Prakash Ambedkar : संविधान पालटण्यासाठीच भाजपला ४०० हून अधिक जागा हव्या आहेत ! – प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी

संविधानात नवीन शब्द घुसडून काँग्रेसने यापूर्वीच पालट केला आहे. जर त्यात नवीन शब्द घुसडली जाऊ शकतात, तर ती काढण्याचा पालट व्हायला काय अडचण आहे ?

‘अहिंसेने स्वातंत्र्य मिळाले’, हा पोकळ भ्रमवाद उखडून टाकणारा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट !

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर इतक्या वर्षांत काँग्रेसने गांधीच्या अहिंसावादाचे उदात्तीकरण करून क्रांतीकारकांचे हौतात्म्य झाकोळण्याचा प्रयत्न केला. पोकळ अहिंसावाद उघड करून ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले ?’ हे सत्य भारतियांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

(म्हणे) ‘आज आमच्याकडे खर्च करण्यासाठी २ रुपयेही नाहीत !’ – राहुल गांधी यांचा दावा

बँक खाती गोठवून १ महिना उलटला आहे. या काळात काँग्रेसने पक्षाच्या कार्यक्रमासाठी, भारत न्याय यात्रेसाठी लाखो रुपये खर्च केलेले आहेत, हे पैसे काँग्रेसने कुठून आणले, याचा हिशेब राहुल गांधी यांनी आधी दिला पाहिजे !

Karnataka Temple Tax Bill : मंदिरांवर १० टक्के कर लावणारे विधेयक राज्यपालांनी ‘पक्षपाती’ असल्याचे सांगत सरकारला परत पाठवले !

कर्नाटकातील काँग्रेस सरकारला चपराक !

‘इंडी’ आघाडीकडून हिंदूंनाच केले जात आहे लक्ष्य ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष आदी राजकीय पक्षांकडून हिंदु धर्माच्या विरोधात सातत्याने होत असलेल्या टीकेवरून हिंदूंना ‘आमचा शत्रू कोण आहे ?’, याचा बोध झाला आहे. हे एकप्रकारे लाभदायकच ठरत आहे. यामुळे यंदाही निवडणुकीत हिंदू या सर्वांना घरीच बसवणार, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे !

संपादकीय : ‘काळ्या’चे पांढरे…!

समाजातील काळा पैसा पांढरे करण्याचे न्यायालयाने उचललेले पाऊल पारदर्शकतेच्या रूपात पुढे येणे महत्त्वाचे !

श्रीरामाला काल्पनिक म्हणणार्‍या काँग्रेसने त्याची शिकवण अंगिकारण्याचे केले आवाहन !

इंग्रजीत एक म्हण आहे जिचा मराठीतील अर्थ आहे – ‘तुम्ही कुणाला सतत मूर्ख बनवू शकत नाही !’ काँग्रेस हिंदूंना मूर्ख समजते का ? तिला जरी तसे वाटत असले, तरी हिंदूंनी काँग्रेसला पूर्णपणे नाकारले आहे, हे राहुल गांधी यांनी विसरू नये !

हिंदु धर्माची शक्ती संपवणारा अजून जन्माला आलेला नाही ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

१७ मार्च या दिवशी मुंबईत ‘शिवाजी पार्क’मध्ये काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ची सांगता सभा झाली. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

Swatantrya Veer Savarkar Movie : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट सशस्त्र क्रांतीचा इतिहास आहे !

काँग्रेसचा इतिहास उगाळण्यासाठी मी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट काढलेला नाही. सावरकरांची परिस्थिती आणि त्यांची विचारसरणी कोणत्या परिस्थितीत विकसित होत गेली, हे स्पष्टपणे दाखवण्यासाठी मी हा चित्रपट बनवला आहे.

Karnataka Congress On CAA : श्रीलंकेतून आलेल्या तमिळी हिंदु निर्वासितांना सीएए कायद्याच्या लाभापासून दूर ठेवणे योग्य नव्हे ! – कर्नाटकचे महसूलमंत्री कृष्ण भैरेगौडा

केंद्रात काँग्रेसचे सरकार असतांना ‘सीएए’सारखा कायदा का बनवण्यात आला नाही ? तेव्हा काँग्रेसला कुणी रोखले होते ?