काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून आतंकवाद्यांविरोधात कठोर कारवाई करा !
काश्मीरमधील घटना केवळ हिंसाचाराची नसून ती हिंदुविरोधी आणि भारताच्या विरोधात कटाचा एक भाग आहे, या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी.
काश्मीरमधील घटना केवळ हिंसाचाराची नसून ती हिंदुविरोधी आणि भारताच्या विरोधात कटाचा एक भाग आहे, या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी.
हे जिहादी आक्रमण काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचाच पुढचा भाग आहे. याचा केवळ निषेध न करता भारत सरकारने जिहादी आतंकवाद्यांवर कठोर सैनिकी कारवाई करावी – हिंदु जनजागृती समिती
याविषयी समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, साम्यवादी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी मुसलमानप्रेमी निधर्मीवादी पक्ष तोंड बंद करून बसले आहेत, हे हिंदूंनी लक्षात घेऊन यांना याविषयी जाब विचारला पाहिजे !
बंगाल येथे तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावे, तसेच तेथील हिंदूंना संरक्षण पुरवावे, या मागणीसाठी हुपरीचे मुख्याधिकारी आणि हुपरी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
‘बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावून हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यात यावे’, अशा मागण्यांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
भारतातील अल्पसंख्यांकांवरील कथित अन्यायाविरुद्ध हिंदूंना सदैव दोषी ठरवणारा आंतरतराष्ट्रीय मानवाधिकार आयोग बांगलादेशातील हिंदूंचा होणारा वंशविच्छेद न दिसायला आंधळा आहे का ?
‘बंगालमध्ये हिंदू असणे आता पाप झाले आहे’ असे वातावरण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निर्माण केले आहे’,
सरकारने हिंदूंवरील आक्रमणे रोखण्यासाठी पुढे यायला हवे, तसेच बंगाल आणि देशात अन्य ठिकाणी हिंदूंवर आक्रमणे होऊ नयेत, म्हणून हिंदूंमध्ये जागृती करायला हवी.
अफगाणिस्तानमध्ये हिंदू औषधालाही नाहीत आणि बांगलादेशातही हीच स्थिती येणार आहे. भारताने आता गांधीगिरी थांबवली पाहिजे अन्यथा इतिहास क्षमा करणार नाही !
रा.स्व. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने केले स्पष्ट !