मुंब्रा येथे ४० सहस्र बोगस मतदारांची नावे घुसवण्याचे काम चालू !
विशेष गहन पुनरावलोकन (एस्.आय.आर्.) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर कल्याण येथे भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
विशेष गहन पुनरावलोकन (एस्.आय.आर्.) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर कल्याण येथे भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
‘राजस्थानमध्ये अनधिकृतपणे किडनी रॅकेट चालवले जात होते. त्याचा छडा लावतांना त्यात स्थानिक आरोपींसह बांगलादेशातील नुरूल इस्लाम आणि अहसुनुल कोबीर यांचाही सहभाग उघडकीस आला होता. हे दोघे बांगलादेशातून ‘व्हिसा’ घेऊन भारतात आले होते.
‘कॅरेबियन देशाचा एक भाग असलेल्या हैती या देशात वर्ष २०१० मध्ये विनाशकारी भूकंप झाला. त्यानंतर तेथील ३ लाख ५० सहस्र नागरिक अमेरिकेत तात्पुरते स्थायिक झाले. वर्ष २०१२ मध्ये सीरियामध्ये गृहयुद्ध झाले.
मागील काही दिवसांच्या घडामोडी पहाता बांगलादेश सरकार बांगलादेशी घुसखोरांना परत घेईल, अशी शक्यता नाही. त्यामुळे भारतानेही आता या घुसखोरांना हाकलण्यासाठी अन्य पर्याय लागू करणे आवश्यक !
बांगलादेशी घुसखोरांना आश्रय देणारे आणि त्यांना साहाय्य करणारे यांच्यावरही सरकारने कठोर कारवाई केली पहिजे !
बंगालमार्गे भारतात येऊन बेंगळुरूत अनैतिक कृत्यांत गुंतलेल्या बांगलादेशाच्या १२ घुसखोरांना पोलिसांनी अटक केली.
कर्नाटकात मुसलमानांचे लांगूलचालन करणारे काँग्रेसचे सरकार असल्याने बांगलादेशी घुसखोरांना हकलले जाण्याची शक्यता अल्पच आहे !
पकडण्यात आलेल्या घुसखोरांपैकी ६८ जणांना बांगलादेशात धाडण्यात आले आहे.
बांगलादेशी घुसखोरांना परत त्यांच्या देशात पाठवण्याला सातत्याने होणारा विरोध पहाता भारताने आता कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे !
केरळमध्ये घुसखोरांना वसवण्यासाठी मोठे जाळे कार्यरत आहे का ?, याचे अन्वेषण चालू