कन्यादान आणि सप्तपदी या विधींविना केलेला नोंदणीकृत विवाह अवैधच ! – मुंबई उच्च न्यायालय

कन्यादान आणि सप्तपदी हे हिंदु विवाह पद्धतीमधील सर्वांत महत्त्वाचे विधी आहेत. हे विधी न केल्यास विवाह पूर्ण होत नाही. या विधींविना असलेले नाते आणि समाजमंदिरांमधून मिळवलेले विवाह नोंदणी प्रमाणपत्र अवैध ठरील, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने नोंदवले.

पनवेल येथून पिस्तुल आणि जिवंत काडतुसे बाळगणारा मन्नान गुड्डू शेख अटकेत !

भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर अल्पसंख्यांक तरुणांकडे शस्त्रास्त्रे सापडणे, ही देशाच्या सार्वभौमत्वाच्या दृष्टीने गंभीर गोष्ट !

Pune Pro-Pakistan Girl Rusticated : पुणे येथे मुसलमान तरुणीकडून सामाजिक माध्यमांत ‘पाकिस्तान झिंदाबाद’ असे लिखाण !

अशा पाकप्रेमींवर न्यायालयीन प्रक्रिया राबवून कारागृहात डांबा, तसेच शिक्षा भोगून संपल्यावर पाकिस्तानात पाठवा !

संपादकीय : आम्ही भारतीय सैन्याच्या पाठीशी !

भारतीय सैन्याच्या या रोखठोक कारवायांमुळे देशप्रेमी भारतियांना भारतीय सैन्य आणि भारत सरकार यांच्याविषयी अभिमान वाटत आहे.

‘मी’पणामुळे समाधान हरपत चालल्याची कुलगुरु डॉ. माधुरी कानिटकर यांनी व्यक्त केली खंत !

सध्याच्या काळात ‘मी’पणा वाढला असून ‘आम्ही’चे महत्त्व अल्प होत आहे. याचा परिपाक समाजामध्ये आजारपण वाढण्यात होत असून माणसाचे समाधान हरपत आहे.

जागतिक स्तरावर आदरणीय असलेले आध्यात्मिक नेते ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर !

श्री श्री रविशंकर हे जागतिक स्तरावर आदरणीय आध्यात्मिक आणि मानवतावादी नेते आहेत. त्यांनी तणावमुक्त, हिंसाचारमुक्त समाजासाठी जागतिक चळवळीचे अभूतपूर्व नेतृत्व केले आहे.

पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाच्या निषेधार्थ पुणे येथील ज्ञान प्रबोधिनीमध्ये निषेध सभा !

पहलगाम येथील क्रूर आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ‘ज्ञान प्रबोधिनी’मध्ये २४ एप्रिल या दिवशी निषेध सभा झाली. सभेमध्ये ४०० हून अधिक नागरिक ज्ञान प्रबोधिनीतील उपासना सभागृहात एकत्र जमले होते.

पुणे शहरातील ४१ शिक्षणसंस्थांकडे ३५८ कोटी रुपयांच्या मालमत्ताकराची थकबाकी !

एवढ्या मोठ्या प्रमाणात थकबाकी असलेल्या शिक्षणसंस्थांवर कारवाई करत संस्थांच्या मालमत्ता कह्यात घेऊन लिलाव करावा, असेच सामान्य नागरिकांना वाटते !

सौर कृषी योजनेसाठी सहस्रो एकरवरील वृक्षतोड !

शेतकर्‍यांच्या कृषी पंपासाठी दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ राबवण्यात येत आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी पुणे जिल्ह्यासह राज्यातील सर्वत्र ठिकाणी सहस्रो एकरांवरील जुनी झाडे तोडली जात आहेत, असे चित्र दिसून येत आहे.

हिंदुत्व, तत्त्वनिष्ठ पत्रकारिता आणि सामाजिक परिवर्तन यांच्या पथदर्शक असलेल्या सुश्री (कु.) डॉ. वैदेही ताम्हण !

त्या वैदिक ज्ञानाचा प्रसार करत आहेत. त्यामुळे नवीन पिढीच्या मनात अध्यात्माचे बीजरोपण होत आहे. यातून ‘सनातन धर्म ही एक जीवनशैली आहे’, हा विचार रुजवण्याचे कार्य त्या करत आहेत.