लव्ह जिहादविरोधी कायदा आणि हिंदु राष्ट्राची निर्मिती यांमध्ये पुढाकार घेणार्‍या पुणे येथील भाजप खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी !

इतर धर्मियांनी त्यांच्या हक्काच्या ठिकाणी काहीही करावे, त्याला विरोध नाही; पण इतरांच्या मालमत्ता जप्त करून काही होत असेल, तिथे नक्कीच सक्रीय राहू.

S Y Quraishi On Waqf Bill : (म्हणे) ‘वक्फ कायदा म्हणजे मुसलमानांच्या भूमी बळकावण्याची सरकारची भयानक योजना !’

‘मुसलमान कितीही मोठ्या पदावर असले, तरी ते प्रथम मुसलमान असतात’ असे जे म्हटले जाते, हे कुरेशी यांच्या विधानावरून लक्षात येते.

CM Yogiji On WAQF Land : वक्फ भूमी परत घेऊन रुग्णालये बांधू !

कुणालाही भूमीवर  अतिक्रमण आणि गुंडगिरी करण्याची अनुमती दिली जाणार नाही, असे विधान राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केले.

TMC MP Bapi Halder’s Threat : (म्हणे) ‘जर तुम्ही वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवर डोळा ठेवला, तर आम्ही तुमचे डोळे काढू !’

ज्या राज्यात सत्ताधारी पक्षाचे खासदार सार्वजनिक कार्यक्रमात अशी उघड धमकी देत असतील, तर राज्यात हिंसाचार होणार नाही, तर दुसरे काय होणार ?

Murshidabad Violence : मुर्शिदाबादमध्ये (बंगाल) सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांवर धर्मांध मुसलमानांचा गोळीबार  

अशा देशद्रोह्यांना गोळ्या झाडून ठार मारण्याचाच आदेश सैन्याला दिला पाहिजेत, तरच अशांवर वचक बसेल !

Ahmed Khan Karnataka Congress : (म्हणे) ‘रेल्वे आणि बस यांना आग लावा, उठाव करा, मरा !’

कर्नाटकात वक्फ सुधारणा कायद्याला विरोध करणारे काँग्रेसचे सरकार सत्तेत असल्याने त्याच्या नेत्यावर कधीतरी कारवाई होईल का ? बंगालसारखा हिंसाचार कर्नाटकात झाला, तर आश्चर्य वाटू नये !

बंगालमध्ये वक्फच्या नावाखाली हिंदूंना मारले जात आहे ! – योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. योगी आदित्यनाथ लक्ष्मणपुरीमध्ये डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीच्या एक दिवस आधी आयोजित सत्कार समारंभाला संबोधित करत होते.

Anti-Waqf Act Protests In Tripura : त्रिपुरामध्ये वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन करतांना धर्मांध मुसलमानांचे पोलिसांवर आक्रमण

लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार असतांना त्याचा दुरुपयोग करत हिंसाचार करणार्‍या मुसलमानांना आता देशात कुठेही आंदोलन करण्याची अनुमती देऊ नये, अशी मागणी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी केली पाहिजे !

WB Murshidabad Violance : मुर्शिदाबाद (बंगाल) येथे ४०० हून अधिक हिंदूंचे पलायन !

दुसरा बांगलादेश झालेला बंगाल ! याचे सुवेरसुतक देशातील राजकीय पक्ष आणि संघटना यांना नाही ! जे आज बंगालमध्ये घडत आहे, उद्या देशातील बहुतेक भागांत घडू लागल्यावर हिंदू कुठे पळून जाणार आहेत ?

आम्ही ‘वक्फ कायदा १९९५’ला सर्वाेच्च न्यायालयात आव्हान देणार ! – Advocate Vishnu Shankar Jain

जे सरकारला करायला हवे, त्यासाठी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांना न्यायालयाचे दार ठोठवावे लागत आहे. वक्फ कायद्यात सुधारणा पुरेशी नाही, तर हा कायदाच रहित करणे, हा योग्य उपाय आहे !