CM Yogiji On WAQF Land : वक्फ भूमी परत घेऊन रुग्णालये बांधू !
कुणालाही भूमीवर अतिक्रमण आणि गुंडगिरी करण्याची अनुमती दिली जाणार नाही, असे विधान राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केले.
कुणालाही भूमीवर अतिक्रमण आणि गुंडगिरी करण्याची अनुमती दिली जाणार नाही, असे विधान राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केले.
उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. योगी आदित्यनाथ लक्ष्मणपुरीमध्ये डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीच्या एक दिवस आधी आयोजित सत्कार समारंभाला संबोधित करत होते.
‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी’ आणि आळंदी देवाची ग्रामस्थांच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवाचे (सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव) आयोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या राज्यांत असे निर्देश देऊ शकतात, तर अन्य राज्यांचे मुख्यमंत्री त्यांच्या राज्यांत का देऊ शकत नाहीत ?
अतिक्रमण करणार्यांवर सरकार कारवाई करते, तेव्हा सरकार अशांकडून कारवाईचा दंड वसूल करते, आता अतिक्रमण करणार्यांना कठोर शिक्षा होण्यासाठीही सरकारने प्रयत्न केला पाहिजे !
योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे स्पष्ट आणि परखड शब्दांत देशातील एकतरी शासनकर्ता बोलतो आणि तशी कृती करतो का ? योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे संन्यस्त, त्यागी आणि संत वृत्तीचे शासनकर्ते आणण्यासाठी हिंदूंनी आता संघटित प्रयत्न केले पाहिजेत !
८ वर्षांत मोठ्या गुन्ह्यांमध्ये ८५ टक्के घट !
८० हजार गुंडांना कारागृहात डांबले !
नुकत्याच झालेल्या महाकुंभपर्वाच्या ठिकाणी अशाच प्रकारची बंदी प्रशासनाकडून घालण्यात आली होती, त्यामुळे सरकारला हे अशक्य नाही !
अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा वापर इतरांवर वैयक्तिक आक्रमणे करण्यासाठी केला जाऊ शकत नाही; पण दुर्दैवाने काही लोक समाजात आणखी फूट पाडण्यासाठी अभिव्यक्तीस्वातंत्र्याला जन्मसिद्ध हक्क मानत आहेत
योगी आदित्यनाथ यांच्याकडून अन्य शासनकर्त्यांनी शिकले पाहिजे आणि तशी कृती केली पाहिजे, असेच देशातील धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी हिंदूंना वाटते