UDISE Plus Report : देशभरात प्रतिदिन सरासरी १३ शाळा होतात बंद !
हे सरकारला लज्जास्पद ! अशी दुःस्थिती होण्यामागे विद्यार्थ्यांचा दोष आहे कि शिक्षणप्रणालीत त्रुटी आहेत ?, याचा सरकारने अभ्यास करून सत्य जनतेसमोर मांडले पाहिजे !
हे सरकारला लज्जास्पद ! अशी दुःस्थिती होण्यामागे विद्यार्थ्यांचा दोष आहे कि शिक्षणप्रणालीत त्रुटी आहेत ?, याचा सरकारने अभ्यास करून सत्य जनतेसमोर मांडले पाहिजे !
सरकारी शाळांमधून शिकवण्यात येणार्या शिक्षणाचा स्तर जनतेच्या दृष्टीने न्यून असल्याने ते पाल्यांना खासगी शाळांमध्ये घालत आहे, असेच दृश्य आहे. यावर सरकार कधी विचार करणार ?
काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी अशी घोषणा देऊन न थांबता जलद गतीने ही अतिक्रमणे हटवण्यासाठी पावले उचलावीत, असेच कर्नाटकातील हिंदूंना वाटते !
कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळखीला बळकटी देण्यासाठी करण्यात येत असलेल्या श्री महालक्ष्मीदेवी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्याचे काम चालू आहे. या अंतगत परिसरातील मिळकतींचे प्राथमिक सव्हक्षण पूण झाले आहे.
पाकिस्तानी मुसलमान ज्या देशात जातात, तेथे ते जिहादी कारवाया करून त्या देशाची शांतता भंग करून तो देश महिला आणि समाज यांच्यासाठी असुरक्षित बनवतात, याचे हे उदाहरण !
मोरगाव येथील श्री मयुरेश्वर गणपति मंदिरात ऐतिहासिक अनमोल ठेवा उजेडात आला आहे. राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाच्या वतीने मंदिरात चालू असलेल्या संवर्धन आणि जीर्णोद्धार यांच्या कार्यात अत्यंत दुर्मिळ असे २ प्राचीन ‘ताम्रपट’ (तांब्याच्या पट्ट्यांवरील शिलालेख) सापडले आहेत.
बांगलादेशात कोणतेही सरकार असले, तरी तेथील हिंदूंचा वंशसंहार थांबणार नाही; कारण मुसलमान ‘मुसलमान’ असतात; मग ते कोणत्याही पक्षात असले, तरी त्यांच्यातील हिंदुद्वेष संपू शकत नाही !
‘प्रस्तावित ‘शक्तीपीठ महामार्गा’साठी शेतकर्यांनी एक इंचही भूमी देऊ नये. सरकार आपली शेती कह्यात घेणार आहे. शेती संपली, तर आपण काय भीक मागणार का? त्यामुळे सर्वेक्षणासाठी येणार्या यंत्रणेला पळवून लावा’, असे आवाहन ‘शेतकरी संघटने’चे राजू शेट्टी यांनी केले.
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या ‘श्री महालक्ष्मीदेवी देवस्थान विकास परिसरा’च्या अंतर्गत पहिल्या टप्प्यातील कामास प्रारंभ करण्यात आला आहे.
श्रीरामजन्मभूमी प्रकरणात हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला होता, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे जरी मुसलमान या प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयात गेले, तरी न्यायालय हिंदूंच्याच बाजूने निर्णय देईल, हे पुरातत्व विभागाच्या पुराव्याने स्पष्ट होते !