भारतात अवैधरित्‍या प्रवेश केलेल्‍या ३ बांगलादेशी नागरिकांना नेरूळ येथे अटक

नेरूळ येथे एका झोपडीतून ३ बांगलादेशी नागरिकांना आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. या तिघांनी अवैधपणे भारतात प्रवेश केला असून यातील दोघांनी १२ वर्षांपूर्वी आपल्‍या पालकांच्‍या समवेत, तर तिसर्‍या आरोपीने ६ वर्षांपूर्वी पतीसमवेत भारतात प्रवेश केला होता.

पुण्‍यातील बुधवार पेठेतून अवैधरित्‍या वास्‍तव्‍य करणार्‍या ७ बांगलादेशी नागरिकांना अटक !

बांगलादेशी घुसखोरांची संख्‍या किती प्रमाणात वाढली असेल, हे या घटनेतून लक्षात येते. भारतात घुसलेल्‍या लाखो बांगलादेशींपैकी केवळ काहींनाच अटक होते. ही समस्‍या मुळापासून दुरुस्‍त करण्‍यासाठी सरकार उपाययोजना करणार का ?

बांगलादेशी घुसखोरी – राष्‍ट्रासाठी घातक !

देशाचे स्‍वातंत्र्य अबाधित रहावे; म्‍हणून आपल्‍या वीर सैनिकांनी हौतात्‍म्‍य स्‍वीकारले. अनेक जण जायबंदी झाले. तथापि शासनकर्त्‍यांनी मात्र देशभक्‍तांचा त्‍याग, शौर्य, बलीदान यांचा अपमान करून स्‍वतःची राजकीय सत्ता टिकून राहण्‍यासाठी घुसखोरांना अभय दिले आहे !

बांगलादेशी आणि रोहिंग्‍या घुसखोरी : देशांतर्गत सुरक्षेला आव्‍हान देणारी !

गेल्‍या काही वर्षांतील घटना पहाता देशाची राजधानी देहली ही प्रतिवर्षी हिंसाचारामध्‍ये होरपळून निघाली आहे. यामध्‍ये नियोजनबद्ध पद्धतीने हिंदु समाजाला घेरून आक्रमणे केली गेली.

बुधवार पेठेत (पुणे) ३ मासांपासून अवैध वास्तव्य करणार्‍या १९ बांगलादेशींना अटक !

बांगलादेशी नागरिक ३ मासांपासून अवैध पद्धतीने वास्तव्य करत असतांना पोलिसांना याचा थांगपत्ता कसा लागत नाही ?

अहिल्यानगर येथून ४ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

घुसखोरांचा देश भारत ! खोटी कागदपत्रे बनवून घुसखोर भारतात प्रवेश करतात आणि पोलीस किंवा प्रशासन यांना याचा थांगपत्ताही लागत नाही, हे संतापजनक ! अशा घुसखोरांना भारतातून हाकलूनच द्यायला हवे !

भारतीय राज्यघटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द  काढण्याची वेळ आली आहे ! – अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी, महासचिव, अखिल भारतीय कायदेशीर साहाय्य संस्था, बंगाल

ज्या वेळी भारत स्वतंत्र झाला, त्या वेळीच भारत ‘हिंदु राष्ट्र’ होणे अपेक्षित होते; कारण देशाची विभागणी धर्माच्या आधारावर झाली होती; मात्र आता ही चूक सुधारण्याची वेळ आली आहे.

पुण्‍यात ५ सहस्र बांगलादेशी नागरिकांचे वास्‍तव्‍य; केवळ ५ जणच मायदेशी परतले !

एवढ्या मोठ्या प्रमाणात घुसखोर वाढेपर्यंत पोलीस आणि प्रशासन झोपा काढत होते का ?
यास उत्तरदायी असलेल्‍या पोलिसांना आजन्‍म कारागृहात टाका !

#Exclusive : रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान ‘ड्रग्ज’चा पैसा हिंदूविरोधी आणि अतिरेकी कारवायांसाठी वापरतात !

रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुंबईमध्ये एका घरात ४० ते ५० जण रहातात. या लोकांना राज्यातून आणि देशातून बाहेर कसे काढता येईल ?, याविषयी उपाययोजना करावी अशी मागणी मी करत आहे – आमदार नीतेश राणे

केंद्र सरकारने घुसखोरांविषयी कडक पावले न उचलल्‍यास भारताचे हाल फ्रान्‍ससारखे होतील ! – अनिल धीर, संयोजक, इंडियन नॅशनल ट्रस्‍ट फॉर आर्ट अँड कल्‍चरल हेरिटेज

एक ‘सेक्‍युलर’ (निधर्मी) देश म्‍हणून युरोपमध्‍ये फ्रान्‍सचे उदाहरण दिले जाते. आता फ्रान्‍समध्‍ये ज्‍या दंगली होत आहेत, त्‍या अचानक होत नसून त्‍याची सिद्धता गेल्‍या ३० ते ४० वर्षांपासून चालू आहे. आज फ्रान्‍समध्‍ये लादलेल्‍या धर्मनिरपेक्षतेच्‍या अपयशाचे गंभीर परिणाम तेथील नागरिक भोगत आहेत.