फ्रेंच प्रवासी ताव्हर्निये याने गंगेच्या पाण्याच्या स्वच्छतेविषयी केलेले लिखाण

‘गंगेच्या पाण्याला एवढे महत्त्व असण्याचे मुख्य कारण म्हणजे, हे कधी खराब होत नाही आणि यात आळ्या किंवा किडे होत नाहीत यांविषयी ३५० वर्षांपूर्वी ताव्हर्निये याने सांगणे हे फारच आश्चर्यजनक आहे;

पुरो(अधो)गामी मानसिकता !

एखादा सण का साजरा करायचा ? याच्यामागचे कारण समजून घेऊन अधिक आत्मीयतेने तो साजरा करणे म्हणजे खरा वैज्ञानिक विचार म्हणता येईल. तो सणच नाकारणे किंवा वेगळ्याच पद्धतीने तो साजरा करणे म्हणजे वैज्ञानिक विचार नव्हे !

Nostradamus Predictions : भारत हिंदु राष्ट्र झाल्यावर रशिया हिंदु धर्माचा स्वीकार करून जगात त्याचा प्रसार करील !

नॉस्ट्राडॅमसने अशा वेळेचे संकेत दिले जेव्हा भारतीय संस्कृती, योग आणि वेदांत यांचा जागतिक स्तरावर प्रचार केला जाईल. आज योग आणि ध्यान जगभरात लोकप्रिय झाले आहेत, ज्याला काही लोक त्याच्या भविष्यवाणीशी जोडतात.

साधकांना सूचना

२ मार्च २०२५ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘देवघर आणि देव्हारा’ यांविषयीचा लेख छापला होता. या संबंधी काही साधकांना आलेल्या शंकांचे निरसन याठिकाणी देण्यात येत आहे.

संपादकीय : पर्यावरणपूरक नव्हे विरोधक !

होळीतील पोळीची चिंता करणारे, समारंभात वाया जाणार्‍या अन्नाविषयी चिंता का करत नाहीत ?

Vedic Texts On GRAVITY : न्यूटनच्याही आधीपासून वेदांमध्ये गुरुत्वाकर्षणाविषयीची माहिती ! – राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे

भाजपच्या सत्ताकाळात आता अशा सर्व प्राचीन भारतीय ज्ञानाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश होण्यासाठी राज्यपालांनी प्रयत्न करावेत !

हिंदु धर्माला आव्हान देण्याचे काम केले, तर मढी गावाचा निर्णय भविष्यात महाराष्ट्रभर घेतला जाईल ! – मंत्री नीतेश राणे

गावातील जत्रेत मुसलमानांना दुकाने लावू न देण्याचा निर्णय अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी ग्रामस्थांनी घेतला होता.

देवघर आणि देव्हारा

ज्या संसारात ईश्वराची नित्य पूजा आणि उपासना यांचे अधिष्ठान नसते, ते एक प्रकारे चतुष्पादाचे, म्हणजे पशूतुल्यच संसारी जीवन ठरते !

सध्याचा भारतीय समाज आणि हिंदु धर्म !

वेद, उपनिषद इत्यादी ग्रंथांचे सार्वजनिक पठण भारत स्वतंत्र झाल्यानंतर पुन्हा चालू झाले नाही; परंतु धर्मनिरपेक्षतेच्या नावावर त्याची पुष्कळ मोठी अपकीर्ती केली गेली.