समत्वाने पहाणारी वारी !
आता वारकरी हा ‘वार-करी’ अशा ध्येयाकडे वाटचाल करतांना दिसून येतो. तो आता हिंदुत्वाच्या सूत्राने एकत्र आणि संघटित होत आहे.
आता वारकरी हा ‘वार-करी’ अशा ध्येयाकडे वाटचाल करतांना दिसून येतो. तो आता हिंदुत्वाच्या सूत्राने एकत्र आणि संघटित होत आहे.
हिंदु जनजागृती समिती आणि बांदा येथील धर्मप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने बांदा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री. शितल राऊळ यांच्या निवासस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी श्री. राजेंद्र पाटील आणि अधिवक्ता (सौ.) कावेरी राणे उपस्थित होते.
गोमातेचा जीव वाचवण्यासाठी शिवसेनेचे युवासेना शहर प्रमुख निखिल सावंत, हितेश सातोस्कर, ओंकार सावंत, गोरक्षक कृष्णा धुळपनावर, संजय गाड, मंदार पावसकर आणि अथर्व सावंत यांनी प्रयत्न केल्याविषयी त्यांचे समाजातून कौतुक केले जात आहे.
येत्या काळात ‘गोहत्यामुक्त पुणे’ हा ‘अजेंडा’ ठेवून गोरक्षक श्री. अक्षय कांचन पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कार्यरत रहातील.
गोशाळांनी केवळ जनावरांचे पालनच नव्हे, तर स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करावेत – पशूसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ. प्रशांत कांबळे
किती दिवस पोलीस गोरक्षकांवर अवलंबून रहाणार ? पोलिसांनीही निष्पक्ष आणि वेगवान अन्वेषण करून दोषींवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !
वात्सल्यामुळे गायीकडून विविध देवतांची तारक शक्ती वातावरणात प्रक्षेपित होते. देवतांच्या तारक शक्तीमुळे समष्टी स्तरावर विधायक कार्य पूर्ण होण्यास साहाय्य मिळते. याला ‘गायीच्या माध्यमातून ३३ कोटी देवतांनी आशीर्वाद देणे’, असे म्हणतात.
पुढे येणार्या हिंदु राष्ट्रात राजा आणि प्रजा धर्माचरणी असतील अन् सात्त्विक देशी गायींचे संवर्धन केले जाईल.
गोवंशियांच्या हत्या रोखणे अद्यापही शक्य झालेले नाही. त्याची कारणे, उपाय, प्रशासनाची उदासीनता आणि गोरक्षणाचे कार्य करणाऱ्या गोरक्षकांची स्थिती याविषयी लेखातून अवगत करण्याचा प्रयत्न केला आहे.
‘देशी गायीच्या तुपाला ‘अमृत’ म्हटले आहे; कारण ते तारुण्य कायम राखते आणि वार्धक्याला दूर ठेवते. काळ्या गायीचे तूप खाल्ल्यामुळे वृद्ध व्यक्तीही तरुणासारखी होऊन जाते. गायीच्या तुपासारखी उत्तम गोष्ट दुसरी कोणतीही नाही !