प्रवाशांना चांगली सुविधा न देणार्या ढाब्यांची मान्यता रहित करा ! – प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
येत्या १५ दिवसांत एस्.टी.च्या गाड्या थांबणार्या सर्व धाब्यांचे सर्वेक्षण होणार. प्रवाशांकडून अवाच्या सवा शुल्क आकारणारे हॉटेल आणि ढाबे यांचीही मान्यता रहित झाली पाहिजे !