DAG On MF Husain Paintings : (म्हणे) ‘एका हिंदूची चिंता संपूर्ण हिंदु समाजाची चिंता होऊ शकत नाही !’

अशा उद्धट आणि हिंदुद्वेषी कला दालनावर बंदीच घातली पाहिजे. हिंदूंच्या देशात राहून हिंदूंच्या देवतांची अवमनाकारक चित्र प्रदर्शित करून वर हिंदूंवर टीका करण्याचे धाडस होतेच कसे ?

Mayawati On Waqf : (म्हणे) ‘वक्फ दुरुस्ती विधेयक संमत करण्यात केंद्र सरकारची घाई !’

वक्फ दुरुस्ती विधेयकाविषयी जनतेच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या, तसेच हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडेही पाठवण्यात आले होते, हे मायावती का सांगत नाहीत ?

DMK’s A Raja : (म्हणे) ‘हिंदु धर्माची प्रतीके धारण करू नका आणि संघीयांपासून लांब रहा !’

या आधीही ए. राजा यांनी ‘हिंदु धर्म हा भारतासाठी नाही, तर संपूर्ण जगासाठी धोकादायक आहे’, असे विधान केले होते.

Maharashtra Deputy CM On IFTAR PARTY : (म्हणे) मुसलमानांना धमकावण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कठोर कारवाई करणार !  

मुसलमानांना आश्‍वस्त करतांना, ‘हिंदूंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे’, असे शासनकर्ते केव्हा बोलणार ? कि हिंदू त्यांची मतपेढी नाही म्हणून दुर्लक्ष करणार ?

Husain Dalwai Challenges On Aurangzeb Tomb : (म्हणे) ‘हिंमत असेल, तर औरंगजेबाची कबर हटवा !’

त्याही पुढे जाऊन जर दलवाई यांनी ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’, ‘इस्लामिक स्टेट’ आदी जिहादी संघटनांना मानवतेसाठी वरदान असल्याचे म्हटले, तरी आश्‍चर्य वाटणार नाही, हेच खरे !

(म्हणे) ‘या देशात मुसलमान समाजाविरुद्ध प्रतिदिन द्वेष पसरवण्याचे काम नियोजनबद्धपणे होत आहे !’ – मीनाक्षी श्रीनिवास

अशा प्रकारे वक्तव्य करणार्‍या आणि इफ्तार आयोजित करणार्‍या मीनाक्षी श्रीनिवास या एकतर अज्ञानी आहेत अथवा हिंदुविरोधी कथानकाला बळी पडल्या आहेत, असे कुणाला वाटल्यास त्यात चूक काय ?

Swami Prasad Maurya : (म्हणे) ‘औरंगजेब नथुराम गोडसेपेक्षा चांगला होता ! – स्वामी प्रसाद मौर्य, बहुजन समाज पक्ष

मुसलमानांच्या मतांच्या लाभासाठी अशा प्रकारची विधाने करून हास्यास्पद ठरणारे मौर्य !

(म्हणे) ‘ब्राह्मण भारतीय नाही, तर रशिया आणि युरोपीय देशांतून आले आहेत !’ – RJD Leader Yaduvansh Kumar Yadav

तोंड आहे म्हणून काहीही बरळणारे पूर्वी आमदार होते, हे त्यांना निवडून देणार्‍यांना लज्जास्पद ! अशा प्रकारची विधाने करणार्‍यांना कारागृहात डांबले पाहिजे !

पुरो(अधो)गामी मानसिकता !

एखादा सण का साजरा करायचा ? याच्यामागचे कारण समजून घेऊन अधिक आत्मीयतेने तो साजरा करणे म्हणजे खरा वैज्ञानिक विचार म्हणता येईल. तो सणच नाकारणे किंवा वेगळ्याच पद्धतीने तो साजरा करणे म्हणजे वैज्ञानिक विचार नव्हे !

Jitendra Awhad On Malhar Certification : (म्हणे) ‘मल्हार’ मटण म्हणजे प्रसिद्धीसाठी केलेला ‘स्टंट’ !’ – आमदार जितेंद्र आव्हाड

‘मल्हार’, ‘झटका’ किंवा ‘हलाल’ मटणाचा गुणवत्तेवर परिणाम होत नसल्याचाही केला दावा !