UP CM Adityanath : संभलमध्ये श्री हरि विष्णु मंदिर पाडण्यात आले, हे सत्य आहे ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ यांच्यासारखे नेतेच हिंदुत्वासाठी खर्‍या अर्थाने कृती करत आहेत. त्यामुळे हिंदूंना अशा प्रकारच्या शासनकर्त्यांची आवश्यकता आहे, हेच लक्षात येते !

Nepal Hindu Rashtra Demand : नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही स्थापन करून हिंदु राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीत वाढ !

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची छायाचित्रे असणार्‍या फलकांचे प्रदर्शन

CM Yogi Adityanath : महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज हे खरे नायक ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

दोघा हिंदु राजांनी अकबर आणि औरंगजेब यांना मरण्यास भाग पाडले !

Sambhal CO Anuj Chaudhary : ‘होळीच्या रंगांमुळे तुमचा धर्म खराब होईल’ असे वाटत असेल, तर त्या दिवशी घराबाहेर पडू नका !

योगी आदित्यनाथ यांच्यासारखे मुख्यमंत्री असल्यामुळेच पोलीस कायद्यानुसार जनतेला वागायला सांगू शकतात आणि अवैध वागणार्‍यांना वठणीवर आणू शकतात.

Police Posts By Pelted Stones : संभलमध्ये दंगलखोरांनी फेकलेल्या दगडांनी रचला जात आहे पोलीस चौक्यांचा पाया !

यापुढे दंगलखोरांचे दगड उचलण्याचेही धाडस होऊ नये, असा वचक पोलिसांनी निर्माण करणे आवश्यक आहे !

CM Yogi On SAMBHAL : संभलमध्ये जे हिंदूंचे आहे, ते त्यांना मिळालेच पाहिजे !

अनेक वर्षांमध्ये यांना जाणीवपूर्वक लपवण्यात आले होते. जे आपले आहे, ते आपल्याला मिळाले पाहिजे. याखेरीज दुसरे काही नाही ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

CM Yogi Adityanath UP : अबू आझमी याला उत्तरप्रदेशात पाठवा, आम्ही त्याच्यावर उपचार करतो !

असे केवळ योगी आदित्यनाथ हेच बोलू शकतात, इतरांमध्ये तसे बळ नाही; कारण योगी आदित्यनाथ संत आहेत. त्यांच्याकडे साधनेचे बळ आहे, ईश्‍वराचा, गुरूंचा आशीर्वाद आहे. प्रत्येक शासनकर्ता असा असेल, तर हिंदु राष्ट्र येण्यास वेळ लागणार नाही !

Mathura Holi No Muslim Entry : मथुरेच्या होळीमध्ये मुसलमानांच्या प्रवेशावर बंदी घाला ! – संतांची मागणी  

हिंदूंच्या प्रत्येक सणांच्या वेळी होऊ लागलेली ही मागणी म्हणजे हिंदू जागृत होत असल्याचे द्योतक आहे. अशी मागणी उद्या सर्वत्र होऊ लागल्यास आश्चर्य वाटू नये !

Raja Bhaiya Appeals To Hindus : गोध्रा हत्याकांडाचा संदर्भ देत आमदार राजा भैय्या यांच्याकडून हिंदूंना एकजूट होण्याचे आवाहन !

२७ फेब्रुवारी २००२ या दिवशी गुजरातमधील गोध्रा स्थानकातून निघालेली साबरमती एक्स्प्रेस मुसलमान जमावाने पेटवून दिल्याने ५९ हिंदु यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे गुजरातमध्ये जातीय दंगली उसळल्या होत्या.

PM Modi On Mahakumbh : महाकुंभाच्या आयोजनात काही उणीव राहिली असेल, तर क्षमा करा !

महाकुंभाच्या समारोपानंतर पंतप्रधान मोदी यांचे भाविकांना आवाहन !