Bangladeshi Infiltrators : राज्यातील बांगलादेशी घुसखोरांचे धागेदोरे बंगालमध्ये ! – गृहराज्यमंत्री योगेश कदम

बंगाल हे सर्व प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांचे केंद्र बनल्याने असे प्रकार रोखण्यासाठी तेथील सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे !

नागोठणे (जिल्हा रायगड) येथील पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांच्या शोधमोहिमेचे दायित्व झटकले !

बांगलादेशी घुसखोरांना शोधण्याचे दायित्व आणि कर्तव्य पोलिसांचे आहे, हे त्यांच्या कधी लक्षात येणार ?

नागोठणे (जिल्हा रायगड) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या निवेदनानंतर पोलिसांकडून बांगलादेशी नागरिकांची शोधमोहीम चालू !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सांगितल्यावर काम करणारे पोलीस ! पोलिसांनी स्वतःहून त्यांचे कर्तव्य बजावायला हवे !

कल्याण येथून २ बांगलादेशी घुसखोर महिला अटकेत !

भारतात अवैधरित्या रहाणार्‍यांना बांगलादेशात हाकलून द्यायला हवे ! 

Kalyan Bangladeshi Women Arrested : कल्याण येथून २ बांगलादेशी घुसखोर महिला अटकेत !

भारतात अवैधरित्या रहाणार्‍यांना बांगलादेशात हाकलून द्यायला हवे !

BSF Encounter With Bangladeshi Cattle Smugglers : सैनिकांच्या गोळीबारात एक तस्कर ठार

बांगलादेशातून भारतात घुसलेल्या गोतस्करांचा सैनिकांवर गोळीबार

Bangladeshi Muslims In Delhi : (म्हणे) ‘हो मी बांगलादेशी असून कुणीही माझे काहीही वाकडे करू शकत नाही ! – देहलीतील मुसलमानाचा धमकीचा व्हिडिओ

भारतीय सुरक्षायंत्रणा आणि सरकार यांच्याना हे लज्जास्पद आहे ! सरकार आता तरी बांगलादेशींना हाकण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणार आहे का ?

महाराष्ट्र : ५ वर्षांत २ सहस्र ७६४ बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई होऊनही घुसखोरी थांबेना !

देशभरात ५ कोटींहून अधिक बांगलादेशी घुसखोर असून एकूण आकडा पहाता ही आकडेवारी ०.००५ टक्के आहे. याने घुसखोरीला लगाम कसा लागू शकेल ?

वर्ष २०२१ पासून १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ५३९ बांगलादेशी नागरिकांना अटक ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात वर्ष २०२१ पासून १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अवैधरित्या निवास करणार्‍या ५३९ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे, तसेच १२ जणांना हद्दपार करण्यात आले आहे.

Bangladeshi Infiltrators Arrested : मुंबईतून १० बांगलादेशी घुसखोरांना अटक !

अटकेनंतर अशा घुसखोरांवर काय कारवाई झाली ?, तेही नागरिकांना समजायला हवे ! आतापर्यंत सापडलेल्या सर्व घुसखोरांना त्यांच्या देशात हाकलून लावायला हवे !