Repeal Unjust Waqf Act : अन्याय्य वक्फ कायदा रहितच करा ! – डॉ. आनंद रंगनाथन्
वक्फ कायद्याच्या माध्यमातून सरकारी भूमी, मंदिरांच्या देवभूमी, वैयक्तिक मालकीची भूमी अशी लाखो एकर भूमी वक्फ बोर्डाने खिशात घातल्या.
वक्फ कायद्याच्या माध्यमातून सरकारी भूमी, मंदिरांच्या देवभूमी, वैयक्तिक मालकीची भूमी अशी लाखो एकर भूमी वक्फ बोर्डाने खिशात घातल्या.
अनधिकृत हॉटेल आणि बांधकाम होत असेपर्यंत प्रशासन झोपले होते का ? धर्मांधांचा चालू असलेला हा ‘लँड जिहाद’ रोखण्यासाठी देशात कायदा करण्याची आवश्यकता आहे.
अवैध मदरसा उभा राहीपर्यंत प्रशासन झोपले होते का ? दोषी प्रशासकीय अधिकार्यांनाही सेवेतून बडतर्फ करा आणि अतिक्रमण काढण्यासाठी लागलेले खर्च त्यांच्याकडून वसूल करा !
पुढे ‘संपूर्ण भारतभूमी ही वक्फ बोर्डाची मालमत्ता आहे, औरंगजेबाने ती दान दिली आहे’, असे वक्फ बोर्डने म्हटल्यास आश्चर्य वाटू नये ! ‘खोटे बोल; पण रेटून बोल’, या वृत्तीचे वक्फ बोर्ड विसर्जित करण्यातच देशहित आहे !
असा दावा करणार्यांनी हे ध्यानात घ्यावे की, मुसलमान आक्रमकांनी हिंदूंच्या जागांवर आक्रमण करून त्या बळकावल्या आहेत. हिंदूंनी ‘आमच्या सर्व जागा परत करा आणि भारतातून चालते व्हा’, असे म्हणायच्या आधीच वक्फचा गाशा गुंडाळला पाहिजे’, असे बोलण्याचे धाडस हिंदू कधी दाखवणार ?
अनेक वर्षांमध्ये यांना जाणीवपूर्वक लपवण्यात आले होते. जे आपले आहे, ते आपल्याला मिळाले पाहिजे. याखेरीज दुसरे काही नाही ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
गावातील जत्रेत मुसलमानांना दुकाने लावू न देण्याचा निर्णय अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी ग्रामस्थांनी घेतला होता.
धर्मांध मुसलमान भूमी बळकावण्यासाठी केवळ नावालाच कुणाचेही प्रेत न पुरता थडगे बांधत आहेत, असे संपूर्ण देशात दिसून येत आहे. याविषयी प्रशासन कधी जागे होणार ?
हा सदनिका जिहाद असाच चालू राहिला, तर येत्या काळात ‘शहर जिहाद’, ‘तालुका जिहाद’, ‘राज्य जिहाद’ आणि संपूर्ण भारत इस्लामच्या धर्मांधतेचा बळी ठरेल. भारतात ज्या गतीने मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे, त्यावरून हा प्रकार चालूही झाला आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे.
असे होईपर्यंत सरकार, प्रशासन, पोलीस झोपले होते का ? ते आता यावर काय कारवाई करणार आहेत ? कि झारखंड दुसरे पाकिस्तान होणार आहे ? यांची कोण उत्तर देणार ?