला घेरले आणि त्याच्यावर एकापाठोपाठ एक चाकूने वार केले.

Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !

Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !

२२ जूनला सकाळी पोलिसांनी तिचा मृतदेह सखीपूर नगरपालिकेच्या तलावातून बाहेर काढला. मृत मुलीच्या कुटुंबियांचा आरोप आहे की, अपहरणकर्त्यांनी २१ जूनच्या रात्री दूरध्वीनवरून तिच्या सुटकेच्या बदल्यात ३ लाख टका (२ लाख ३१ सहस्र रुपये) खंडणी मागितली होती.

विस्थापित काश्मिरी हिंदूंचे त्यांच्या मातृभूमीत पुनरागमन कधी ?

विस्थापित काश्मिरी हिंदूंचे त्यांच्या मातृभूमीत पुनरागमन कधी ?

विस्थापित होऊन ३६ वर्षे उलटून गेल्यावरही या शोकांतिकेला योग्य तो न्याय मिळालेला नाही. दुर्दैवाने हे सत्य आहे. या नरसंहाराला ना अधिकृतपणे ‘जाती विध्वंस’ म्हणून घोषित करण्यात आले, ना विस्थापित समाजाला त्यांच्या मायभूमीत सुरक्षित आणि सन्मानजनक परतीची हमी देण्यात आली.

विनाशाकडे जाणारा धर्मविहीन हिंदु समाज !

विनाशाकडे जाणारा धर्मविहीन हिंदु समाज !

फाळणीच्या वेळी लक्षावधी हिंदूंच्या हत्या झाल्या, तेव्हा काही ठिकाणी धर्मांधांची लोकसंख्या १० ते २० टक्के होती, तरीही हिंदू स्वत:ला वाचवू शकले नाहीत. आज किमान १३-१४ पाकिस्तान सिद्ध होऊ शकतात एवढी त्यांची शक्ती वाढलेली आहे. त्यामुळे हिंदू त्यांचे रक्षण कसे करणार आहेत ?

Bangladesh Hindu Murder : बांगलादेशात आणखी एका हिंदु तरुणाची हत्या !

Bangladesh Hindu Murder : बांगलादेशात आणखी एका हिंदु तरुणाची हत्या !

यामध्ये घायाळ झालेल्या अन्य एका हिंदूवर ‘चट्टोग्राम वैद्यकीय महाविद्यालया’त उपचार चालू आहेत. घटनेची माहिती ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’च्या पदाधिकार्‍यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.

हिंदूंना धर्मांधांशी ‘सनातन धर्मा’च्या दृष्टीने अहिंसेने वागण्याविषयी अयोग्य मार्गदर्शन करणारे मोहनदास गांधी !

हिंदूंना धर्मांधांशी ‘सनातन धर्मा’च्या दृष्टीने अहिंसेने वागण्याविषयी अयोग्य मार्गदर्शन करणारे मोहनदास गांधी !

काँग्रेसच्या सांगण्यानुसार मोहनदास गांधी ‘महात्मा’ म्हणजे ‘संत’ असतील, तर ते अधर्माचरणी कसे झाले ? गांधी जगद्गुरु संत तुकाराम महाराज किंवा राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी यांच्यासारखे महात्मा होते का ?

प्रत्येक हिंदु स्त्रीने पहावा‘च’ असा चित्रपट ‘द केरला स्टोरी २’ !

प्रत्येक हिंदु स्त्रीने पहावा‘च’ असा चित्रपट ‘द केरला स्टोरी २’ !

‘लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या मुलींनी काय करावे ?’, हेसुद्धा चित्रपटातून दिशादर्शित करण्यात आले असल्याने त्या पीडितांनीही चित्रपट पहावा.

1971 Bangladesh Genocide : वर्ष १९७१ मध्ये पाक सैन्याने बांगलादेशात केलेल्या नरसंहाराला ‘वंशसंहार’ म्हणून मान्य करा !

1971 Bangladesh Genocide : वर्ष १९७१ मध्ये पाक सैन्याने बांगलादेशात केलेल्या नरसंहाराला ‘वंशसंहार’ म्हणून मान्य करा !

यात हिंदूंचा मोठ्या प्रमाणात नरसंहार झाला, तर लाखो हिंदूंनी भारतात पलायन केले होते; मात्र भारताने अद्यापही याला ‘हिंदूंचा वंशसंहार’ म्हटलेले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे ! त्या दृष्टीने अमेरिकेतील खासदार ५५ वर्षांनंतर त्याच्या देशाकडे अशा प्रकारची मागणी करतो, हे भारतासाठी लज्जास्पद आहे !