राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला मिळाले पाकच्या विरोधात मिळाले ठोस पुरावे !
येथील बैसरण भागात २२ एप्रिलला झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.
येथील बैसरण भागात २२ एप्रिलला झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात थेट युद्ध होऊ नये. आतंकवादाविरोधात पाकिस्तानने भारताला साहाय्य केले पाहिजे, तसेच पाकिस्तानात लपलेल्या आतंकवाद्यांचा शोध घेऊन त्यांना भारताने नष्ट केले पाहिजे.
पाकचा माजी सैन्याधिकारी अशा प्रकारची माहिती देतो, ती भारतीय गुप्तचरांना मिळाली होती का ? भारताला आता पाक आणि चीन या दोन्ही आघाड्यांवर युद्ध करण्याची सिद्धता ठेवावी लागणार !
‘अपवर्ड’ आणि ‘प्रग्याता’ यांच्या माध्यमातून ते वाचकांना अन् प्रेक्षकांना संस्थात्मक पूर्वग्रहाला तोंड देण्यासाठी आणि हिंदु संस्कृतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी माहितीपूर्ण आघाडी निर्माण होण्यासाठी सुसज्ज करत आहेत.
पहलगाम येथे हिंदु पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या. ही घटना आतंकवाद्यांची क्रूरताच नाही, तर भारताच्या सार्वभौमत्वावर आणि हिंदु समाजावर केलेले थेट आक्रमण आहे.
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी केलेल्या संशोधनाच्या वेळी अभिनेत्री पल्लवी जोशी यांना एका महिलेने सांगितले, ‘तिच्या वडिलांचे १५ तुकडे करण्यात आले आणि नंतर झेलम नदीत फेकण्यात आले.’
आपल्याकडे ‘शत्रू चांगला आहे कि वाईट ?’, हे पाहिले जाते. त्यामुळे त्यांचे कल्याण व्हावे; म्हणून शिक्षा देऊन आपण त्यांना सोडतो. आपण समतोल राखतो.
काश्मीरमधील घटना केवळ हिंसाचाराची नसून ती हिंदुविरोधी आणि भारताच्या विरोधात कटाचा एक भाग आहे, या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी.
हे जिहादी आक्रमण काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचाच पुढचा भाग आहे. याचा केवळ निषेध न करता भारत सरकारने जिहादी आतंकवाद्यांवर कठोर सैनिकी कारवाई करावी – हिंदु जनजागृती समिती
याविषयी समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, साम्यवादी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी मुसलमानप्रेमी निधर्मीवादी पक्ष तोंड बंद करून बसले आहेत, हे हिंदूंनी लक्षात घेऊन यांना याविषयी जाब विचारला पाहिजे !