RSS Ban Removed : सरकारी कर्मचार्‍यांना रा.स्व. संघामध्ये जाण्यावर असलेली बंदी ५८ वर्षांनंतर उठवली !

केंद्र सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! वर्ष १९६६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी बंदीचा निर्णय घेतला होता.

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करावा यांसह विविध मागण्यांसाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने लाक्षणिक उपोषण !

इचलकरंजीत नुकत्याच घडलेल्या अतीप्रसंग घटनेतील धर्मांध जिहाद्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा तात्काळ संमत करावा यांसह अन्य मागण्यांसाठी येथील गांधी पुतळ्यासमोर सकल हिंदु समाजाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

Rahul Gandhi On Hindus : (म्‍हणे) ‘जे स्‍वत:ला हिंदू म्‍हणवतात, तेच २४ घंटे हिंसाचार करतात !’ – राहुल गांधी

हिंदु हिंसाचारी असते, तर या देशात एकही अल्‍पसंख्‍य शिल्लक राहिला नसता ! काश्‍मीरमधून त्‍याला धर्मांध मुसलमानांनी निर्वासित केले आहे. ही वस्‍तूस्‍थिती काँग्रेसवाले कधीच सांगत नाहीत आणि हिंदू त्‍यांनाच मत देऊन आत्‍मघात करून घेत आहेत !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेविरोधात नारायणगाव (पुणे) येथे विविध संघटनांचे रस्ता बंद आंदोलन !

हडपसर येथे घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ २८ जूनला सकाळी ११ ते ११:३० वाजेपर्यंत पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव येथे रस्ता बंद आंदोलन करण्यात आले.

Sreenivasan Murder Case : रा.स्व. संघाच्या नेत्याच्या हत्येतील पी.एफ्.आय.च्या १७ आरोपींना जामीन संमत

संघ नेत्याच्या हत्येच्या प्रकरणातील बंदी घातलेल्या संघटनेच्या १७ जणांना दीड वर्षात एकाच वेळी जामीन मिळतो; मात्र अशा प्रकरणांत अडकवल्या गेलेल्या हिंदुत्वनिष्ठांना अनेक वर्षे जामीन मिळत नाही !

शिवराज्याभिषेकदिन अर्थात् हिंदुसाम्राज्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वार्षिक उत्सव पुणे येथे पार पडला !

शिवराज्याभिषेकदिन अर्थात् हिंदुसाम्राज्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माधवबाग प्रभात शाखा यांच्या वतीने वार्षिक उत्सव अर्थात् कुटुंब मेळावा आयोजित करण्यात आला होता.

ख्रिस्ती समाजाने धर्माच्या आधारावर मतदान करणे, ही गोष्ट अजिबात नवीन नाही !

वर्ष २०२४ च्या निवडणुकीनंतर आम्ही भानावर आलो, ही वास्तवामुळे झालेली उपरती शाश्वत ठरो ! वर्ष २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत त्याचा परिणाम दिसेल.

RSS Chief Mohan Bhagwat : पुढील वर्षापासून प्रारंभ होणार्‍या संघाच्या शताब्दी वर्षांत आपल्याला काहीतरी मोठे करावे लागेल ! – सरसंघचालक

भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी संघाला प्रत्येक गावात पोचावे लागेल.

भाजप ‘अहंकारी’, तर विरोधी पक्षांच्या ‘इंडी’ आघाडी ‘रामविरोधी’ !

इंद्रेश कुमार पुढे म्हणाले की, ज्या पक्षाने प्रभु श्रीरामाची भक्ती केली त्या पक्षाला आता २४१ जागांवर अडून बसावे लागले. अहंकारी लोकांना देवाने मोठा पक्ष बनवले; परंतु ताकद दिली नाही.

मणिपूर शांत करण्यास प्राधान्य द्यायला हवे ! – सरसंघचालक  

मणिपूर राज्य १ वर्षापासून धगधगत आहे. द्वेषाचे वातावरण निर्माण केल्याने मणिपूरमध्ये त्राहीत्राही झाली आहे. मणिपूर शांत करण्याला प्राधान्य द्यायला हवे, असे प्रतिपादन प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.