पुणे येथील येरवडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंजुम बागवान यांच्याकडून हिंदुद्वेषी आणि समाजविघातक कारवाया !

पुणे येथील येरवडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंजुम बागवान यांच्याकडून हिंदुद्वेषी आणि समाजविघातक कारवाया !

अशी मागणी का करावी लागते ? कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करण्याऐवजी स्वतःच्या पदाचा अपवापर करून हिंदुद्वेषी आणि समाजविघातक कारवायांना खतपाणी घालणारे पोलीस अधिकारी हे समाजाची शांतता बिघडवत आहेत.  याची त्वरित चौकशी होऊन त्यांना कठोर शिक्षा आणि बडतर्फ करणे आवश्यक आहे !

Chhattisgarh High Court : ‘हिंदु ही एक शिवी, याचा अर्थ चोर, डाकू, गुलाम’ असे म्हणणार्‍या ख्रिस्ती संघटनेच्या ११ जणांवरील गुन्हा रहित होणार नाही !

Chhattisgarh High Court : ‘हिंदु ही एक शिवी, याचा अर्थ चोर, डाकू, गुलाम’ असे म्हणणार्‍या ख्रिस्ती संघटनेच्या ११ जणांवरील गुन्हा रहित होणार नाही !

न्यायालयाने म्हटले आहे की, या प्रकरणात असे प्रश्न समाविष्ट आहेत ज्यांचा निर्णय केवळ संपूर्ण खटल्याच्या वेळी पुराव्यांची पडताळणी केल्यानंतरच केला जाऊ शकतो. प्रारंभीच्या टप्प्यात हे ठरवले जाऊ शकत नाही. त्यामुळे गुन्हा रहित केला जाऊ शकत नाही.

प्राध्यापिका वेंडी डॉनिगर यांच्याकडून हिंदु धर्मग्रंथ, देवता, प्रतिके यांचे ‘फ्रॉईडीय मनोविश्लेषणा’च्या घातक पद्धतीतून श्रद्धाहनन !

प्राध्यापिका वेंडी डॉनिगर यांच्याकडून हिंदु धर्मग्रंथ, देवता, प्रतिके यांचे ‘फ्रॉईडीय मनोविश्लेषणा’च्या घातक पद्धतीतून श्रद्धाहनन !

अमेरिकेच्या विद्यपिठातील हिंदु धर्माविषयीचे विकृत संशोधन हिंदु मनांचे कसे श्रद्धाहनन आणि बुद्धीभेद करत आहे ?, ते लक्षात येईल ! या संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन हिंदूंनी त्याला सनदशीर मार्गाने विरोध करणे अपेक्षित आहे, हेही त्यांना यातून लक्षात येईल. 

(म्हणे) ‘कुंकू इस्लामी देशांमधून येते, तर मग हिंदू टिळा लावणे बंद करतील का ?’ – Priyank Kharge

(म्हणे) ‘कुंकू इस्लामी देशांमधून येते, तर मग हिंदू टिळा लावणे बंद करतील का ?’ – Priyank Kharge

मुळात कुंकवाचे सर्वाधिक उत्पादन भारतात होते. त्यामुळे इस्लामी देशांकडून ते खरेदी करण्याचा आणि हिंदूंनी ते वापरण्यचा प्रश्नच उद्भवत नाही. काँग्रेसच्या गृहमंत्र्यांनी कर्नाटकातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास स्वतःची बुद्धी आणि वेळ वापरला, तर जनतेचे भले होईल !

यू ट्यूबर ध्रुव राठी याचा हिंदूंच्या देवतांविषयीचा व्हिडिओ हटवण्यावर १५ दिवसांत निर्णय घ्या ! – Delhi High Court

यू ट्यूबर ध्रुव राठी याचा हिंदूंच्या देवतांविषयीचा व्हिडिओ हटवण्यावर १५ दिवसांत निर्णय घ्या ! – Delhi High Court

 ध्रुव राठी विदेशात राहून हिंदूंच्या देवतांच्या विरोधात विधाने करणारे व्हिडिओ प्रसारित करत आहे. केंद्र सरकारने केवळ व्हिडिओच हटवू नयेत, तर त्याला विदेशातून कारवाई करून भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !

‘महमूद गझनीनंतर मंदिरांची संपत्ती लुटणारे संघ परिवार आणि भाजप !’ – कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष बी.के. हरिप्रसाद

‘महमूद गझनीनंतर मंदिरांची संपत्ती लुटणारे संघ परिवार आणि भाजप !’ – कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष बी.के. हरिप्रसाद

मंदिरांची संपत्ती लुटता यावी, म्हणून राज्यघटनेत कलम २५ आणि २६ यांत संदिग्धता ठेवत मंदिरांचे सरकारीकरण काँग्रेसनेच केले. त्या माध्यमातून मंदिरांतील कोट्यवधी रुपयांचा देवनिधी काँग्रेसवाल्यांनी लाटला.

(म्हणे) ‘आजच्या काळामध्ये वैकुंठगमन वगैरे म्हणणे मला पटत नाही, विशिष्ट वर्गाने थोपवलेल्या गोष्टी !’ – शरद पवार

(म्हणे) ‘आजच्या काळामध्ये वैकुंठगमन वगैरे म्हणणे मला पटत नाही, विशिष्ट वर्गाने थोपवलेल्या गोष्टी !’ – शरद पवार

स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणार्‍यांना हिंदु संतांचे अलौकिकत्व पचत नसल्यानेच ते वारंवार अशी विधाने करत आहेत. वारकरी संप्रदायाने अशांना क्षमा मागण्यास भाग पाडले पाहिजे ! आध्यात्माचा काडीचा अभ्यास नसणार्‍यांना वैकुंठगमनासारख्या अत्युच्च पातळीची स्थिती काय कळणार ?

(म्हणे) ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासामध्ये एखादा मुसलमान असता, तर चोरीवरून त्याचे ‘एन्काऊंटर’ झाले असते !’ – Asaduddin Owaisi

(म्हणे) ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासामध्ये एखादा मुसलमान असता, तर चोरीवरून त्याचे ‘एन्काऊंटर’ झाले असते !’ – Asaduddin Owaisi

अशी टीका ए.आय.एम्.आय.एम्. (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन – अखिल भारतीय मुस्लिम एकता संघाचे) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पत्रकारांशी बोलतांना केली.

Muslims Oppose : (म्हणे) ‘रस्त्यावर नमाजपठण नाही, तर योग दिन का ?’

Muslims Oppose : (म्हणे) ‘रस्त्यावर नमाजपठण नाही, तर योग दिन का ?’

अवैधरित्या रस्त्यावर नमाजपठण करून जनतेला प्रत्येक शुक्रवारी त्रास देणार्‍या धर्मांध मुसलमानांना अशा प्रकारचा प्रश्न विचारण्याचा अधिकार तरी आहे का ? अशांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

(म्हणे) ‘भाजपने पसरवलेल्या विषामुळे देशातील बहुसंख्य समाज विषारी झाला आहे !’ – Samajwadi Party MP Javed Ali

(म्हणे) ‘भाजपने पसरवलेल्या विषामुळे देशातील बहुसंख्य समाज विषारी झाला आहे !’ – Samajwadi Party MP Javed Ali

काश्मीरमध्ये साडेचार लाख हिंदूंना विस्थापित होण्यामागे तेथील बहुसंख्य मुसलमानांना कुणी विष पाजले होते ?, हे जावेद अली सांगतील का ?