नोकरीसाठी केवळ अमराठींनाच बोलावले !
प्रांतभेद करणार्या आणि महाराष्ट्रात राहून मराठी नागरिकांना डावलणार्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी !
प्रांतभेद करणार्या आणि महाराष्ट्रात राहून मराठी नागरिकांना डावलणार्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी !
अशांना नुसतेच निलंबित करू नये, तर त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली पाहिजे !
शैक्षणिक नोंदींमध्ये धर्म पालटण्याची व्यक्तीची विनंती कायदेशीर तरतुदींच्या अनुपस्थितीच्या आधारावर नाकारली जाऊ शकत नाही. धर्मांतरानंतर नोंदींमध्ये आवश्यक सुधारणा करता येऊ शकतात, असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.
लव्ह जिहाद’विरोधी कायदा असूनही अशा घटना थांबत नाहीत; कारण धर्मांध कायद्याला घाबरत नाहीत !
न्यूझीलंडमध्ये तपासणीत असे आढळून आले की, गेल्या ७० वर्षांत २ लाख मुले आणि अशक्त प्रौढ यांची देखभाल केली जात असतांना त्यांच्यावर अत्याचार झाले. हे निंदनीय कृत्य समोर आल्यानंतर न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी क्षमा मागत त्यात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे.
जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस चालू आहे. गेल्या २४ तासांत ३७० मि.मी. पाऊस पडला. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. वसाहती, वस्त्या यांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांची हानी झाली आहे.
चीनमध्ये जन्मदर उणावला असून वृद्धांची संख्या वाढत आहे. त्यामुळे देशात काम करणार्यांची संख्या अल्प होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन चीन सरकारने निवृत्तीचे वय १० वर्षांनी वाढवण्याची सिद्धता केली आहे.
हिंदूंना ठार करण्याची धमकी देणार्या अशा धर्मांधांना अटक करून त्यांना फाशीचीच शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
सरकारने ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ जाहीर केली आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्रातील ६६ आणि उर्वरित देशातील ७३ तीर्थक्षेत्रांसाठी ही योजना लागू केली असून या योजनेचा लाभ घेणार्या दर्शनार्थींना….
असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि धमकी देणारे अभियंता महापालिकेत कार्यरत असणे, हे महापालिकेला लज्जास्पद आहे. संबंधित अभियंत्याने पूर्वी केलेल्या कामांचीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे.