देश धर्मशाळा नसल्याने घुसखोरांना भारतात राहू देणार नाही ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
भारताची सुरक्षितता सगळ्यांत महत्त्वाची असून या देशात ज्यांचा जन्म झाला आहे, त्यांनाच या देशात रहाण्याचा अधिकार आहे, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.