Amit Shah On CAA : इस्लामी देशांमध्ये मुसलमानांवर अत्याचार होणे शक्य नाही !

सीएए कायद्याला होत असलेल्या विरोधावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हल्लाबोल !

SUKKUR MASSACRE 1939 : वर्ष १९३९ मध्ये आजच्या पाकमधील सक्खर शहरात ४० सहस्र हिंदूंचा झाला होता नरसंहार !

पाकिस्तानमधील हिंदूंसाठी कार्य करणारे मुंबईतील महेश वासू यांनी प्रसारित केला व्हिडिओ !

‘हैदराबाद मुक्तीसंग्रामा’ची विजयगाथा दाखवणारा ‘रझाकार’ चित्रपट १ मार्चला प्रदर्शित होणार !

हिंदूंनी दीड सहस्र वर्षांत मुसलमानांकडून झालेले ‘न भूतो न भविष्यती’ असे अनन्वित अत्याचार सहन केले. आता हे सर्व विविध माध्यमांतून हिंदूंपर्यंत व्यापक प्रमाणात पोचवले जाणे, हे परिवर्तनाचे मोठे लक्षण आहे !

हिंदूंना त्यांचा स्वतःचा देश का मिळाला नाही ?

ज्या वेळेला आपल्याकडे स्वातंत्र्याचा उद्घोष होत होता, ‘वन्दे मातरम्’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या जात होता, ढोल-ताशा वादन केले जात होते, गुलाल उधळला जात होता, त्या वेळेला आपलेच लोक (हिंदु) पाकिस्तानात मरत होते. त्यांच्या किंकाळ्याही आम्हाला ऐकू येत नव्हत्या

Afghanistan Hindu Sikh Genocide : अफगाणिस्तानमध्ये केवळ २० हिंदु, तर ५० शीख शेष !

एखाद्या देशात मुसलमान बहुसंख्य झाले, तर काय होते, याचे अफगाणिस्तान हे प्रत्यक्ष उदाहरण ! भविष्यात पाक आणि बांगलादेश येथेही हिंदूंची स्थिती हीच होणार आहे आणि या देशांकडून भारताने धडा घेतला नाही, तर पुढील काही दशकांनंतर भारतातही ही स्थिती आली, तर आश्‍चर्य वाटू नये !

…तो दिवस दूर नाही, जेव्‍हा पाकिस्‍तानमध्‍ये एकही हिंदु शेष रहाणार नाही !

तो दिवस लांब नाही, जेव्‍हा पाकिस्‍तानात एकही हिंदु उरणार नाही. आकडेवारी याची पुष्‍टी करतात. फाळणीच्‍या वेळी २२-२३ टक्‍के हिंदू होते. बांगलादेशच्‍या निर्मितीनंतर ते सुमारे ११-१२ शेष राहिले. आज ते २ टक्‍केही नाहीत. शेवटी हे २ टक्‍के किती दिवस टिकणार ?

मेवात (हरियाणा) येथील हिंदूंच्‍या हत्‍येच्‍या निषेधार्थ सातारा येथे जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन !

या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे विजय गाढवे, बजरंग दलाचे रवींद्र ताथवडेकर, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे सतिश ओतारी, सरदार विजयसिंह बर्गे, हृषिकेश कापसे, हिंदु जनजागृती समितीचे हेमंत सोनवणे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्‍थित होते.

मैतेई समाजातील लोकांच्‍या घरांना ख्रिस्‍ती कुकी आतंकवाद्यांनी लावली आग !

आग विझवण्‍यासाठी गेलेल्‍या सैनिकांना कुकी महिलांनी केला विरोध ! इंफाळ (मणीपूर) – मणीपूर येथे कुकी आणि मैतेई समाजातील लोकांमध्‍ये चालू असलेल्‍या हिंसाचाराच्‍या संदर्भात प्रतिदिन नवीन घटना समोर येत आहेत. येथे २७ जुलै या दिवशी कुकी आतंकवाद्यांनी मैतेई समाजातील लोकांच्‍या घरांना आग लावल्‍यानंतर ती विझवण्‍यासाठी तेथे जाण्‍याचा प्रयत्न करणार्‍या सुरक्षायंत्रणांच्‍या सैनिकांना कुकी महिला विरोध करत असल्‍याचा … Read more

काश्मीरमधून भगवा नष्ट झाल्यामुळे नंतर तेथे तिरंग्यालाही स्थान राहिले नाही ! – विनोद यादव, संस्थापक, धर्मरक्षक, भोपाळ

एका वृत्तवाहिनीचे पत्रकार रविश कुमार यांनी एकदा म्हटले होते की, ‘मुसलमानांची संख्या वाढली, तर कोणता डोंगर कोसळणार आहे ?’ मुसलमानांची संख्या वाढल्याने डोंगर कोसळला नाही; पण देश तुटला. आणि लक्षावधी हिंदूंच्या हत्या झाल्या. असे परखड उद्गार त्यांनी काढले

बांगलादेशमध्ये हिंदूंच्या नरसंहाराची चेतावणी !

अशा प्रकारे मिथ्या आरोप करून हिंदूंना लक्ष्य करणार्‍या धर्मांधांवर बांगलादेश सरकारने कठोर कारवाई करावी, यासाठी भारत सरकारने बांगलादेशवर दबाव आणला पाहिजे !