Pro-Khalistan Poster Row : पंजाबमध्ये हिमाचल प्रदेशाच्या परिवहन विभागाच्या बसवर खलिस्तानींचे आक्रमण

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार असल्यापासून खलिस्तानींविषयी बोटचेपे धोरण राबवले जात आहे. हे लक्षात घेता देशाच्या सुरक्षेवरून पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लावणे आवश्यक झाले आहे !

विद्यार्थी-साधकांनो, उन्हाळ्याच्या सुटीत चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवा आणि साधनेचे बीज अंतरात रोवून हिंदु राष्ट्रासाठी पात्र व्हा !

साधक-पालकांनो, आपले पाल्य म्हणजे हिंदु राष्ट्राची भावी पिढी ! या पिढीवर सुसंस्कार करणे आणि त्यांच्या मनावर साधनेचे बीज रुजवणे आवश्यक आहे…

डोंबिवलीतील अल्पसंख्यांकांच्या दुकानांवर बहिष्कार घाला !

अल्पसंख्यांकांचा उद्दामपणा वाढतच चालल्याने हिंदूंना आर्थिक बहिष्कारासारखी शस्त्रे वापरावी लागत आहेत, हे लक्षात घ्या ! उद्या या बहिष्काराचे लोण महाराष्ट्रभरात पसरल्यास आश्‍चर्य वाटू नये !

पन्हाळागडावर पर्यटकांकडून तटबंदी उद्ध्वस्त !

पन्हाळागडावर पर्यटकांकडून अशी कृती होणे दुर्दैवी आहे ! पुरातत्व विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी गडाच्या रक्षणासाठी कठोर उपाययोजना काढणे आवश्यक आहे !

अडखळ (जिल्हा रत्नागिरी) येथे क्षुल्लक कारणावरून धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केली दगडफेक !

हिंदूंच्या सणांच्या वेळी काहीतरी कारण काढून त्यांच्यावर आक्रमण करण्याची मुसलमानांची जुनी खोड आहे. अशांना वठणीवर आणण्यासाठी कायद्याच्या कठोर कार्यवाहीसह प्रभावी हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता !

Mizoram Church Urges SAVE RELIGION : (म्हणे) ‘ख्रिस्ती धर्म टिकून रहावा म्हणून अधिक मुले जन्माला घाला !’

जर एखाद्या हिंदुत्वनिष्ठ नेत्याने असे आवाहन हिंदूंना केले असते, तर एव्हाना संपूर्ण धर्मनिरपेक्षतावादी कंपूपासून पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमांपर्यंत सर्वांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवून त्याच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट झाल्या असत्या. या घटनेत मात्र सर्वजण गप्प आहेत !

Karnataka Bans Shampoos Soaps Near Pilgrimage : तीर्थक्षेत्रांच्या नदीकाठी साबण आणि शॅम्पू यांच्या विक्रीवर बंदी !

यासंदर्भात वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी सूचना दिली असून भाविकांनी नदीत कोणतीही वस्तू टाकू नये, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

Bihar BJP MLA’s Appeal To Muslims : होळीच्या दिवशी मुसलमानांनी घरीच रहावे किंवा बाहेर पडल्यावर जर कुणी रंग लावला, तर वाईट वाटून घेऊ नये !

आमदार हरिभूषण ठाकूर बचौल यांचे आवाहन – या वेळी होळी शुक्रवारीच आहे. मुसलमानांनी या दिवशी घरीच रहावे किंवा जर ते बाहेर पडले, तर मोठ्या मनाने बाहेर पडावे. त्यांना जरी कुणी रंग लावला, तरी वाईट वाटून घेऊ नये.

अधिकोष किंवा पोस्ट यांच्या खात्यातून मिळणार्‍या व्याजातून ‘टी.डी.एस्.’ कपात झाल्याने होणारी आर्थिक हानी टाळण्यासाठी एप्रिल मासाच्या पहिल्या आठवड्यात 15G वा 15H अर्ज अधिकोषात सादर करा !

साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी महत्त्वाची माहिती

World Women’s Day Kolhapur : पालटत्या जागतिक अस्थिर स्थितीत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची ! – योगऋषी स्वामी रामदेवबाबा

संपूर्ण जग आज आर्थिक, राजनैतिक, सामाजिक आणि सामरिक आव्हानांना सामोरे जात आहे. जागतिक स्तरावर आज सत्य चिरडले जात आहे. अशा स्थितीत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी प्रत्येक भारतियाला स्वयंपूर्ण अणि सशक्त बनावे लागेल !