प्रवाशांना चांगली सुविधा न देणार्‍या ढाब्यांची मान्यता रहित करा ! – प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

येत्या १५ दिवसांत एस्.टी.च्या गाड्या थांबणार्‍या सर्व धाब्यांचे सर्वेक्षण होणार. प्रवाशांकडून अवाच्या सवा शुल्क आकारणारे हॉटेल आणि ढाबे यांचीही मान्यता रहित झाली पाहिजे !

राज्यातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण वाढले

आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार गेल्या ३ शैक्षणिक वर्षांमध्ये प्राथमिक शाळेत गळतीचे प्रमाण ० वरून ०.८१ टक्क्यावर पोचले आहे.

Global Safety Index 2025 : जगातील सर्वांत सुरक्षित देशांच्या सूचीमध्ये पाकिस्तान भारतापेक्षा अधिक सुरक्षित

‘या सूचीवर किती विश्वास ठेवायला हवा ?’, हा प्रश्नच आहे. पाश्चात्त्य देशांतील संस्थांकडून बनवण्यात येणार्‍या अशा प्रकारच्या सूची बनावट असून वस्तूस्थितीला धरून नसतात, हे सहजपणे लक्षात येते !

Americans Convert To Islam : अमेरिकेमध्ये २० टक्के लोकांनी स्वीकारला इस्लाम !

अमेरिकेतील ‘प्यू रिसर्च सेंटर’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार अमेरिकेतील २० टक्के आणि केनियातील ११ टक्के लोकांनी इस्लाम स्वीकारला आहे. इस्लाम स्वीकारणारे या दोन्ही देशांतील लोक हे अगोदर ख्रिस्ती होते.

Hindus Exodus In Bhopal : भोपाळमधील मुसलमानबहुल भागांतून हिंदूंचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर

मध्यप्रदेशात जवळपास २० वर्षे भाजपचे सरकार असतांना अशी स्थिती राज्याच्या राजधानीत असणे, हे हिंदूंना अपेक्षित नाही. याकडे गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे !

Global Muslim Population Rise : वर्ष २०६० पर्यंत मुसलमान जगातील सर्वांत मोठा धार्मिक गट बनेल !

‘प्यू रिसर्च’च्या या दाव्याला खरे मानले, तर भविष्यासाठी ही धोक्याची घंटा आहे, हेच खरे !

Sri Sri Ravi Shankar On World Happiness Index : संघर्ष चालू असणारे देश भारतापेक्षा आनंदात पुढे असल्याचे सांगणे हे आश्‍चर्यकारक !

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी ‘जागतिक आनंद निर्देशांका’वर उपस्थित केला प्रश्‍न ! जे संतांच्या लक्षात येते आणि ते उघडपणे याविषयी भूमिका घेतात, तशी भूमिका भारत सरकार का घेत नाही ?

Up Samabhal Survey : संभल (उत्तरप्रदेश) येथे या ३० ठिकाणांचे झाले सर्वेक्षण !

गेल्या काही काळापासून उत्तरप्रदेशाच्या संभलमध्ये उत्खनन आणि स्वच्छता यांचे काम चालू आहे. या काळात ६ हून अधिक मंदिर आणि २४ विहिरी सापडल्या. या ३० ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

Srilankan Intruders : ६ महिन्यांत ३ सहस्र श्रीलंकन नागरिकांची भारतात घुसखोरी !

कोणत्याही क्षेत्रात गुन्हेगारी करण्यामध्ये देशातील अल्पसंख्यांकच बहुसंख्य असतात, हे पुन्हा एकदा सिद्ध करणारी ही घटना ! अशांना फाशी देण्याचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे !

संपादकीय : पर्यावरणपूरक नव्हे विरोधक !

होळीतील पोळीची चिंता करणारे, समारंभात वाया जाणार्‍या अन्नाविषयी चिंता का करत नाहीत ?