Union HM Amit Shah : देशात लवकरच इंग्रजीत बोलणार्यांना लाज वाटायला लागेल ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
केवळ इंग्रजीत बोलणार्यांनाच नव्हे, तर इंग्रजांप्रमाणे विचार करणार्यांनाही लाज वाटायला लागेल, अशी स्थिती निर्माण करण्याचीही आवश्यकता आहे !
केवळ इंग्रजीत बोलणार्यांनाच नव्हे, तर इंग्रजांप्रमाणे विचार करणार्यांनाही लाज वाटायला लागेल, अशी स्थिती निर्माण करण्याचीही आवश्यकता आहे !
कवी मनाचे महान योद्धे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने यंदाच्या वर्षीपासून सांस्कृतिक विभागाच्या वतीने दिला जाणारा ‘राज्य प्रेरणा गीत पुरस्कार’ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ‘अनादी मी अनंत मी…’ या गीताला २७ मे या दिवशी वर्षा निवासस्थानी प्रदान करण्यात आला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे २५, २६ आणि २७ मे अशा ३ दिवसांच्या महाराष्ट्र दौर्यावर येणार आहेत. या वेळी ते विविध विकासकामांचे उद्घाटन करतील. अनेक ठिकाणी त्यांच्या सभाही आयोजित करण्यात आल्या आहेत.
निष्पाप नागरिक आणि पोलीस यांच्या हत्या करणार्या नक्षलवाद्यांना नष्ट करणे, हाच समूळ उपाय !
महाराष्ट्रातील ४८ शहरांमध्ये तब्बल ५ सहस्र २३ पाकिस्तानी आहेत. गंभीर सूत्र म्हणजे यातील केवळ ५१ जणांकडेच वैध कागदपत्रे आढळली आहेत. ४ सहस्र ९७२ पाकिस्तानी महाराष्ट्रात अवैध वास्तव्य करत आहेत.
यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीची निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे मागणी
या संदर्भात केंद्रीय पाणी पुरवठा मंत्री सी.आर्. पाटील म्हणाले की, या संदर्भात ३ प्रकारच्या रणनीती आखल्या जात आहेत. त्याद्वारे पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही.
केवळ आतंकवाद्यांचीच नव्हे, तर त्यांना सर्व प्रकारचे साहाय्य करणार्या काश्मिरी मुसलमानांचीही घरे अशी उद्ध्वस्त करण्यासह त्यांना भारतातून हाकलून लावले पाहिजे !
ते पुढे म्हणाले, ‘‘या दोघांची अनेक वेळा परीक्षा झाली आहे. चीन, पाकिस्तान, मालदीव आणि बांगलादेश यांच्यासमोर या दोघांनीही शरणागती पत्करली आहे. भारतमातेची मानहानी झाली आहे.
याविषयी समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, साम्यवादी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी मुसलमानप्रेमी निधर्मीवादी पक्ष तोंड बंद करून बसले आहेत, हे हिंदूंनी लक्षात घेऊन यांना याविषयी जाब विचारला पाहिजे !