Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिरातील दानाच्या चोरीच्या प्रकरणी विशेष अन्वेषण पथकाचा प्राथमिक अहवाल सरकारला सादर
गुन्हा नोंदवण्याची आणि न्यासाची पुनर्रचना करण्याची शिफारस
गुन्हा नोंदवण्याची आणि न्यासाची पुनर्रचना करण्याची शिफारस
श्रीराम मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणानंतर प्रथमच अयोध्येत आलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येथे बोलत होते. कुणीही रामभक्तांच्या भावना दुखावतील, अशी विधाने करू नये, असे आवाहनही त्यांनी सर्व राजकीय पक्षांना केले.
दानपेटीतील रक्कम चोरल्याच्या आरोपाचे प्रकरण
अन्य एका कर्मचार्याचेही अन्वेषण चालू
या आरोपाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर करावी, अशीही मागणी न्यासाने केली आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यासह अन्य काही जणांनी हा आरोप केला होता.
अतिक्रमण होईपर्यंत प्रशासन काय करत होते ? आणि अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामस्थांनी तक्रार का करावी लागते ? हे अतिक्रमण करणार्यांसह ते होण्यास उत्तरदायी असलेल्या प्रशासकीय अधिकार्यांवरही कारवाई करा !
हिंदूंच्या देशात, त्यातही योगी आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेशात अशा प्रकारच्या घटना घडणे अपेक्षित नाही. याला उत्तरदायी असलेले प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस यांच्यावर कारवाई होण्यासाठी देशभरातील हिंदूंनी आवाज उठवावा !
यासमवेतच अशा प्रकारे अन्याय सहन करायला लावणार्या विचारसरणीवरही कायमस्वरूपी तोडगा काढला जावा, अशी समाजात भावना आहे !
प्रत्येक युगात समाजात गोंधळ, फूट किंवा असंतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्या शक्तींचा उदय झाला आहे. जर समाज एकजूट आणि जागरूक राहिला, तर कोणत्याही नकारात्मक कृतीला यशस्वी होण्याची संधी मिळणार नाही.
वाराणसी महानगरपालिकेच्या बैठकीत शहरांतर्गत चालणारी मांस आणि मासे यांची दुकाने शहराच्या सीमेबाहेर हलवण्याच्या योजनेला संमती देण्यात आली. हिंदूंच्या प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या शहरामध्ये असा निर्णय घेतला गेला पाहिजे !
राज्यातील ‘दारुल उलूम देवबंद’ हे आतंकवाद्यांचे केंद्र आहे. तिथे हिंदूंना ठार मारण्याच्या रणनीती आखल्या जातात.