लव्ह जिहाद, हलाल जिहाद यांविषयी हिंदूंमध्ये जागृतीची आवश्यकता ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चिंचवड (पुणे) येथे ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर व्याख्यान !

Tamil Nadu Waqf Claims Land In Vellore : वेल्लोर (तमिळनाडू) जिल्ह्यातील एका गावातील १५० घरांच्या भूमीवर वक्फ बोर्डाचा दावा

देशात वक्फ कायद्यात सुधारणा करण्यात आल्यानंतरही अशा प्रकारच्या घटना घडणे योग्य नाही. सरकारने अशांवर आताच कारवाई करून कायद्याचा बडगा चालवला पाहिजे !

Shivamogga Idgah Maidan : शिवमोगा (कर्नाटक) येथे वक्फ मालमत्ता असल्याचा दावा करत मैदानाला कुंपण !

कुठल्याही भूमीवर स्वतःचा अधिकार सांगून ती बळकावणार्‍या वक्फ बोर्डाला वठणीवर आणण्यासाठीच वक्फ कायदा रहित करणे आवश्यक आहे, हे यातून दिसून येते !

Waqf Amendment Bill : २ एप्रिल या दिवशी लोकसभेत मांडले जाणार वक्फ सुधारणा विधेयक

या विधेयकावर ८ घंटे चर्चा होईल. तत्पूर्वी विरोधी पक्षांच्या सदस्यांनीही सल्लागार समितीच्या बैठकीत भाग घेतला.

Land Jihad : मशिदीच्या नावाने मोठ्या प्रमाणात मुंबई, भाईंदर, नवी मुंबई, वसई, विरार आदी ठिकाणी भूमी बळकावण्याचे कारस्थान !

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केवळ हिंदूंच्या सणांद्वारे होणारे प्रदूषणच दिसते, केवळ त्यावरच कारवाई केली जाते ! अधिकारी मशिदींच्या ध्वनीप्रदूषणाची फारशी चौकशी करीत नाहीत, कार्यवाही करीत नाहीत.

Repeal Unjust Waqf Act : अन्याय्य वक्फ कायदा रहितच करा ! – डॉ. आनंद रंगनाथन्

वक्फ कायद्याच्या माध्यमातून सरकारी भूमी, मंदिरांच्या देवभूमी, वैयक्तिक मालकीची भूमी अशी लाखो एकर भूमी वक्फ बोर्डाने खिशात घातल्या.

जवखेडे खालसा (अहिल्यानगर) येथील कानिफनाथ देवस्थानाच्या इनामी जागेत धर्मांधांचा लँड जिहाद !

अनधिकृत हॉटेल आणि बांधकाम होत असेपर्यंत प्रशासन झोपले होते का ? धर्मांधांचा चालू असलेला हा ‘लँड जिहाद’ रोखण्यासाठी देशात कायदा करण्याची आवश्यकता आहे.

Bahraich Bulldozer Action : बहराइच (उत्तरप्रदेश) येथे उच्च न्यायालयाच्या आदेशावरून अवैध मदरशावर चालवला बुलडोझर !

अवैध मदरसा उभा राहीपर्यंत प्रशासन झोपले होते का ? दोषी प्रशासकीय अधिकार्‍यांनाही सेवेतून बडतर्फ करा आणि अतिक्रमण काढण्यासाठी लागलेले खर्च त्यांच्याकडून वसूल करा !

MP Waqf Claims Makhani Village : मध्यप्रदेशातील हिंदुबहुल माखानी या गावाच्या भूमीवर वक्फ बोर्डाचा दावा !

पुढे ‘संपूर्ण भारतभूमी ही वक्फ बोर्डाची मालमत्ता आहे, औरंगजेबाने ती दान दिली आहे’, असे वक्फ बोर्डने म्हटल्यास आश्चर्य वाटू नये !  ‘खोटे बोल; पण रेटून बोल’, या वृत्तीचे वक्फ बोर्ड विसर्जित करण्यातच देशहित आहे !

Karnataka Waqf Claims Mangaluru School : मंगळुरूच्या शाळेची जागा वक्फची मालमत्ता असल्याचा दावा !

असा दावा करणार्‍यांनी हे ध्यानात घ्यावे की, मुसलमान आक्रमकांनी हिंदूंच्या जागांवर आक्रमण करून त्या बळकावल्या आहेत. हिंदूंनी ‘आमच्या सर्व जागा परत करा आणि भारतातून चालते व्हा’, असे म्हणायच्या आधीच वक्फचा गाशा गुंडाळला पाहिजे’, असे बोलण्याचे धाडस हिंदू कधी दाखवणार ?