पुणे येथील येरवडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंजुम बागवान यांच्याकडून हिंदुद्वेषी आणि समाजविघातक कारवाया !
अशी मागणी का करावी लागते ? कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करण्याऐवजी स्वतःच्या पदाचा अपवापर करून हिंदुद्वेषी आणि समाजविघातक कारवायांना खतपाणी घालणारे पोलीस अधिकारी हे समाजाची शांतता बिघडवत आहेत. याची त्वरित चौकशी होऊन त्यांना कठोर शिक्षा आणि बडतर्फ करणे आवश्यक आहे !