Zeenat Ibrahim Arrested : भूमी खरेदीच्या व्यवहारात फसवणूक करणार्या मुसलमान महिलेला अटक
फसवणूक, गुंडगिरी, धर्मांतर अशा सर्व गुन्ह्यांत मुसलमान पुरुषांसमवेत मुसलमान महिलाही पुढे असतात, हे जाणा !
फसवणूक, गुंडगिरी, धर्मांतर अशा सर्व गुन्ह्यांत मुसलमान पुरुषांसमवेत मुसलमान महिलाही पुढे असतात, हे जाणा !
हे बांधकाम वर्ष २००१ मध्ये एका छोट्या संरचनेने चालू झाले होते. पुढे वर्षे गेली, तसे आजूबाजूच्या भूमीवरही अतिक्रमण केले गेले. २५ वर्षांत हे बांधकाम ३ मजल्यांपर्यंत पोचले.
( मुसलमानाचे थडगे असलेले ठिकाण) रूपांतर केल्या जाण्याच्या प्रयत्नांमुळे भाविक दुखावले आहेत. (असाच प्रकार मलंगगडावर झाला आणि हिंदूंचे श्रद्धास्थान धर्मांधांनी बळकावले !
कोरोना काळातील दळणवळण बंदीचा अपलाभ घेत येथे पुन्हा विटा, वाळू आणि पत्रे आणून त्या ठिकाणी पुन्हा ‘हजरत पीर दावल मलिक’ नावाने अनधिकृत दर्गा उभारला.
अतिक्रमण होईपर्यंत प्रशासन काय करत होते ? आणि अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामस्थांनी तक्रार का करावी लागते ? हे अतिक्रमण करणार्यांसह ते होण्यास उत्तरदायी असलेल्या प्रशासकीय अधिकार्यांवरही कारवाई करा !
खाकी वर्दीवर दगडफेक करण्याचे या समाजकंटकांचे धैर्य होतेच कसे ? यावरून मुसलमानांना कायद्याचा कसलाही धाक उरलेला नाही, हेच अधोरेखित होते.
हिदूंच्या धार्मिक जागेत अवैध दफनभूमी आणि मटणाच्या मेजवान्या ! प्रशासनाकडून दुर्लक्ष; ग्रामपंचायतीने तहसीलदारांच्या पत्राला दाखवली केराची टोपली !
(संविधानाच्या नावाखाली स्वतःच्या स्वार्थासाठी हिंदूंच्या मुली आणि भूमी धोक्यात आणणार्या जिहादी कारवायांचे समर्थन करणे, हे अबू आझमी यांच्यासारख्या नेत्यांचे जुनेच धोरण आहे ! –
अवैध मशिदी उभारल्याच जाऊ नयेत, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत ! सरकारी भूखंडांवर अतिक्रमणे करण्याचे धाडस व्हायला नको, असा धाक निर्माण व्हायला हवा !
ज्या जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या गड-दुर्गांसंबंधी अतिक्रमणविरोधी समिती स्थापनेचा सोपस्कारही गेले ४ महिने केलेला नाही, ते प्रशासन हिंदूंच्या या मागणीवर काय कृती करणार, हा मोठा प्रश्नच आहे !