Congress Called Temples For Funds : हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारने सरकारी योजनांसाठी हिंदूंच्या मंदिरांकडे मागितले पैसे !

काँग्रेस सरकारला यावरून देशभरातील हिंदूंनी जाब विचारला पाहिजे. एकीकडे हिंदु धर्माची हेटाळणी करायची, अवमान करायचा आणि दुसरीकडे त्याच हिंदूंच्या मंदिरांकडे भीक मागायची, याची काँग्रेसला लाज कशी वाटत नाही ?

South Asian University Violence : देहलीतील साऊथ एशियन विद्यापिठाच्या भोजनकक्षामध्ये महाशिवरात्रीला मांसाहारी जेवण दिल्याने हाणामारी

याला उत्तरदायी असणार्‍यांवर कारागृहातच टाकले पाहिजे !

DK Shivakumar Visit To Sadguru Mahashivratri Event : सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांवर स्वपक्षातील नेत्याकडून टीका !

डी.के. शिवकुमार मशिदीत गेले असते किंवा मुसलमानांच्या एखाद्या कट्टरतावादी संघटनेच्या कार्यक्रमात उपस्थित असते, तर त्यांच्या पक्षातील नेत्यांनी त्यांना लक्ष्य केले असते का ?

संपादकीय : आणखी कठोर शिक्षा हवी !

‘सज्जन कुमार यांनी केलेला गुन्हा निःसंशयपणे क्रौर्य आणि निंदनीय होता; मात्र त्यांचे ८० वर्षांचे वय अन् आजारपण लक्षात घेता मृत्यूदंडाऐवजी न्यून शिक्षा देण्याचा विचार करावा लागला.’’

Telugu Compulsory In Schools : तेलंगाणामध्ये सर्व शाळांना तेलुगू भाषा शिकवणे अनिवार्य ! – काँग्रेस सरकारचा आदेश

तेलंगाणा सरकारने तेलुगु भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय अशा वेळी घेतला आहे, जेव्हा शेजारील राज्य तमिळनाडू राष्ट्रीय शिक्षण धोरणाला विरोध करत आहे; कारण या धोरणामुळे विद्यार्थ्यांवर हिंदी भाषा लादण्याचा दावा होत आहे.

हिंदु संतांचा अवमान करणे, हीच काँग्रेसी संस्कृती; वडेट्टीवार जाहीर क्षमा मागा ! – हिंदु जनजागृती समिती

संतांचा अवमान हिंदु समाज कदापि सहन करणार नाही. त्यामुळे वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांची तात्काळ क्षमा मागावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

1984 Anti Sikh Riots Case : काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा

देहलीतील वर्ष १९८४ ची शीखविरोधी दंगल : अशांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे ! ४१ वर्षांनंतर मिळणारा न्याय हा अन्यायच होय !

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याकडून तक्रार प्रविष्ट !

मुसलमान धर्मगुरूंच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान करण्याचे काँग्रेसच्या किंवा अन्य कोणत्याही नेत्याने केले असते, तर एव्हाना ‘सर तन से जुदा’चा (शिरच्छेदाचा) फतवा निघाला असता !

Assam Illegal Foreigners : आसाममध्ये १ लाख ६६ सहस्र घुसखोरांची ओळख पटली, तर ३० सहस्रांना हाकलून लावले ! – मंत्री अतुल बोरा

संपूर्ण देशातून घुसखोरांना कधी बाहेर काढले जाणार ?

Demolish Aurangzeb’s Tomb : औरंगजेबाची कबर बुलडोझरद्वारे उद्ध्वस्त करा ! – आमदार टी. राजा सिंह

हिंदूंच्या प्रार्थनास्थळांना पुन्हा मिळवण्यासह आक्रमकांची प्रतिके नष्ट केली जाणे अत्यावश्यक आहे. गौरवशाली इतिहासाचे स्मरण करूनच उज्ज्वल भविष्य घडवता येऊ शकते.