आजपासून महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशूसंवर्धन विभाग यांच्या वतीने राज्यभरात ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रे’चे आयोजन !
या वेळी श्री. मुंदडा म्हणाले, ‘‘संवाद यात्रा सलग १५ दिवस चालू रहाणार असून या कालावधीत अनुमाने ६ सहस्र किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे.