Repeal Unjust Waqf Act : अन्याय्य वक्फ कायदा रहितच करा ! – डॉ. आनंद रंगनाथन्
वक्फ कायद्याच्या माध्यमातून सरकारी भूमी, मंदिरांच्या देवभूमी, वैयक्तिक मालकीची भूमी अशी लाखो एकर भूमी वक्फ बोर्डाने खिशात घातल्या.
वक्फ कायद्याच्या माध्यमातून सरकारी भूमी, मंदिरांच्या देवभूमी, वैयक्तिक मालकीची भूमी अशी लाखो एकर भूमी वक्फ बोर्डाने खिशात घातल्या.
असा दावा करणार्यांनी हे ध्यानात घ्यावे की, मुसलमान आक्रमकांनी हिंदूंच्या जागांवर आक्रमण करून त्या बळकावल्या आहेत. हिंदूंनी ‘आमच्या सर्व जागा परत करा आणि भारतातून चालते व्हा’, असे म्हणायच्या आधीच वक्फचा गाशा गुंडाळला पाहिजे’, असे बोलण्याचे धाडस हिंदू कधी दाखवणार ?
वक्फ बोर्डाच्या संबंधितांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे ! हिंदूंच्या प्राचीन मंदिरांना कह्यात ठेवून हिंदूंना पूजा करण्यापासून रोखणारा पुरातत्व विभाग मुसलमानांसमोर मात्र शेपूट घालतो !
सध्याच्या विधेयकानुसार वक्फला विसर्जित करण्यात येणार नाही; मात्र वक्फ रहित करणे भारताच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्यासाठी सरकारने कुणाच्याही विरोधाला भीक न घालता इच्छाशक्ती दाखवणे आवश्यक आहे.
अनधिकृत मदरसा बंद करण्यासाठी ग्रामस्थ ४ दिवस उपोषण करूनही त्यावर प्रशासन कारवाई का करत नाही ? याचेही उत्तर प्रशासनाने जनतेला द्यायला हवे !
वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार ! – ए. राजा
वक्फ बोर्ड विसर्जित करण्याला पर्याय नाही, हेच ही आकडेवारी सांगते ! जर असे केले नाही, तर पुढची पिढी क्षमा करणार नाही !
‘खासदारांना शिस्त नसते’, अशीच प्रतिमा देशातील नागरिकांच्या समोर निर्माण झालेली आहे. अशा बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी कठोर शिक्षा करणे आवश्यक ठरते !
‘वक्फ बोर्डाविषयी आता मुसलमान समुदायच हा विचार करतो आहे की, वक्फ बोर्डाचे काम माफियाप्रमाणे चालते आणि हे बोर्ड नाही, तर भ्रष्टाचाराचा अड्डा आहे’.
अशा उद्दाम मुसलमान नेत्यांवर सरकारने आताच कठोर कारवाई केली नाही, तर भविष्यात पूर्ण भारतच वक्फची भूमी आहे, हे सांगायलाही ते मागेपुढे पहाणार नाहीत !. इतके झाल्यानंतरही वक्फ बोर्ड रहित न करणे, हिंदूंसाठी लज्जास्पदच ठरेल !