खासगी संस्थांची नोंदणी अनिवार्य नाही !
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नोंदणीविषयी काँग्रेसकडून उपस्थित केले जाणारे प्रश्न सवंग लोकप्रियतेसाठी नव्हेत ना ?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नोंदणीविषयी काँग्रेसकडून उपस्थित केले जाणारे प्रश्न सवंग लोकप्रियतेसाठी नव्हेत ना ?
राज्यातील हिंदूंना कमकुवत करण्यासाठी आणि हिंदु धर्माचे विभाजन करण्यासाठी राज्यातील काँग्रेसचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी षड्यंत्र रचले आहे, असा आरोप भाजपचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी केला.
भारताला हिंदु राष्ट्र होऊ देऊ नका, असे आवाहन माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी २१ जून या दिवशी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले होते. याला प्रत्युत्तर देतांना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी, ‘काहीही झाले, तरी भारत हिंदु राष्ट्रच आहे’, असे म्हटले आहे.
रांचीमध्ये रा.स्व. संघाच्या कार्यालयावर झालेल्या पेट्रोल बाँब आक्रमणाच्या प्रकरणी एकूण ३ जणांना अटक करण्यात आली आहे.
‘लहान तोंडी मोठा घास’, या म्हणीला शोभणार्या प्रियंक खरगे यांच्याविषयी कर्नाटकमधील जनतेला बरीच माहिती आहे, तरी कर्नाटकच्या बाहेरील लोकांना त्यांच्या महानतेविषयी (?) तोंडओळख करण्यासाठीचा हा छोटासा प्रयत्न…
अशा गोष्टींमध्ये स्वत:ची बुद्धी वापरत बसण्यापेक्षा यतींद्र सिद्धरामय्या यांनी ते स्वत: हिंदू असूनही हिंदुद्वेष्ट्यांप्रमाणे का वागतात ?, काँग्रेससारख्या हिंदुद्वेषी पक्षाचे ते नेते का आहेत ?, याविषयी त्यांनी आधी जनतेला सांगावे !
सीसीटीव्हीच्या चित्रीकरणाची पडताळणी करण्यात आल्यावर २ तरुण पेट्रोल बाँब फेकतांना दिसून आले.
राज्यघटनेने संस्थांना नोंदणीकृत आणि नोंदणीकृत नसलेल्या स्वरूपात काम करण्याची मुभा दिली आहे. जर संघाने आर्थिक साहाय्य घेतले असेल किंवा त्याची सोसायटी, पक्ष, न्यास असेल, तरच नोंदणी करणे आवश्यक आहे. संघ ही सोसायटी, न्यास किंवा आस्थापन नाही.
रा.स्व. संघाची नोंदणी करण्याच्या संदर्भातील कर्नाटकच्या गृहमंत्र्यांच्या विधानावर प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे विधान
भारताचे तुकडे करू पहाणार्या देशविघातक शक्ती अजूनही देशात सक्रीय आहेत आणि त्यांचे धागेदोरे कुठे-कुठे पसरले आहेत, हेच यातून पुन्हा एकदा स्पष्ट होते. अशा धमक्या देण्याचे धाडस कुणाचे होणार नाही, अशी जरब बसवणे आता आवश्यक आहे.