(म्हणे) ‘भारताच्या राजदूतांची हकालपट्टी करा, रा.स्व संघावर बंदी घाला !’ – कॅनडातील मुसलमान संघटना
अशा प्रकारच्या मागण्या करून कॅनडातील मुसलमान संघटना भारतद्वेषाचा कंड शमवून घेण्याचा प्रयत्न करत आहे !
अशा प्रकारच्या मागण्या करून कॅनडातील मुसलमान संघटना भारतद्वेषाचा कंड शमवून घेण्याचा प्रयत्न करत आहे !
देशभरातील ३६ संघटनांच्या २६७ प्रतिनिधींनी यामध्ये सहभाग घेतला होता. महिला संपर्कांच्या माध्यमातून ऑगस्ट ते जानेवारी २०२४ पर्यंत देशात ४११ महिला संमेलनांचे आयोजन करण्यात येईल.
हे आंदोलन १८ सप्टेंबरला येथील नेताजी सुभाषचंद्र चौक येथे करण्यात आले. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन हुपरी नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी क्षितीज देसाई यांना देण्यात आले.
हा देश सत्याचा असून धर्मावर चालणारा आहे. त्यामुळे डाव्या विचारधारेची उत्तरक्रिया भारतच करील, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे व्यक्त केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ‘अखिल भारतीय समन्वय बैठक २०२३’ पुणे येथे होत असून या बैठकीत ३६ संघटनांचे २६६ प्रमुख पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. ही निवासी बैठक सर परशुराम महाविद्यालय (एस्.पी. कॉलेज) येथे पार पडेल.
देशात दंगली घडवणार्यांविषयी, तसेच आतंकवादी कारवाया करणार्यांविषयी चकार शब्दही न काढता हिंदूंनाच हिंसक ठरवणे, हा हिंदुद्वेष !
आरक्षण हे काही आर्थिक आणि राजकीय बरोबरीपुरते मर्यादित नाही, तर ते सामाजिक बरोबरी आणि मान मिळणे, यांसाठी आहे. त्यामुळे राज्यघटनासंमत आरक्षणाचे संघाने नेहमीच समर्थन केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदु राष्ट्राची निर्मिती नक्कीच करील, अशी हिंदु समाजाची भावना आहे. हिंदुस्थान हे हिंदु राष्ट्र आहे, हे सत्य आहे. संघ हे नक्की करील, अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे.
हिंदुत्वनिष्ठ संघटनेला ‘खोटारडे’ म्हणणारे पुरो(अधो)गामी यांचा इतिहास पडताळला, तर त्यात खोट्याविना आणखीही काहीही सापडणार नाही, हे लक्षात घ्या !
जर असे असते, तर आतापर्यंत रा.स्व. संघ पुरस्कार करते, त्या हिंदु राष्ट्राची स्थापना झाली असती, देशव्यापी गोहत्याबंदी, धर्मांतरबंदी कायदे झाले असते.