आत्महत्याग्रस्त शेतकर्यांसाठी वाढीव निधी नाही ! – मंत्री मकरंद जाधव
शासन निर्णयानुसार १ लाख रुपये एवढे साहाय्य देण्यात येते. वाढीव साहाय्य देण्याविषयी प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन नाही,
शासन निर्णयानुसार १ लाख रुपये एवढे साहाय्य देण्यात येते. वाढीव साहाय्य देण्याविषयी प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन नाही,
निधी वितरणासाठी महसूल विभागाची कार्यवाही चालू आहे, त्यांना भरपाई मिळेल, अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी विधानसेभत दिली.
येणार्या तक्रारींशी संबंधित रिक्शा अथवा टॅक्सी चालकाला परिवहन विभागाने नोटीस पाठवावी. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यकता भासल्यास त्याची अनुज्ञप्ती (परवाना) रहित करण्याची कारवाई करावी, असे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत.
विद्यार्थी-विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात आल्यामुळे सीसीटीव्ही लावावे लागणे हे मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीचे फलीत !
पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या विकासामध्ये महाराष्ट्र राज्यशासनाचा २६ टक्के वाटा आहे. उर्वरित वाटा हा केंद्रशासनाचा आहे. या बंदराची नैसर्गिक खोली २० मीटर आहे. इतकी खोली आपल्या देशात अन्य कोणत्याही बंदराची नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात निवेदन करतांना म्हणाले की, राम सुतार हे ज्येष्ठ शिल्पकार आहेत. त्यांचे वय सध्या १०० वर्षे असून अजूनही ते शिल्प सिद्ध करण्याचे काम करत आहेत.
ठाणे महापालिकेकडून केंद्र आणि राज्य शासन यांच्या सहकार्यातून भुयारी गटार योजनेचे काम चालू आहे. या कामातून वाहतूक केलेल्या आणि विल्हेवाट लावलेल्या मातीच्या (डेब्रिजच्या) ४ सहस्र ६५२ ब्रास परिमाणाचे स्वामीत्वधन (रॉयल्टी) संबंधित ठेकेदारांनी शासनाकडे जमा केले आहे.
‘मायक्रोसॉफ्ट’चे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली.
मुंबईतील सर्वाधिक भव्य सोहळा अशी प्रसिद्धी मिळवलेले राजे फाऊंडेशन (महाराष्ट्र राज्य) यांच्याकडून शिवजयंतीनिमित्त आयोजित ‘शिवजन्मोत्सव सोहळा’ भारत माता चौक येथे पार पडला.
२ मुसलमानांसह हिंदु महिलेला अटक !