दौसा (राजस्थान) येथे हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार : ३ मुसलमानांना अटक
अशांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !
अशांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !
बांदा येथील ७ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी ‘पॉक्सो’ न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासह २० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला. न्यायालयाने दंडाची ही संपूर्ण रक्कम पीडितेला देण्याचा आदेश दिला.
भारतातील बहुतांश मदरसे हे हिंदुद्वेषी आणि राष्ट्रघातकी कारवायांचे अड्डे बनले आहेत. त्यामुळे अशांना टाळे ठोकणे आवश्यक आहे !
अशांना आता २० वर्षे पोसत रहावे लागणार ! बलात्काराच्या प्रकरणात जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत असे गुन्हे थांबणार नाहीत, हे सरकारने लक्षात घेऊन तसा कायदा करणे आवश्यक आहे !
बलात्काराच्या अशा प्रकरणात दोषींना फाशीचीच शिक्षा देणारा कायदा करून त्याची तत्परतेने कार्यवाही केली, तरच अशा घटना थांबतील; पण देशातील सर्वपक्षीय सरकारांना याविषयी संवेदनशीलता आहे का ? त्यांच्यामध्ये अशा घटना कायमस्वरूपी रोखण्याची इच्छाशक्ती आहे का ? हा मूळ प्रश्न आहे !
दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपी प्रभास मंडल पोलिसांच्या चकमकीत ठार झाला.
वासनांध मुसलमानांमुळे आता वृद्ध महिलाही देशात सुरक्षित नाहीत, हे लक्षात घ्या ! अशांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !
जमावाची कृती ही जनतेचा पोलिसांवरचा विश्वास उडाल्याचे द्योतक !
‘सिटिझन व्हिजिलान्टे’ हा इंग्रजी भाषेतील चित्रपट पाहिला. या चित्रपटात एक प्रसंग आहे, जिथे चित्रपटाचा नायक (खलनायक) मायकल सँडर्स ज्या स्थलांतरितांनी बलात्कार केलेला असतो, त्यांची हत्या करत असतो. त्या प्रसंगातील संवाद फार उत्तम आणि बेधडक आहे.
लव्ह जिहाद्यांना फाशीसारखी कठोर शिक्षा दिली जात नसल्यानेच ते उघडपणे असे कृत्य करण्यास धजावतात. हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद !