‘जय श्रीराम’ न म्हणता ‘जय सीताराम’ म्हणा ! – मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कर्नाटक
काँग्रेसवाले ‘जय सीताराम’ तरी म्हणण्याचे मान्य करतात, हेही नसे थोडके !
काँग्रेसवाले ‘जय सीताराम’ तरी म्हणण्याचे मान्य करतात, हेही नसे थोडके !
वनक्षेत्रातून वीजवाहिन्या नेल्याने वनक्षेत्राची मोठ्या प्रमाणावर हानी होणार असल्याने कर्नाटकने या प्रकल्पाचा प्रस्ताव मांडलेल्या वन खात्याच्या अधिकार्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचा निर्णय !
अल्पसंख्यांक मुसलमानांसाठी देशाच्या धर्मनिरपेक्ष प्रणालीला काळे फासण्याचाच हा प्रकार होय ! अर्थात् हीच तर भारतीय धर्मनिरपेक्षतेची वास्तविक व्याख्या होय !
वक्फ बोर्डाच्या भूमींच्या कुंपणासाठी ३४ कोटी ५१ लाख रुपये संमत करण्यात आले आहेत; परंतु देवस्थानांच्या भूमींच्या रक्षणासाठी तरतूद करण्यात आलेली नाही.
जिहादी आतंकवाद्यांना पाठीशी घालणार्या काँग्रेसच्या राज्यांत पूर्वीही बाँबस्फोट होत होते आणि आताही होत आहेत. ‘काँग्रेस म्हणजे बाँबस्फोट’, हे समीकरण लक्षात घ्या ! कर्नाटकात काँग्रेसला मते देऊन सत्तेवर बसवणार्या हिंदूंना आतातरी पाश्चात्ताप होत आहे का ?
अशा राष्ट्रघातकी पक्षाने भारतावर सर्वाधिक काळ राज्य केले, हे भारतासाठी लज्जास्पद ! अशा पक्षाचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी राष्ट्रप्रेमींनी कंबर कसणे आवश्यक !
काँग्रेसवाल्यांना पाकिस्तानप्रेमाचा उमाळा येणे, हा इतिहास राहिला आहे, हे सुज्ञ जनता जाणून आहे. भारतातून दक्षिण भारत वेगळे करण्याचा कट रचणारे राजकीय नेते हेसुद्धा काँग्रेसचेच आहेत. त्यामुळे अशी घटना घडली असल्यास कुणाला आश्चर्य वाटू नये !
काँग्रेसला मत देणारे हिंदू या विधेयकाचा विरोध करतील का ? कि त्यांना हे विधेयक मान्य आहे, असे समजायचे ? जर मान्य असेल, तर अशा हिंदूंवर देव कधीतरी कृपा करील का ?
मुसलमानांचे लांगूलचालन करून हिंदूंवर अन्याय करणार्या काँग्रेसला शेवटची घरघर लागली आहे. तरीही तिला हे कळत नाही, हे देशाचे सुदैवच !