Pakistan Army Chief On Two Nation Theory : आपण हिंदूंपेक्षा वेगळे असल्यामुळेच २ देश निर्माण झाले !

पाकिस्तान असो किंवा बांगलादेश ते हिंदूंपेक्षा वेगळे तेव्हा झाले, जेव्हा काही शतकांपूर्वी तेथील हिंदूंचे तलवारीच्या बळावर धर्मांतर करून त्यांना मुसलमान करण्यात आले. आता ते कट्टर मुसलमान झाले आहेत आणि उर्वरित हिंदूंना नष्ट करत आहेत !

Muhammad Yunus Threatens India : भारतातील ७ राज्ये भूमीने वेढलेली असून त्यांना समुद्रापर्यंत जाण्याचा मार्ग आमच्याकडेच !

बांगलादेश भारतासाठी दुसरे पाकिस्तान झाले आहे. पाकला गेल्या ७८ वर्षांत भारताने सरळ केले नाही, तिच निष्क्रीयता बांगलादेशाच्या संदर्भात भारत दाखवत असल्यामुळेच युनूस अशा प्रकारची धमकी देण्याचे धाडस करत आहेत, हे भारताला धोक्याचे आहे !

Left N Liberals Danger To Hindus : मुसलमान अथवा ख्रिस्ती नव्हे, तर साम्यवादी लोक हिंदूंसाठी सर्वांत मोठा धोका ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

साम्यवादी आणि उदारमतवादी लोक हे हिंदूंसाठी सर्वांत मोठा धोका आहेत. मुसलमान किंवा ख्रिस्ती कधीही हिंदूंसाठी धोका ठरलेले नव्हते. हिंदूंना कमकुवत करणारे हिंदूंमध्येच आहेत.

Assam Illegal Foreigners : आसाममध्ये १ लाख ६६ सहस्र घुसखोरांची ओळख पटली, तर ३० सहस्रांना हाकलून लावले ! – मंत्री अतुल बोरा

संपूर्ण देशातून घुसखोरांना कधी बाहेर काढले जाणार ?

Assam STF Arrests 8 JIHADIS : रा.स्व. संघ आणि अन्य हिंदु संघटना यांच्या नेत्यांना मारण्याचा कट उघड !

देशात मुसलमान नाही, तर हिंदू आणि त्यांचे नेते असुरक्षित आहेत. एकाही मुसलमान नेत्याला ठार मारण्याचा कट रचल्याच्या प्रकरणी कधी कुणाला अटक झाली आहे का ?

Assam MLA Oppose BeefBan In GOA : भाजपने गोव्यात गोमांसावर बंदी घातली, तर एका दिवसात सरकार कोसळेल !

आसामच्या भाजप सरकारने उपाहारगृहात गोमांसावर बंदी घातल्यावर आमदार  हाफिज रफिकुल इस्लाम यांची टीका !

Assam Beef Ban : आसामममध्ये हॉटेल, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणी गोमांसावर बंदी ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसाममधील भाजप सरकारचा स्तुत्य निर्णय !

Assam CM On Beef Ban : काँग्रेसने मागणी केल्‍यास आसाममध्‍ये गोमांसावर बंदी घालू !

आसामचे मुख्‍यमंत्री हिमंत बिस्‍व सरमा यांचे आवाहन

Karimganj Renamed As SriBhumi : आसाममधील मुसलमानबहुल ‘करीमगंज’ जिल्‍ह्याचे नाव पालटून ‘श्री भूमी’ ठेवले !

एकेक राज्‍यांनी असा पालट करत रहाण्‍यापेक्षा केंद्र सरकारने संपूर्ण देशांतील गुलामगिरीची नावे शोधून ती स्‍थानिक माहितीनुसार पालटण्‍याचा आदेश देणे आवश्‍यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

नमाजपठणासाठी शुक्रवारी सुट्टी मिळत असेल, तर मंगळवारी हनुमान चालिसासाठी का मिळू नये ? – Assam CM

आज शुक्रवारी झारखंडमध्ये शाळा बंद होऊ लागल्या आहेत. जर तुम्ही शुक्रवारी शाळा बंद करू शकत असाल, तर मंगळवारी शाळा बंद ठेवण्याचे धाडस आमच्यात आहे.