नामसंकीर्तन साधन पै सोपे ।

कलियुगात मात्र भगवत्प्राप्त्यर्थ वर उल्लेखलेली ३ साधने तोकडी पडू लागली. अर्थात् या साधनत्रयांनी देव मिळणे अशक्य झाले. साधनांचा प्रभाव न्यून झाला असे नाही; पण ही साधने करण्यासाठी जो अधिकार, जी पवित्रता, जी शुचिता, जी साधनांची उपलब्धता आवश्यक असावी लागते, ती न्यून पडू लागली आणि यामुळे कलियुगात या साधनांनी भगवत्प्राप्ती सुलभ राहिली नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या ‘गुरुकृपायोगा’चे महत्त्व कीर्तनातून जनमानसावर बिंबवणारे अकोला येथील ह.भ.प. गिरीष कुळकर्णी !

अहंकाराने मनुष्याचा सर्वनाश होतो; म्हणून स्वतःमधील स्वभावदोष आणि अहंकार यांच्या पैलूंचा अभ्यास करून त्यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न केले तर मन स्वच्छ होईल अन् नंतर गुरुप्राप्ती होईल.

Citizenship Refugees Karnavati: कर्णावती (गुजरात) येथे १८ हिंदु निर्वासितांना दिले भारतीय नागरिकत्व !

कर्णावती जिल्ह्यात रहाणार्‍या  पाकिस्तानातून आलेल्या १ सहस्र १६७ हिंदु निर्वासितांना आतापर्यंत भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे.

रत्नागिरीत कालिदास विद्यापीठ उपकेंद्रामध्ये छत्रपती संभाजी महाराज पुण्यस्मरण

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी स्वत:च्या प्राणाचे बलीदान दिले. यानिमित्त बलीदान मास पाळला जातो.

रत्नागिरीत गुढीपाडवा स्वागतयात्रेच्या नियोजनाची पहिली बैठक उत्साहात  

पहिली बैठक पतितपावन मंदिरात झाली. या वेळी देवस्थान समिती, विविध ज्ञाती संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यंदा प्रथमच व्यवस्थापन समिती सिद्ध करण्यात येणार आहे.

श्रीराममंदिर बांधल्यामुळे भाजपला निवडणुकीत अधिक जागा मिळाल्यास आश्‍चर्य वाटू नये ! – पेजावर मठाचे विश्‍व प्रसन्न तीर्थ स्वामीजी

उडुपी पेजावर मठाचे विश्‍व प्रसन्न तीर्थ स्वामीजी म्हणाले की, श्रीराममंदिर बांधल्यामुळे भाजपला निवडणुकीत अधिक जागा मिळाल्यास आश्‍चर्य वाटू नये.

Research Yadanya Smoke:हवनाच्या धुराचा जिवाणूंमुळे होणार्‍या आजारांवर होणार्‍या परिणामांवर  संशोधन करणार !

प्राचीन काळी ऋषी-मुनींना याविषयी सखोल ज्ञान होते. आता भारतातही याविषयी संशोधन होत आहे, हे चांगलेच आहे. सरकारनेही अशा संशोधनांना प्रोत्साहन देणे आवश्यक !

पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराच्या संवर्धनाच्या कामास प्रारंभ !

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पुढील ४५ दिवस दर्शनासाठी बंद रहाणार असून प्रतिदिन ५ घंटे केवळ मुखदर्शन होणार आहे.

गुहागर येथे १८ ते २२ मार्चला पर्यटन महोत्सव !

मध्यप्रदेश राज्यात नर्मदा नदीला अभिवादन करण्यासाठी नदीच्या एका किनार्‍यावरून दुसर्‍या किनार्‍यापर्यंत साडी नेसवली जाते.

साम्‍यवादी विचारांचा पगडा असलेल्‍या ‘जे.एन्.यू.’मध्‍ये अभ्‍यासता येणार छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र !

साम्‍यवादी विचारांचा पगडा असलेल्‍या जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (‘जे.एन्.यू.’त) छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्‍यांच्‍या चरित्रासह सर्वांगाने अभ्‍यास करण्‍यासाठी अध्‍यासन केंद्र उभारले जाणार आहे.