गोवंशियांच्या वाहतूक प्रकरणी दाभोळ (रत्नागिरी) येथे गुन्हा नोंद

दापोली तालुक्यातील दाभोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६ जुलैच्या रात्री बेकायदेशीरपणे एका बैलाची हत्या करण्याच्या हेतूने वाहतूक करण्यात येणार्‍या वाहनाला पकडण्यात आले.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव सहावा दिवस (२९ जून) :  हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी विविध संघटना आणि युवक यांनी केलेला संघर्ष

वर्ष १६७२ मध्ये औरंगजेबाने केवळ ज्ञानवापी मंदिरच नव्हे, तर भारतातील सहस्रावधी मंदिरे तोडली. ‘भगवान शिवाचे मूलधाम ज्ञानवापी मशीद आहे’, असे पुढील पिढीला आपण सांगणार आहोत का ?

गोरक्षणाचे कार्य करतांना भगवंताने आमचे रक्षण केले ! – सतीश कुमार, राष्ट्रीय अध्यक्ष, गोरक्षा दल आणि राष्ट्रीय संघटनमंत्री, श्री हिंदू तख्त, पंजाब

गाय वाचली, तर जग वाचेल. सरकार त्याचे कार्य करणार आहे. आपल्याला राष्ट्र, धर्म आणि गोरक्षण यांचे कार्य करायचे असेल, तर लढावे लागणार आहे.

गोरक्षकांवरील आक्रमणे कधी थांबणार ?

नाशिक येथे बेकायदेशीररित्या गोवंशियांच्या मांसाची विक्री चालू असतांना ती थांबवणार्‍या २ गोरक्षकांवर धर्मांधांनी आक्रमण केले. या आक्रमणात ते घायाळ झाले असून संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कुंदापूर (कर्नाटक) येथील मंदिराच्या आवारातील गायींच्या चोरीचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला !

कमलाशिले मंदिरात रात्री उशिरा २ चोरट्यांनी मंदिराच्या कुंपणाच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. या परिसरात बांधलेल्या ३ गायींची चोरी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

दौलताबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे ५ हिंदूंना धर्मांधांकडून अमानुष मारहाण !

 छत्रपती शिवरायांच्‍या महाराष्‍ट्रात हिंदूंना अशा प्रकारे मारहाण होणे, लज्‍जास्‍पद !

गोपालनाचे महत्त्व !

गायीच्या तुपाचे हवन केल्याने आकाश आणि वायू यांची शुद्धी तर होतेच; पण योग्य प्रमाणात वृष्टीही होते. जगातील अनेक देशांमध्ये हवन चिकित्सेवर (होमोथेरपी) भर दिला जात आहे.

देशी गोवंशियांच्या  संख्येत होत आहे घट !

पशूधन आणि कुक्कुटपालन अहवालानुसार गेल्या ६ वर्षांत देशात देशी गायींच्या संख्येत ५.५ टक्के घट झाली आहे. दुसरीकडे विदेशी आणि संकरित गायींची संख्या वाढली आहे. त्यामुळे कायदे कितीही बनवले, तरी देशी गायींची संख्या न्यून होत आहे.

गोरक्षण, हे हिंदूंसाठी भूमीकर्तव्य आणि धर्मकर्तव्यच आहे !

‘गोपालन करणार्‍या श्रीकृष्णामुळे त्या वेळी भारत समृद्ध होता. आता सर्वपक्षीय सरकारांनी सर्वत्र गोवंश हत्या करणारे कत्तलखाने उभारल्यामुळे भारत दरिद्री झाला आहे आणि देश देशोधडीला लागला आहे.’

विदेशी गायीचे तूप तामसिक आणि विषासमान असणे, तर देशी गायीचे तूप सात्त्विक आणि अमृतासमान असणे

१. ‘देशी गायीच्या तुपाला ‘अमृत’ म्हटले आहे; कारण ते तारुण्य कायम राखते आणि वार्धक्याला दूर ठेवते.