गोवंश तस्करी करतांना पकडलेल्या वाहनांचा तस्करीसाठी पुन्हा वापर !
गोवंश तस्करीसाठी त्याच वाहनांचा पुन:पुन्हा होणारा वापर लक्षात घेता जप्त करण्यात येणार्या वाहनांविषयी सरकारला भविष्यात कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.
गोवंश तस्करीसाठी त्याच वाहनांचा पुन:पुन्हा होणारा वापर लक्षात घेता जप्त करण्यात येणार्या वाहनांविषयी सरकारला भविष्यात कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.
चांदे गोडेगाव (जि. अहिल्यानगर) येथील सराइत गोतस्कर मंझिर कुरेशी, सुभान कुरेशी आणि त्यांचे साथीदार गोवंशियांची कत्तल करून त्याचे मांस हडपसर-कोंढवा परिसरात विक्रीसाठी पाठवत आहेत, अशी माहिती गोरक्षकांनी मिळाली होती.
अकोला येथील बार्शीटाकळी तालुक्यातील सिंदखेड गावात गोमांसाच्या वाहतुकीच्या संशयावरून गोरक्षकांनी एका मुसलमानाला पकडले. यानंतर त्याने त्याच्या सहकार्यांना तेथे बोलावले. तेथे काही वेळातच २० ते २५ मुसलमान जमले. त्यांनी गोरक्षकांशी वाद घातला.
पहाटेच्या वेळी संशयास्पद वाहनाचा आवाज ग्रामस्थांच्या कानावर पडला. त्यानंतर एकमेकांशी संपर्क करून परिसरातील तरुणांनी एकत्रितपणे या टेम्पोचा पाठलाग केला.
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असतांनाही धर्मांध असे धाडस करतात म्हणजे त्यांना कायद्याचा धाक नसल्याचे लक्षात येते. गोहत्या थांबवण्यासाठी केवळ गुन्हा नोंदवून न थांबता मुख्य सूत्रधारांपर्यंत पोचणे आवश्यक आहे !
गोवंश चोरण्यासाठी त्याला गुंगीचे औषध देणारे क्रूर चोरटे कोण आहेत ? याचा शोध पोलिसांनी घेणे अपेक्षित !
बोपोडी येथील दर्गा पाडल्यानंतर उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी महापालिकेने गुपचूप कारवाई केल्याचा आरोप केला होता. त्यावर स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संताप व्यक्त करत आहेत.
रुमडामळ, मडगाव येथील हाऊसिंग बोर्ड भागात असलेले श्री मारुति मंदिर आणि स्वामी समर्थ मंदिर (समर्थ गड) यांच्या परिसरातील एका स्टॉलवर गोरक्षक भगवान रेडकर यांच्यावर मुसलमानांनी आक्रमण करून त्यांना घायाळ केले.
महागड्या वाहनांत निर्दयीपणे कोंबून केलेली चोरटी वाहतूक उघडकीस आणत पोलिसांनी ९०६ गोवंशियांची हत्या रोखली. मालेगाव पोलिसांची अभिनंदनीय कारवाई !
गोरक्षणासाठी सतर्क असणार्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन !