Land Jihad : मशिदीच्या नावाने मोठ्या प्रमाणात मुंबई, भाईंदर, नवी मुंबई, वसई, विरार आदी ठिकाणी भूमी बळकावण्याचे कारस्थान !
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केवळ हिंदूंच्या सणांद्वारे होणारे प्रदूषणच दिसते, केवळ त्यावरच कारवाई केली जाते ! अधिकारी मशिदींच्या ध्वनीप्रदूषणाची फारशी चौकशी करीत नाहीत, कार्यवाही करीत नाहीत.