संपादकीय : सरकारी शाळा बंद का पडतात ?
बंद पडणार्या सरकारी शाळा एकूणच खालावलेला शैक्षणिक दर्जा सुधारण्याचेच संकेत देत आहेत !
बंद पडणार्या सरकारी शाळा एकूणच खालावलेला शैक्षणिक दर्जा सुधारण्याचेच संकेत देत आहेत !
सध्या गाजत असलेले प्रकरण, म्हणजे लोहगडावर केतन अग्रवालची त्याची भावी पत्नी सिया गोयल हिने केलेली हत्या. या प्रकरणात गुन्हा अद्याप सिद्ध झालेला नसला, तरी अन्वेषण यंत्रणांना मिळालेल्या पुराव्यांवरून अनेक गंभीर सूत्रे लक्षात येतात.
वाहकांकडे सुट्टे पैसे नसणे ही संपूर्ण देशातील समस्या आहे. यावर कोणतेच सरकार किंवा संबंधित यंत्रणा कधीच उपाय काढत नाही, ही वस्तूस्थिती आहे !
याविषयी भारत सरकारने ऑस्ट्रेलिया सरकारकडे निषेध नोंदवत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली पाहिजे !
उपचारासाठी आवश्यक असलेली आगाऊ रक्कम न भरल्याने रुग्णाला रुग्णालयात भरती करून घेण्यास विलंब झाला. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.
एका नवविवाहित जोडप्याच्या मधुचंद्रासाठी नंदीग्राम एक्सप्रेसमधील प्रथम श्रेणी कूप सजवल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला. या प्रकाराचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. यानंतर रेल्वे विभागाने याची गंभीर नोंद घेत तिकीट तपासनीसाला तात्काळ निलंबित केले.
या कारवाईसह नागरिकांच्या आरोग्याच्या संदर्भात अक्षम्य निष्काळजीपणा करणार्यांना कारागृहातच डांबायला हवे !
पतीपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या पत्नीला पोटगी देण्याची आवश्यकता नाही, असा महत्त्वपूर्ण आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती डॉ. चिल्लकुर सुमलता यांनी दिला. वर्ष २०२४ मध्ये विवाह झालेले हे दाम्पत्य काही मासांतच वेगळे झाले होते.
पुणे येथील रामटेकडी ते पूलगेट मार्गावर बस अन् ‘पी.एम्.टी.’ बससह ७ वाहने बंद पडल्याने ८ घंटे वाहतूककोंडी झाली. पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. शालेय विद्यार्थी, कामगार आणि कार्यालयीन नागरिक यांना मानसिक त्रास सहन करावा लागला.
‘काही दशकांपूर्वी मुलांचे संगोपन नैसर्गिक, शिस्तबद्ध आणि संस्कारप्रधान वातावरणात होत असे. कुटुंब, शाळा आणि समाज यांच्या प्रयत्नांतून मुलांमध्ये नैतिक मूल्ये अन् राष्ट्रप्रेम विकसित होत होते; परंतु आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक माध्यमे आणि भ्रमणभाषचा वाढता वापर यांमुळे मुलांच्या जीवनशैलीत पालट झाले आहेत.