Allahabad HC On Temple : मंदिरांना त्यांची थकबाकी मिळण्यासाठी न्यायालयात जावे लागते, हे खेदजनक ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी याविषयीचे निरीक्षण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे आवश्यक कारवाईसाठी पाठवले आहे.

Krishna Janmabhoomi Case : हिंदूंना श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेल्या कृष्णकूपची पूजा करण्याची मिळाली अनुमती !

याची माहिती मुख्य हिंदु पक्षकार ‘श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्ट’चे अध्यक्ष आणि सिद्धपीठ माता शाकुम्भरी पीठाधीश्‍वर भृगुवंशी आशुतोष पांडेय यांनी ‘सनातन प्रभात’ला दिली.

सत्तेत असणार्‍यांनी धार्मिक असल्यास त्याचे चांगले परिणाम दिसतात ! – रवि कुमार दिवाकर, न्यायाधीश, बरेली

धर्म मनुष्याला स्थिरता प्रदान करतो. त्यामुळे त्याच्या कार्याची फलनिष्पत्ती अनेक पटींनी वाढते. यासमवेत तत्त्वनिष्ठता आणि प्रामाणिकपणा वाढीस लागते. माननीय न्यायाधिशांना हेच सुचवायचे आहे; परंतु हे हिंदु धर्मियांसाठी लागू आहे.

कानपूर येथे शस्त्रास्त्रांच्या कारखान्याचे उद्घाटन : पाकिस्तान अस्वस्थ !

हा दक्षिण आशियातील सर्वांत मोठा संरक्षण कारखाना असून त्याचा उद्देश भारताच्या संरक्षण आवश्यकतांसह जागतिक मागणी पूर्ण करणे हा आहे.

संपादकीय : हलाल प्रमाणपत्रांची निरर्थकता !

खोट्या हलाल प्रमाणपत्र प्रकरणी काहींना अटक होणे हे हलालविरुद्धच्या लढ्यातील हिंदूंसाठीचे आश्वासक पाऊल ! उत्तरप्रदेश शासनाने हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी घालण्याचे आवाहन केले होते. अन्य राज्यांतील सरकारांनीही असे आवाहन करायला हवे.

प्रश्‍नपत्रिका फुटल्याने उत्तरप्रदेश सरकारने रहित केली पोलीस शिपायांची भरती परीक्षा !  

भारतात प्रश्‍नपत्रिका फुटणे आता नित्याची घटना झाली आहे. अशा घटना सरकारी यंत्रणांसाठी लज्जास्पद !

Halal Certification Case: हलाल प्रमाणपत्र देणार्‍या संस्थांशी संबंधित आस्थापनांची उत्तरप्रदेश विशेष कृतीदल चौकशी करणार !

यासोबतच या सर्व संस्था बेकायदेशीररित्या हलाल प्रमाणपत्रांचे वाटप करत असल्याचेही अन्वेषणात निष्पन्न झाले आहे.

Mankameshwar Metro Station : आगरा येथील जामा मशीद मेट्रो स्थानकाचे ‘मनकामेश्‍वर मेट्रो स्थानक’ असे नामांतर !

योगी सरकार आणि मेट्रो प्रशासन यांचा स्तुत्य निर्णय

Kalki Temple : संभल (उत्तरप्रदेश) येथील प्राचीन कल्कि मंदिर पाडून बांधण्यात आली आहे शाही जामा मशीद !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली नव्या कल्कि मंदिराची पायाभरणी !

Maharashtra Yogi Adityanath: महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रम यांची भूमी आहे ! – योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तरप्रदेश

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा पाठिंबा शासनाला द्यावा. पूर्वी धर्मसत्ता राजाला सांगत असे की, ‘अहं दंडास्मि ।’ त्याप्रमाणे त्यांनी मार्गदर्शन करत रहावे.