उत्तरप्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी खेळण्याच्या विमानाला लिंबू-मिरची बांधून केंद्र सरकारवर केली टीका
हिंदूंच्या काही धार्मिक विधींवर टीका करणारी काँग्रेस अन्य धर्मियांच्या धार्मिक कृतींवर कधीही टीका करत नाही; कारण हिंदु सहिष्णु आहेत. ते ‘सर तन से जुदा’चे (शिरच्छेदाचे) फतवे काढत नाही !